मोदी सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनात आणत असलेल्या नारीशक्ती वंदन अधिनियम या विषयाला थेट विरोध करता येत नाही म्हणून काँग्रेस आणि बाकीच्या सगळ्या विरोधकांनी लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेला विरोध चालवला आहे. त्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. बाकीच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सुद्धा मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सुरात सूर मिसळून मोदी सरकारच्या महिला आरक्षण विधेयकाला सुप्त विरोध केला आहे. सोनिया गांधी यांनी तर विशेष लेख लिहून आपला विरोध स्पष्ट केला आहे. त्यांच्या पाठोपाठ अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, एम. के. स्टालिन यांच्यासारख्या मोठ्या प्रादेशिक नेत्यांनी सुद्धा विरोध केला आहे.
नारीशक्ती वंदन अधिनियम घटनादुरुस्ती मंजूर करून घेण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन होत असताना काँग्रेस सह सर्व विरोधकांनी संबंधित विधेयकाला विरोधाचे भूमिका घेतली
नारीशक्ती वंदन अधिनियम संमत करून घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वप्न साकार केले आहे, अशा शब्दांमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी मोदी सरकारचे कौतुक केले.
नारीशक्ती वंदन अधिनियम घटनादुरुस्ती मंजूर करून घेण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन होत असताना काँग्रेस सह सर्व विरोधकांनी संबंधित विधेयकाला विरोधाचे भूमिका घेतली पण महिला आरक्षण 2029 मध्येच लागू करण्यासाठी विरोधकांनी आग्रह धरल्याचा ट्विस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिला.
वयाच्या ९२ वर्षी आशा भोसले यांनी एक्झिट घेतली आणि ७० वर्षांची सूरसाधना सगळ्या जगाला देऊन एक अष्टपैलू सूर आपल्यातून निघून गेला.
शांतिदूताचा बुरखा पांघरलेले पाकिस्तानी मध्यस्थीचे डेकोरेशन फसले अमेरिका आणि इराण यांच्यातली चर्चा फिस्कटल्यानंतर पाकिस्तानात अडचणीत आले, हे कालच्या एका रात्रीत घडले.
इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात भारताने उगाच मध्यस्थीचे “डेकोरेशन” केले नाही, पण मानवतेच्या दृष्टिकोनातून इराणला वैद्यकीय मदत पाठवायला सुद्धा हात आखडता घेतला नाही. भारताने वैद्यकीय मदतीची दुसरी घेत आज इराणला रवाना केली.
पश्चिम बंगाल मध्ये तृणमूळ काँग्रेस वर मात करण्यासाठी भाजपने लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना खूश करायचा निर्णय घेतला असून त्यांना प्रत्येकी दरमहा ३००० रुपये देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले.
ऑपरेशन टायगरच्या दुधखुळ्या बातम्यांच्या गदारोळात भाजप करत असलेल्या खऱ्या ऑपरेशन कडे माध्यमांचे दुर्लक्ष झाल्याची वस्तुस्थिती आज समोर आली.
बारामतीत बिनविरोध साठी पवार कुटुंबियांचा आटापिटा; पण राहुरीत लढायची पवार गटाची दुटप्पी भूमिका!!, हेच राजकीय वास्तव आज पोटनिवडणुकीचे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी समोर आली.
भोंदू बाबा अशोक खरातच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यानंतर चबर चबर बोलणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद वर गप्प बसल्याची वास्तुस्थिती आज समोर आली.
याला म्हणतात काँग्रेस!!, नुसती लढाईची चुणूक दाखवून पवारांना आणले गुडघ्यावर!!, तेव्हा कुठे माघार घेतली पवारांनी फोन केल्यावर!!, हेच राजकीय वास्तव बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या आजच्या म्हणजे ९ एप्रिल २०२६ या दिवशी समोर आले.
बारामती बिनविरोध करण्यासाठी अख्खा पवार कुटुंबाची धडपड आणि भविष्यातल्या बेगमीसाठी काँग्रेस पुढे शरणागती!!, ही राजकीय घडामोडी आज घडली.
अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात नरेंद्र मोदींनी म्हणे टेलिफोन ऑपरेटरची भूमिका अदा केली. जागतिक प्रवक्ते संजय राऊत यांनी हे वक्तव्य केल्याने त्याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. पण अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात जर मोदी टेलिफोन ऑपरेटर असतील तर मग जे. डी. व्हान्स आणि वांग यी हे कोण आहेत??, असा सवाल समोर आला.
काँग्रेसचे काही नेते बारामती विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी राहुल गांधी यांना उतरवण्याची तयारी करत आहेत. जर काँग्रेस बारामती विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधींना बोलणार
अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात मध्यस्थीसाठी पाकिस्तानी पंतप्रधानाच्या ट्विटरवर उड्या, पण प्रत्यक्षात डच्चू मिळण्याची शक्यता!!, हेच राजकीय वास्तव एका फोन कॉल मुळे समोर आले.
महावितरण कंपनीची आर्थिक पुनर्रचना करून तिला भांडवली बाजारात सूचीबद्ध करायचा निर्णय राज्यातल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज घेतला. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात महाराष्ट्राला स्वतंत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभाग म्हणजेच आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय सर्वांत महत्त्वाचा ठरला.
भारताचे वक्तव्य पडले पवार गटाच्या पथ्यावर; विलीनीकरण फिस्कटल्यावर निघाले लाईन मारायला काँग्रेसवर!!, हीच राजकीय घडामोड काल आणि आज दिसून आली.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर पार्थ पवारने टीकास्त्र सोडले, पण त्यानंतर आज लगेच सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसवर स्तुतिसुमने उधळली. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण फसल्यावर सुप्रिया सुळे यांनी नवा “डाव” टाकला.
कवडीची किंमत देत नाही” इथपासून ते “परिपक्वता किती ते माहिती नाही”, या शब्दांतपर्यंत शरद पवारांचा पार्थ पवार वरचा राग कायम राहिल्याचे राजकीय सत्य शरद पवारांच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यातून आज समोर आले.
मी तर जामिनावर बाहेर आहे, असे सांगून राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला, की भाजपच्या आरोपांवरून स्वतःच कबुली देऊन टाकली??, असा सवाल राहुल गांधींच्या आजच्या केरळ मधल्या भाषणातून समोर आला.
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्याने पवारांच्या मक्तेदारीला आव्हान दिल्याबरोबर पवारांचा तीळपापड झाला. काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल हे दिसेल,
बारामतीत पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सगळ्याच पवारांची धडपड; पण देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडूत जाऊन राहुरीचा विषय मिटवला!!, ही राजकीय घडामोड आज घडली.
पटेल + तटकरेंना शिव्या घाला बारामती सुनेत्रा पवारांचे नेतृत्व लादा!!, असला प्रकार आज बारामतीतून समोर आला.
बारामती आणि राहुरी; पवारांची दिसली भूमिका दुटप्पी!!, हेच राजकीय चित्र आज महाराष्ट्रातून समोर आले. अजित पवारांच्या अकाली एक्झिट मुळे बारामती विधानसभेची आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली एक्झिट मुळे राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लागली. पण यापैकी फक्त बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी ती बिनविरोध व्हावी म्हणून पवार कुटुंबीयांनी धाय मोकलली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App