प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्र गेले काही दिवस राजकीय गदारोळ सुरू असताना उद्धव ठाकरे यांचे मंत्रिमंडळ प्रत्यक्ष कामच करत होते. मंत्रालयातील कामात […]
प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडी सरकार अखेरच्या घटका मोजत असतानाच मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत काही मंत्र्यांमध्ये जोरदार वाद होऊन नाराजीनाट्य रंगले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्री […]
प्रतिनिधी महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार संपुष्टात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर फडणवीस यांच्या […]
प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर भाजपमध्ये प्रचंड जल्लोष आहे. देवेंद्र फडणवीस सरकार येणार म्हणून ठिकठिकाणी जल्लोष साजरा होऊन मिठाई वाटली […]
प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पडले. मात्र, त्याआधीच सरकारवर संकटाचे ढग असताना उद्धव सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. औरंगाबादचे […]
प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या आदेशात 30 जून रोजी फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश दिले होते. […]
29 जून 2022 : महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा इतिहास घडून गेला. महाराष्ट्रातल्या दोन बलाढ्य राजकीय घराण्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारचा आज शेवटचा दिवस ठरला. […]
उद्धव ठाकरेंनी चारच दिवसांपूर्वी “वर्षा” सोडले ते “मातोश्री”वर दाखल झाले. आज मातोश्रीतून त्यांनी मुख्यमंत्री पद सोडले आणि विधिमंडळातली आपली कारकीर्दही संपुष्टात आणली. पण हे […]
प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांच्या भरवशावर 25 वर्षे सरकार चालवण्याच्या वल्गना करणारी महाविकास आघाडी आणि तिचे सरकार ठाकरे सरकार अवघ्या अडीच वर्षात कोसळले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
मुख्यमंत्री पद सोडताना उद्धव ठाकरे यांनी जे फेसबुक लाईव्ह मधून इमोशनल भाषण केले त्यामुळे ते अटल बिहारी वाजपेयी आणि एच. डी. देवेगौडा या दोन माजी […]
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना मोठे इमोशनल भाषण केले. शरद पवार आणि सोनिया गांधी यांना त्यांनी धन्यवाद दिले. पण आपल्या शिवसैनिकांच्या आणि शिवसैनिक […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : ठाकरे – पवार सरकारला अखेर सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेचा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावत राज्यपालांचे बहुमत सिद्ध करण्याचे […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर संजय राऊत यांनी केलेल्या विविध वक्तव्यांचा हवाला सुप्रीम कोर्टात राज्यपालांचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिला. […]
प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांनी एकीकडे मंत्रिमंडळाच्या अखेरच्या ठरणाऱ्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबाद ते धाराशिव अशी हिंदुत्ववादी नामांतरे करून घेण्याचा फैसला जरूर केला, […]
प्रतिनिधी मुंबई : माझ्याच लोकांनी मला दगा दिला. त्याचे वाईट वाटते, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सगळी निरवा निरव करून आज सगळ्यांचा निरोप घेऊन मंत्रालयातून […]
प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या अखेरच्या ठरणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतराचे शह – काट शह रंगले. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याचा निर्णय […]
प्रतिनिधी सांगली : 20 जून रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 9 जणांचे मृतदेह सापडले होते. म्हैसाळ गावातील दोन भावांच्या कुटुंबात हे मृत्यू झाले. कुटुंब […]
नाशिक : एकनाथ शिंदे गट गुवाहाटीतून गोव्याकडे रवाना झाला असला तरी गुवाहाटीतल्या हॉटेल रेडिसन मधल्या अनेक रसाभरीत कहाण्या आजही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. […]
प्रतिनिधी मुंबई : राज्यपालांच्या आदेशानुसार ठाकरे सरकारला 30 जून रोजी शक्तिपरीक्षेला विधानसभेत सामोरे जावे लागेल. पण त्याआधी एक प्रयत्न म्हणून ठाकरे सरकार सुप्रीम कोर्टात गेले […]
प्रतिनिधी मुंबई : गुलाबराव पाटील हे आमदार होण्याआधी पानटपरी चालावायचे त्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले. मात्र त्यांना पुन्हा पानटपरीवर बसवू, असा टोला शिवसेना खासदार संजय […]
प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदारांना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मधल्या दोन तीन दिवसात जे टक्केटोणपे मारले होते. त्यामध्ये त्यांनी […]
प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेच्या ज्या बंडखोर आमदारांचा संजय राऊत यांनी बाप काढला त्यापैकी गुलाबराव पाटलांनी गुवाहाटील्या रॅडिसन हॉटेल मधून त्यांना सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. त्याच […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाच्या विरोधातील शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. […]
प्रतिनिधी मुंबई : ठाकरे सरकारची शक्ती परीक्षा विधानसभेत उद्या झाली तरी देखील राष्ट्रवादीचा डेफिसिट त्यामध्ये दिसण्याची शक्यता आहे. कारण अनिल देशमुख आणि नबाब मलिक हे […]
प्रतिनिधी मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राज्य सरकारला उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र शिवसेनेने राज्यपालांच्या आदेशा विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App