पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या पक्षात फूट; पण शिंदे पॅटर्नची मात्र खोटी हूल!!, हेच राजकीय वास्तव आज समोर आले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसच्या आमदारांनी बंडखोरी करून पक्षात फूट पाडली
D. K. शिवकुमार यांची शपथविधी पूर्वी गांधी परिवार स्तुती; आज सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांकडे आशीर्वाद फेरी!!, असे चतुराईचे राजकारण शिवकुमार यांनी साधून घेतले.
शरद पवारांनी स्थापन केलेली अखंड राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात तर फुटलीच, पण त्यांची उरलीसुरली राष्ट्रवादी काँग्रेस केरळ मध्ये पण फुटली. पवारांनी केलेली मोदींची स्तुती पक्षाला भोवली.
पवार + ठाकरे + ममता यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्यांच्या डोक्यात भरली होती पंतप्रधान पदाची हवा; पण त्यांना टिचभर प्रादेशिक पक्ष टिकवता येईनात!!, हेच राजकीय वास्तव पश्चिम बंगाल मधून आज समोर आले.
Annamalai भाजप सोडणार असल्याच्या अफवा की विरोधकांनी सोडल्या पुड्या??, आणि अमित शाह – अण्णामलाई यांची बॉडी लँग्वेज काय सांगते??, असे सवाल विचारायची वेळ अण्णामलाई यांच्याच आजच्या भेटीगाठी मधून समोर आली.
मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येला माझ्यासाठी मशिदी कमी पडत आहेत म्हणून रस्त्यावर नमाज पठण करावे लागते, असा कांगावा पवार आणि ममता प्रेमी मुस्लिम नेत्याने आज केला. ज्येष्ठ वकील असलेल्या या नेत्याने अप्रत्यक्षपणे रस्त्यावरच्या नमाजाचे समर्थन केले.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी सत्तेपासून दूर झाल्यानंतर विरोधात बसून वजाबाकी सुरू केली, पण सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असूनही पक्षातून वजाबाकी सुरू झाली. हे राजकीय वास्तव आज समोर आले.
राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातून विक्रम काकडे यांना उमेदवारी काय जाहीर केली लगेच “पवार बुद्धीच्या” पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ पवार नावाचे पर्व सुरू झाले
भाजपने राष्ट्रवादीत घुसविलेल्या विक्रम काकडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देताना सुनेत्रा आणि पार्थ पवारांची दमछाक; पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेची वाताहात!!, हेच राजकीय चित्र आज समोर आले.
भाजप आणि शिवसेना यांनी मिळून एका झटक्यात 15 उमेदवार जाहीर करून टाकले, पण राष्ट्रवादी काँग्रेसची दोन उमेदवार जाहीर करताना दमछाक झाली. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने हे राजकीय सत्य सगळ्या महाराष्ट्रासमोर उघड झाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसला दणका द्यायच्या तयारीत असल्याची चिन्हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिसली.
आंदोलन आणि प्रति आंदोलनांमधून भाजपच्या विरोधात पण वातावरण पेटेना; उलट सत्तेच्या पदांसाठी पवार संस्कारित नेत्यांना भाजपचीच ओढ लागल्याचे चित्र आज दिसून आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘मुंबई टेक वीक 2026’ चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘महाराष्ट्राज् एआय व्हिजन’ या विषयावर संवाद साधला.
विधान परिषदेवर एकाही आमदार निवडून आणू न शकणाऱ्या महाविकास आघाडीने आपासांत जागावाटप करून घेतले. त्यामध्ये काँग्रेसच्या वाट्याला आठ, राष्ट्रवादी (शप)ला तीन, तर ठाकरे सेनेला चार जागा वाट्याला आल्या.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेस श्रेष्ठींच्या सूचनेनंतर राजीनामा दिला खरा, पण राज्यसभेची खासदारकी नाकारून त्यांनी कर्नाटकातल्या सत्तेच्या चाव्या स्वतःच्याच ताब्यात ठेवण्याचा “डाव” खेळला.
दोन राष्ट्रीय पक्षांना भाकऱ्या फिरविण्यात यश; पण प्रादेशिक पक्षांची सत्तेत आणि विरोधातही धडपड आणि तडफड!!, हेच राजकीय चित्र आज समोर आले.
केरळात भांडण काँग्रेस आणि कम्युनिस्टांचे; पण बदनामी मात्र सावरकरांची!!, असला प्रकार आज समोर आला.
भाजपने दिलेली सत्तेची फळे चाखताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे तोंड कडूच राहिल्याचे 26 फेब्रुवारीच्या पक्षाच्या बैठकीतून समोर आले.
बारक्या पक्षांना गिळून एकनाथ शिंदेंची दमदार वाटचाल; पवार संस्कारितांचा सत्तेत आणि विरोधात दोन्हीकडे धडपडाट!!, हेच राजकीय चित्र विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात समोर आले.
मोदी सरकार पाडायचा मनसूबा; पण प्रादेशिक पक्षांवर घाव; राहुल गांधीचा तिरपागडा राजकीय न्याय!!, हेच राजकीय वास्तव राहुल गांधींच्या दोन दिवसांमधल्या वक्तव्यांमधून समोर आले.
विधान परिषद निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी सकट विरोधकांना नाही संधी त्यामुळे रोहित पवारांची निवडणूकच पुढे ढकलायची मागणी!!
आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गो तस्करी आणि जनावरांच्या अवैध वाहतुकीविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. गायांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर बुलडोझर कारवाईसह कडक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे पत्रक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जारी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे महाराष्ट्र शासन (उद्योग विभाग) आणि ॲग्रेको इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची नुसतीच चर्चा; प्रत्यक्षात तामिळनाडू झाले ऑपरेशन शिट्टी!!, हे राजकीय वास्तव आज समोर आले.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत भारतीयांनी तब्बल 20 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त गुंतवणूक केली. अमेरिकन प्रशासनाचा गुंतवणूक वाढवायचाही इरादा आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App