मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ या स्मार्ट बसची पाहणी केली आणि त्यामधून प्रवास केला.
भोंदू बाबा अशोक खरात बरोबर “पवार संस्कारितांचे” कारनामे; पण सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस तर दाभोळकरांचा वारसा सांभाळणारे!!, असला प्रकार आज समोर आला.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कुठल्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा राजकीय इतिहासाविरुद्ध जाणारा दावा समोर आलाय.
केंद्रातले मोदी सरकार ज्यावेळी महिला आरक्षण सुधारणा कायदा म्हणजेच नारीशक्ती वंदन 2029 मध्येच अस्तित्वात आणणार, त्यावेळी 400 पारचा नारा हा फक्त नारा उरणार नाही तर ती गरज बनणार आणि देशाचे राजकारण 360 अंशांमध्ये बदलणार. हे फार मोठे राजकीय परिवर्तन देशांमध्ये येत्या तीन वर्षांमध्ये घडवून येणार.
तमिळ अस्मितेच्या राजकारणात राष्ट्रीय पक्षांची 12 % वाताहत!!, हेच राजकीय चित्र आज अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि भाजप यांच्या युतीच्या जागा वाटपातून समोर आले.
युरोपीय देशांनी इराणच्या युद्धात अमेरिकेला साथ दिली नाही म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो संघटनेतल्या देशांवर आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्षांवर जोरदार आगपाखड केली
भाजपवाल्यांना त्यांचा डीएनए विरोधकांचा वाटतो पण सत्तेवर राहण्यात मोदींनी मात्र पहिला नंबर पटकावला.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनीच त्यांच्या पक्षात पाडली फूट; प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना केले टार्गेट!!, असे आज घडून आल्याचे दिसले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंदू बाबा अशोक खरात यांच्या मुसक्या आवळेपर्यंत महाराष्ट्रातले सगळे विरोधक झोपले होते.
देवेंद्र फडणवीस यांनी “डाव” टाकल्यामुळे शरद पवारांना राज्यसभेची खासदारकी, पण पवारांची महाविकास आघाडीचे आमदारांसाठी डिनर डिप्लोमसी!!, असला प्रकार आज समोर आला.
महाराष्ट्रात फक्त पवार कुटुंबीयांना Political Immunity आणि बाकी सगळ्यांना नैतिकता आणि कायद्याची कसोटी!!, हेच राजकीय चित्र अशोक खरात प्रकरणात अडकल्यानंतर रूपाली चाकणकरांना द्यायला लागलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर समोर आले.
भोंदू बाबा अशोक खरातच्या भोंदू उद्योगात राष्ट्रवादीचेच नेते संशयाच्या घेऱ्यात!!, अशी अवस्था येऊन ठेपलीय. कारण ज्या पद्धतीने “पवार संस्कारित” रूपाली चाकणकर अशोक खरातच्या प्रकरणात अडकल्या,
भाषा तोंडात पुरोगामी, पण पवार संस्कारित लागले भोंदू बाबांच्या नादी!!, असेच म्हणायची वेळ अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांच्या संदर्भात आली.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल गुढीपाडवा मेळाव्यात शिवतीर्थावर केलेले भाषण ऐकल्यावर प्रबोधनकारांचे उद्बोधनकार नातू हेच नामाभिधान त्यांना शोभले असे वाटले.
दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण टाळल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहिले सत्तेपासून वंचित; पण मधल्या मध्ये ऑपरेशन टायगरच्या निमित्ताने ठाकरेंच्याच खासदारांना लागले सत्तेच्या चांदीचे वेध!!, अशा महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींची चर्चा महाराष्ट्रात रंगली.
वंचित बहुजन आघाडीने निषेध केला “एपस्टीन मोदींचा”; पण फोटो चिकटवला आईन्स्टाईनच्या हेअर स्टाईल मधल्या मोदींचा!!, असला विचित्र प्रकार वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मीडिया हँडल वरून समोर आला.
बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या मुद्द्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी जे वक्तव्य केले, ते पाहून ते वडेट्टीवार यांचे स्वतंत्र वक्तव्य आहे की शरद पवारांची नेहमीचीच double game आहे??, असा सवाल समोर आला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख काँग्रेसचे सगळेच्या सगळे उमेदवार एका झटक्यात जाहीर करून टाकले
बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सुरू झालेल्या राजाकीय गदारोळामुळे सहानभूतीचा फॅक्टर आणि राजकीय वास्तव याचा विचार करणे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राजधानी नवी दिल्लीत जाऊन शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतली त्यानंतर काही निवडक शिवसेना खासदारांसमावेत त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदी आणि शिंदे यांच्या भेटीवर विरोधकांसह मराठी पत्रकारांनी जोरदार राजकीय पतंगबाजी केली. त्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून ते ऑपरेशन टायगर पर्यंत वेगवेगळे विषयांचे पतंग सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय हवेत उडवून घेतले.
विलीनीकरणाच्या विषयाला जयंत पाटलांकडून पुन्हा उकळी; भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जायची तडफड दिसली!!, हेच राजकीय वास्तव जयंत पाटलांनी झी24तासला दिलेल्या मुलाखतीतून समोर आले.
राहुल गांधींनी ज्या प्रकारे कांशीराम यांच्या राजकीय वारसावर डल्ला मारलाय, ते पाहून उत्तर प्रदेशातले काँग्रेसचे सगळे Political Icons संपले का??, असा सवाल तयार झाला तर आश्चर्य वाटायला नको.
नरेंद्र मोदी हे पूर्णपणे कॉम्प्रोमाईज झाले आहेत. त्यामुळे देशाच्या विरोधात निर्णय घ्यायला मोदींनी सुरुवात केली आहे. एपस्टीन फाईल मध्ये नरेंद्र मोदींचे नाव आले आहे. त्यांनी देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या समोर गहाण ठेवले आहे, असे टीकास्त्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत सोडले. चारित्र्य नसलेला पंतप्रधान संघाला कसा काय चालतो??, असा सवाल सुद्धा त्यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मोदी सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवर घेरले.
काशी येथील ऐतिहासिक मनिकर्णिका घाटाचे संवर्धनाचे काम सुरू असताना तेथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या मंदिरांच्या कथित तोडकामावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना काही मुद्दे उपस्थित केले होते.
राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पवारांना लागतोय कुठला ना कुठला टेकू; म्हणून तर दिल्लीत दोन्ही डगरींवर पाय ठेवू!!, असला प्रकार समोर आलाय.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App