राष्ट्रवादी काँग्रेस वर पूर्ण नियंत्रण मिळवायसाठी पवार कुटुंबीयांची धडपड; ज्येष्ठ नेते बाजूलाच होत नाहीत म्हणून सगळी तडफड!!, हेच राजकीय वास्तव सुनेत्रा पवारांच्या आणि रोहित पवारांच्या राजकीय हालचालींमधून आणि वक्तव्यांमधून समोर आली.
CS corporate Jihad ची मास्टर माईंड निदा खान हिला आश्रय देणारा छत्रपती संभाजीनगरचा नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर महापालिका प्रशासनाने आज पहाटे बुलडोझर चालवून ते घर उद्ध्वस्त केले.
विशेष प्रतिनिधी नाशिक : TCS corporate Jihad ची मास्टर माईंड निदा खान हिला आश्रय देणारा छत्रपती संभाजीनगरचा नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर महापालिका प्रशासनाने आज पहाटे […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेला इंधन बचतीचा सल्ला; राहुल, पवारांसकट विरोधकांना मिळाला बडबडीसाठी मुद्दा!!, हे राजकीय वास्तव आज समोर आले.
पश्चिम आशियातील युद्धाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या जनतेला बचतीचा मंत्र दिला. पेट्रोल डिझेल जपून वापरायला सांगितले. सोने खरेदी टाळायला सांगितली.
सुनेत्रा पवारांचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबरोबर कार्यक्रम, पण क्लेरिकल मिस्टेक मधून दोघांना वगळले राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून!!, असल्या पवार कुटुंबाच्या राजकीय गेमा आज समोर आल्या.
ज्या इडापड्डींचे ऐकून भाजपच्या नेतृत्वाने अण्णामलाईंना दूर सारले, त्या इडापड्डींची AIADMK फुटली; इडापड्डींचे पक्षावरचे नियंत्रण संपले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’ आज रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात सुरू झाला.
TCS corporate Jihad मधल्या लैंगिक, मानसिक धार्मिक छळाच्या भयानक कहाण्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालातून समोर आल्या. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी नाशिक टीसीएस कंपनीतील महिला अत्याचार, धर्मांतर प्रकरणी सखोल चौकशी करून 50 पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला.
केरळ मध्ये काँग्रेसचा साबण अजूनही स्लो; मुख्यमंत्री निवडायचे घोंगडे दिल्लीत ठेवले भिजत!!, हेच राजकीय चित्र केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर समोर आले.
तामिळनाडू मध्ये TVK पक्षाचा नेता विजय जोसेफ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आज जोरदार भाषण ठोकले खरे, त्यानंतर त्याने निर्णयांचा धडाका लावला
TVK मुख्यमंत्री विजयचा शपथविधी समारंभातच फुल टू इमोशनल ड्रामा; राहुल गांधींबरोबरही सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड!!, हे सगळे आज सकाळी चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये घडले.
पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तामिळनाडू मध्ये घडलेल्या राजकारणातून INDI आघाडी फुटली. काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन्ही पक्षांचे फाटले. द्रविड मुन्नेत्र कळघमने संसदे काँग्रेस पासून दूर बसण्याचे ठरविले. तसे पत्र सुद्धा लोकसभा अध्यक्षांना गेले.
पश्चिम बंगाल मध्ये आज शुभेच्छा अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या समारंभात एक वैशिष्ट्यपूर्ण घटना घडली. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याबरोबर काम केलेल्या वयोवृद्ध नेते माखनलाल सरकार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्कार केला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावर अपेक्षेप्रमाणे शुभेंदू अधिकारी यांची आज भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाने निवड केली. ममता राजवटीतले सगळे गदळ दूर करण्याची जबाबदारी भाजपने जुन्या ममता शिष्यावर सोपविली.
तमिळनाडूतील एक आमदाराचा भाजप सत्ता स्थापनेच्या खेळापासून अधिकृतपणे बाजूला; पण राज्यपालांमार्फत “डाव” टाकायचे सगळे पर्याय खुले!!
मुलाने आईच्या नावाची रिंग टाकली; आत्याबाईंची दांडी गुल केली!!, अशीच घडामोड जय पवारांच्या एका वक्तव्यामुळे घडली.
पवार कुटुंबाची उफाळली महत्त्वाकांक्षा; भाजप आणि काँग्रेसने दाखविला आरसा!!, हे राजकीय वास्तव कालच जय पवारच्या वक्तव्यानंतर समोर आले.
ग जंग पछाडले, पद काही मिळेना; पण स्वतःच्या तोंडून महत्त्वाकांक्षा जाहीर करायची हौस काही फिटेना!!, असंच म्हणायची वेळ जय पवार यांच्या आजच्या वक्तव्याने आली.
दीदी, आप हारी नही!!, असे म्हणत समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांच्या घरी जाऊन त्यांचा हिरवी शाल घालून सत्कार केला
थलपती विजय हा अनुभवी राजकारणी नसल्याचा सगळेच पक्ष उठवतायेत फायदा; तामिळनाडू सरकार स्थापनेत अडथळा!!, हेच राजकीय चित्र आज तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी समोर आले.
नाशिक येथील पवित्र श्री काळाराम मंदिर येथे धर्मध्वज स्थापना समारंभ भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. वैदिक मंत्रोच्चार, पारंपरिक पूजा विधी आणि भक्तांच्या जयघोषात माजी राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, स्वामी श्री. गोविंददेव गिरी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांच्या हस्ते धर्मध्वजाची विधिवत स्थापना करण्यात आली.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई राहटकर यांनी आपल्या नाशिक दौऱ्यात TCS कॉर्पोरेट जिहाद आणि अशोक खरात प्रकरणांसंदर्भात पोलीस तपासाचा आढावा घेतला. त्यासाठी त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांसमवेत विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या बरोबर नाशिकच्या पोलीस आयुक्तालयात विशेष बैठक आयोजित केली. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी या बैठकीला हजर होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विजयाताई रहाटकर यांना दोन्ही प्रकरणांच्या चौकशी आणि तपासाची सविस्तर माहिती दिली. विजयाताई रहाटकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना परिणामकारक चौकशी, तपास आणि कारवाई संदर्भात निर्देश दिले.
राहुल गांधी यांच्यापासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सगळ्यांनी ममता बॅनर्जींना फोन केले. त्यांच्या पराभवाविषयी सांत्वन केले. त्यांच्या बाजूने उभे राहिल्याचे आश्वासन दिले, पण या सगळ्यांत शरद पवारांनी ममता बॅनर्जींना ना फोन केला, ना पश्चिम बंगालवर त्यांनी कुठली प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे दिसून आले. शरद पवारांचे सोडा, सुप्रिया सुळे यांनी सुद्धा ममता बॅनर्जींना पवारांच्या वतीने फोन केल्याची कुठली बातमी आली नाही. त्यामुळेच बाकीचे सगळे नेते INDI आघाडीमध्ये एकवटले असताना शरद पवार मात्र आघाडीपासून तुटले की काय?? याविषयी दाट संशय निर्माण झाला.
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीत पराभवानंतरही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याने राज्यात अभूतपूर्व घटनात्मक पेच निर्माण झाला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App