विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर – पॅकेज म्हणा की आणखी काही. पण लोकांना मदत जाहीर करा. एनडीआरएफचे निकष २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच बदललेत. त्यानुसार लोकांना तातडीने मदत करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूरात केली. पूरग्रस्त भागाच्या पहाणी दौऱ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. package or something but give people immediate help; Devendra Fadnavis’s demand to Thackeray-Pawar government
फडणवीस म्हणाले, की शेतकऱ्यांना सवलतीचे कर्ज दिले पाहिजे, अशी मागणी अनेक घटकांनी केली आहे. याचाही विचार राज्य सरकारने केला पाहिजे. आमच्या काळात तीन पट नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली होती. समित्या अनेक तयार होतात. पण त्याच्या अहवालांवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा उभारण्याची गरज आहे. माझी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट झाली, तेव्हा मी त्यांना दोन विनंती केल्या. १) पूरग्रस्तांना तातडीची मदत करा २) दीर्घकालीन तोडग्यासाठी मुंबईत बैठक घ्या! यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा दादा पाटील आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हेही उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे असे :
अतिवृष्टीचे भयानक रूप
कोल्हापूर :
सांगली
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App