आपला महाराष्ट्र

Vaishnavi Hagavane

Vaishnavi Hagavane : वैष्णवी हगवणेंच्या वडिलांची हात जोडून विनंती; मुलगी गेली आता शिंतोडे तरी उडवू नका

माझ्या मुलीवर आरोप करणाऱ्या वकिलांना देखील मुली-बाळी असतील. आता माझे लेकरु तर गेले आहेच. मात्र, तीच्यावर एवढे वाईट शिंतोडे उडवू नका, अशा शब्दात वैष्णवी हगवणेचे वडिल अनिल कस्पटे यांनी हात जोडून विनंती केली आहे. माझ्या लेकराची अशी बदनामी करु नका, असे म्हणत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांनी न्यायालयात केलेले सर्व दावे त्यांनी फेटाळले आहेत.

Ajit Pawar NCP

कोर्टात + माध्यमांमध्ये “पवार संस्कारितांचे” रोज निघताहेत वाभाडे; तरीही अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुटलेत मुख्यमंत्री पदाचे धुमारे!!

कोर्टात आणि माध्यमांमध्ये “पवार संस्कारितांचे” रोज निघतात वाभाडे, तरीही अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुटलेत मुख्यमंत्री पदाचे धुमारे!!

Devendra fadnavis अजितदादांकडून निधीची आडवा आडवी; फडणवीसांनी लगाम घालून करावी कारवाई!!

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जुनी खोड अजून गेलीच नाही. त्यामुळे अजितदादांकडून निधीची आडवा आडवी होती आहे

Ramdas Athawale

Ramdas Athawale : काँग्रेसने खरगेंना मुख्यमंत्री केले नाही, त्यांच्या नेत्यांनी सामाजिक न्यायाबद्दल बोलू नये – रामदास आठवले

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की काँग्रेस पक्षाने मल्लिकार्जुन खरगे यांना मुख्यमंत्री केले नाही, म्हणून त्यांच्या नेत्यांनी सामाजिक न्यायाबद्दल बोलू नये.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिंगोलीत; ७५० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी हिंगोली येथील पंचायत समिती इमारतीच्या उद्घाटनासह सुमारे ७५० कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन व उद्घाटन होणार आहे. यावेळी ते एका शेतकरी व महिला मेळाव्यालाही संबोधीत करणार आहेत.

Aditya Thackeray

Aditya Thackeray : मिठी नदी घोटाळ्यात आदित्य ठाकरे, दिनो मोरियाचा समावेश; दिशा सालियन प्रकरणातही दोघे असल्याचा संजय निरुपम यांचा दावा

मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय निरुपम यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे आणि अभिनेता दिनो मोरिया यांच्यावर मोठा आरोप केला आहे.

Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑक्टोबरपासून ‘जलक्रांती!’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘छत्रपती संभाजीनगर शहरासाठी पाणीपुरवठा योजने’संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागाला महत्त्वाचे निर्देश दिले.

Godavari Puja

हजारो नाशिककरांच्या उत्साहात रामतीर्थावर गोदावरी पूजन आणि महाआरतीचा दिव्य सोहळा राजमाता अहिल्यादेवींच्या तेजस्वी स्मृतीस अर्पण!!

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशत जयंतीनिमित्त रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला

Yashwantrao Chavan

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार वितरण सोहळ्याचे शुक्रवारी आयोजन

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने मागील सव्वीस वर्षांपासून राज्यस्तरीय युवा पुरस्कार दिले जातात.

Chief Minister Fadnavis

Chief Minister Fadnavis : ‘’आपण एक राष्ट्र आहोत म्हणून सहअस्तित्व आवश्यक; उत्तर प्रदेश अन् महाराष्ट्रात सहकार्याची गरज’’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे ‘बलरामपूर बायोयुग’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी फडणवीस म्हणाले की, “आज आपल्या पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आले असून आता प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. यावर ‘बायोयुग’ हा पर्याय असून यातील पीएलए (पॉली लॅक्टिक अ‍ॅसिड) हे समाधान आहे.

Godavari Puja

राजमाता अहिल्यादेवींच्या तेजस्वी स्मृतीस अर्पण, रामतीर्थावर‌ आज सायंकाळी गोदावरी पूजन आणि महाआरतीचा सोहळा!!

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन म्हणजे निष्ठा, न्याय आणि धर्मपरायणतेचा अद्वितीय योग.

Mumbai Rain

Mumbai Rain पावसामुळे मुंबई त्रस्त; १०७ वर्षांचा हा विक्रम मोडीत, २९५ मिमी पडला पाऊस

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, नैऋत्य मान्सून २६ मे रोजी मुंबईत दाखल झाला Mumbai Rain 

Mumbai

Mumbai : मुंबईची झाली तुंबई! रेड अलर्ट जारी, बस, लोकल आणि विमान सेवांवर परिणाम

पावसाळा सुरू झाला असून मुंबईची तुंबई होण्यास सुरुवात झाली आहे. काल रात्री उशिरापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला आहे. त्याचा परिणाम वाहतूकीवर दिसून येतो. फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्रातील बहुतेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने मुंबईत रेड अलर्ट जारी केला आहे.

