पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकजचे मंत्रीमंडळातील सर्व सदस्यांनी अािण देशभरातील नेत्यांनी स्वागत केले आहे. यामुळे संकटाच्या परिस्थितीत भारतीयांच्या मनात […]
चीनी व्हायरसच्या संकटातून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आणि देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजचे बॉलीवुडमधील कलाकारांनी स्वागत केले आहे. पंतप्रधानांवर आमचा पूर्ण […]
‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बहिष्कार घाला ! हिंदु जनजागृती समितीची मागणी विशेष प्रतिनिधी पुणे : “मूलतः मांसाच्या संदर्भातील ‘हलाल’ची मागणी आता शाकाहारी खाद्यपदार्थांसह सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालये, […]
पोलिसांवर कारवाईची मागणी विशेष प्रतिनिधी पालघर : ‘काठ्यांना तेल पाजून ठेवा,’ असे गृहमंत्री अनिल देशमुख सांगत होते. त्याचा किती विपरीत परिणाम महाराष्ट्राच्या पोलीस दलावर झाला, […]
विशेष प्रतिनिधी पुणे : “वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला जबरदस्त चालना मिळेल,” असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत […]
विशेष प्रतिनिधी पुणे : गरोदर महिलेसह लहान मुला-मुलींना घेऊन छत्तीसगडकडे पायी चालत निघालेल्या 63 मजुरांना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दोन खाजगी बसने छत्तीसगडकडे रवाना केले. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २० लाख कोटींचे पँकेज जाहीर करताहेत तोच… लिबरल सोशल मीडियाचे अचाट मेंदूचे पुचाट प्रयोग सुरू झाले. मोदींचे […]
कोकणी शेतकर्यांकडे शिवसेनेचे दुर्लक्ष विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन सुरू असल्याने कोकणातील काजू बीचे भाव पडले आहेत. यामुळे कोकणी शेतकऱ्यांचे मोठे […]
लॉकडाऊनमुळे रखडला होता विवाह विशेष प्रतिनिधी पुणे : जानेवारीमध्ये त्यांचा साखरपुडा झाला. एप्रिलमध्ये विवाहाची तारीख ठरली आणि अचानक चिनी विषाणूचा उद्रेक झाला. दोन जिवांचे मिलन […]
कोरोनाच्या कहरात भारतविरोधी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला एका गोष्टीमुळे धास्ती वाटू लागली आहे. ती म्हणजे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीची. […]
विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्राचे वैभव मानली जाणारी आषाढी वारीची साडेसातशे वर्षांपासून अखंड राहिलेली परंपरा यंदा चिनी विषाणूच्या उद्रेकामुळे संकटात सापडली आहे. देशभरातून येणाऱ्या लाखो […]
राज्यातल्या कंत्राटी परिचारिकांवर अन्याय करणारा आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातल्या कंत्राटी परिचारिकांवर अन्याय करणारा निर्णय […]
विशेष प्रतिनिधी नाशिक : “हिरवे हिरवे गार गालिचे” या अजरामर काव्यातून महाराष्ट्राच्या हरित मनावर राज्य करणाऱ्या बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे यांच्या पत्नी पार्वतीबाई ठोमरे यांनी […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App