विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाचे संस्मरण म्हणून ‘आझादी का अमृतमहोत्सव’ देशभर साजरा करण्यात येत आहे. या सोहळयात नागरीकांना सहभाग घेता यावा म्हणून […]
15 August : पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतीय ऑलिम्पिक दलाला विशेष अतिथी म्हणून लाल किल्ल्यावर आमंत्रित करणार आहेत. एवढेच नाही, तर पंतप्रधान […]
प्रतिनिधी मुंबई : केशवसृष्टी ग्रामविकास योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्याच्या वाडा, विक्रमगड आणि जव्हार तालुक्यांतील महिलांना स्वयंरोजगार मिळावा, या उद्देशाने येथील महिलांना मागच्यावर्षी बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात […]
Maharashtra 12th result : राज्य शालेय शिक्षण मंडळामार्फत काही दिवसांपूर्वी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तथापि, आता दहावीनंतर बारावीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं […]
rahul gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर पक्षांतील विरोधी नेत्यांनी मंगळवारी पेगासस हेरगिरी प्रकरण, महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बैठक घेतली. या मुद्द्यांवर […]
Pv sindhu caste : टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या पुसरला वेंकट सिंधू अर्थात पीव्ही सिंधूची जात गुगलवर सर्च केली जात आहे. ट्विटर युजर्सनी गुगल जात शोधणाऱ्यांना […]
BJP Parliamentary Party Meeting : संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी आज भाजप संसदीय पक्षाची बैठक झाली. संसदीय पक्षाचे सर्व सदस्य बैठकीला उपस्थित होते. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र […]
delhi government mla salary increment : दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आमदारांचे पगार वाढवण्याचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2015 मध्ये दिल्ली सरकारने […]
former commissioner parambir singh : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अवतीभोवती सुरू असलेल्या तपासाची सुई आता अंडरवर्ल्डकडे वळली आहे. आता वसुली […]
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) इयत्ता 10वी 2021चा निकाल घोषित करण्यात आला आहे. सीबीएसई 10वीचे 21.5 लाख विद्यार्थी बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in वर […]
माणूस जितका संयमी आणि शांत असतो तितकाच तो जास्त प्रभावी असतो. शांत स्वभाव आणि संयमामुळे तुम्ही योग्य विचार करू शकता. ज्याच्या मनात विचारांचा गोंधळ असतो […]
सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात सर्वत्र जोरदार सरी कोसळतात. त्यामुळे नद्यांना पूर येतो. पावसाची वेगवेगळी रुपे आपण पावसाळ्यात अनुभवत असत. कधी पाउस रिमझिम बरसत असतो तर कधी […]
जेव्हा आपल्याला कसली तरी चिंता वाटायला लागते, तेव्हा ताणतणाव उत्पन्न होतात. एखादी चिंताजनक परिस्थिती ओढवली की आपली जीभ कोरडी पडते, छातीत धडधडते, घाम फुटतो, झोपेवर […]
Pegasus Issue: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पेगासस वादासंदर्भात संसदेत विरोधी पक्षांच्या चर्चेच्या आणि चौकशीच्या मागणीचे समर्थन केले. ते म्हणाले की, फोन टॅपिंगची मुद्दा इतक्या दिवसांपासून […]
वृत्तसंस्था गुवाहाटी : आसाम आणि मिझोराम यांच्या सीमेवर झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही राज्यांमध्ये सीमाभागात तणाव होता. परंतु तो निवळण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सामंजस्याने पुढाकार घेतला […]
उत्तर प्रदेश सरकारमध्ये माजी मंत्री राहिलेल्या चौधरी बशीर सध्या अडचणीत आले आहेत. बशीर यांच्या पत्नी नगमा यांनी त्यांच्याविरुद्ध तिहेरी तलाकचा गुन्हा दाखल केला आहे. नगमा […]
राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल 3 चे निर्बंध असणार आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाची […]
Attempts to stop CM Uddhav Thackeray convoy in Sangli : सांगलीमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
Maharashtra HSC Result 2021:महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वीचा निकाल ऑगस्ट (August) महिन्याच्या पहिला आठवड्यात लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे बारावीचा निकाल […]
वृत्तसंस्था नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज डिजिटल पेमेंटचे एक साधन असलेले e-RUPI लाँच करण्यात आले. e-RUPI प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस सुविधा आपल्याला […]
e-RUPI : पंतप्रधान मोदींनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डिजिटल पेमेंट सोल्यूशन e-RUPI लाँच केले. e-RUPI हे डिजिटल पेमेंटचे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस साधन आहे. हे एक क्यूआर […]
जिल्ह्याचे पालक मंत्री नवाब मलिक हे दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते, त्यावेळेस काहीचे येथून मुंबई पर्यंत हे कुटीर उद्योग सुरू होते. नूतन जिल्हाधिकारी […]
adani airport mumbai airport : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी शिवसैनिकांनी तोडफोड केली. या विमानतळाचे कामकाज आता अदानी समूहाच्या हातात आहे. शिवसैनिकांनी विमानतळावर लावलेल्या ‘अदानी विमानतळा’च्या […]
CM Uddhav Thackeray : जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्यासमोर सध्या कोरोनाचे आणि पूरस्थितीचे संकट असले […]
Maharashtra Unlock : पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (2 ऑगस्ट) सांगलीमध्ये आले आहेत. पूरग्रस्त भागाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App