प्रतिनिधी
पंढरपूर : महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने खासगीकरण करण्याचे घोटाळे बाहेर काढणाऱ्या माजी खासदार राजू शेट्टींनी साखर कारखानदार ऊस वजनात काटा मारून दरवर्षी 4500 कोटी रुपयांवर कसा डल्ला मारतात, याचा गंभीर आरोप करून कहाणीच सांगितली आहे. A drop in sugarcane weight; How sugar millers hit 4500 crores
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वजनकाटा सुरू केला आहे. उद्घाटनाला आले असता राजू शेट्टी पत्रकारांशी बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले :
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App