Congress - NCP

काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसने उपेक्षित ठेवले, भाजपने “आपलेसे” केले; पटेलांच्या बाबतीत जे झाले, तेच नाईकांच्या बाबतीत घडले!!

काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसने उपेक्षित ठेवले, त्यांना भाजपने आपलेसे केले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबाबतीत जे घडले, तेच वसंतराव नाईक यांच्या बाबतीत झाले!!

Samruddhi Highway

Samruddhi Highway : …तर समृद्धी महामार्गावर टोल लागणार नाही, फक्त ‘हे’ काम करावे लागणार

राज्यात इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन ईव्ही धोरण तयार केले आहे. याअंतर्गत, समृद्धी एक्सप्रेसवे आणि इतर ठिकाणीही इलेक्ट्रिक वाहनांना टोल टॅक्स भरावा लागणार नाही. या धोरणाचे उद्दिष्ट २०३० पर्यंत राज्यात ईव्हीची संख्या ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे आहे

Sarsanghchalak

Sarsanghchalak : सरसंघचालक म्हणाले- आपल्याकडे शक्तिशाली होण्याशिवाय पर्याय नाही, हिंदूंनी संघटित व्हावे, देशाचे सैन्यही मजबूत करावे

भारताच्या सर्व सीमांवर वाईट शक्तींच्या वाईट कारवाया पाहत असल्याने भारताकडे शक्तिशाली होण्याशिवाय पर्याय नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले आहे. भागवत यांनी हिंदू समाजाला एकत्र येऊन भारतीय सैन्याला मजबूत बनवण्याचे आवाहन केले, जेणेकरून अनेक सैन्य एकत्र आले तरी ते त्यांचा पराभव करू शकणार नाहीत.

Monsoon

Monsoon : अखेर महाराष्ट्रात मान्सून दाखल; 12 दिवस आधीच आगमन, हवामान विभागाची अधिकृत घोषणा

राज्यातील नागरिकांनी अनेक दिवसांपासून ज्या मान्सूनची वाट पाहत होते, तो आज रविवार, 25 मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला. हवामान खात्याने याबाबत अधिकृत घोषणा केली असून, यावर्षी मान्सून अपेक्षेपेक्षा तब्बल 12 दिवस आधी राज्यात पोहोचला आहे. मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचे वातावरण आहे

BJP-NDA

BJP-NDA : भाजप-NDAच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची बैठक; मोदींची ऑपरेशन सिंदूरसह जात जनगणनेवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये भाजप आणि एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेत आहेत. त्यांच्याशिवाय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील उपस्थित आहेत.

Athawale

Athawale : आठवलेंना आली शरद पवारांची आठवण, त्यांच्या काळात सत्ता मिळत होती; महायुतीमध्ये अन्यायाची खदखद

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा महायुतीवर नाराजी व्यक्त केली आहे. महायुती सरकारमध्ये आरपीआयला एकही मंत्रिपद न मिळाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

Mohan Bhagwat

Mohan Bhagwat : ‘हिंदू समाजाच्या ऐक्याने भारत शक्तिशाली व धर्मनिष्ठ होईल’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू समाजाच्या एकतेवर भर दिला आहे आणि म्हटले आहे की भारताला लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या इतके शक्तिशाली बनवले पाहिजे, की जगातील एकत्रित शक्ती देखील त्याला पराभूत करू शकत नाहीत.

Maharashtra

Maharashtra महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची करण्याचे उद्दिष्ट; वाचा मुख्यमंत्र्यांचे नीती आयोगाच्या बैठकीत भाषण

राजधानी दिल्ली येथे नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले

राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचे शिंतोडे आधी काँग्रेसवर; आता गुंडगिरी आणि हुंडाबळीचे शिंतोडे भाजपवर!!

शरद पवारांनी स्थापन केलेल्या आणि “संस्कारित” केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीचे उपद्रवमूल्य आधी काँग्रेसला भोगावे लागले आणि आता ते भाजपला भोगावे लागत आहे.

Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule : ‘देशाला नाही समजू शकले, परराष्ट्र धोरण काय समजेल’

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी ऑपरेशन सिंदूरशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांनी सध्या वेढलेले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

sharad pawar and ajit pawar

लग्न नाही झाले, तरी संसार एकत्र करू लागले, पवार काका – पुतण्याच्या ऐक्याची प्रकाश आंबेडकरांकडून पोलखोल!!

लग्न नाही झाले, तरी संसार एकत्र करू लागले, अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या ऐक्याची खिल्ली उडवली.

Harshvardhan Sapkal'

Harshvardhan Sapkal’ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल; सगळ्या प्रकरणातले आरोपी अजित दादांच्या पक्षातले कसे?

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पुण्यात घडणाऱ्या अनेक प्रकरणातील आरोपी हे अजित पवार यांच्या पक्षातले कसे? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. या माध्यमातून त्यांनी अजित पवार यांच्यावर थेट टीका केली आहे.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात