महाराष्ट्राच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा जगाच्या व्यासपीठावर पोहोचविण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून, उमेदवार निश्चितीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनेलने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची भूमिका सकारात्मक असून, केवळ घोषणा करून थांबण्याऐवजी न्यायालयाच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे
मुंबईतील प्रस्तावित आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
महाराष्ट्रात आजपासून गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून, गणेशभक्तांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
प्रयोगशाळेत विकसित होणाऱ्या हिऱ्यांच्या (लॅबग्रोन डायमंड) निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीपासून दागिन्यांचे उत्पादन, ब्रँडिंग, शोरूम आणि जागतिक विक्रीपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी भारतात उभारली जावी.
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार म्हणून ओळख असलेले भाजपचे पराग शाह हे घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. कोट्यवधींची संपत्ती असलेले शाह अचानक घाटकोपरच्या रस्त्यांवर भिकाऱ्याच्या वेशात फिरताना दिसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
महाराष्ट्राच्या राजकारणात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाची तयारी सुरू असतानाच आता मातंग समाजानेही सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारची पुढील भूमिका काय असेल
मेट्रो मार्गिकांच्या बांधकामामुळे खराब होणारे रस्ते आणि पदपथ दुरुस्त करण्याचा खर्च आता महापालिकेऐवजी महामेट्रोकडून केला जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्यावर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
भारत आणि चीन या दोन आशियाई महासत्तांच्या संबंधांमध्ये मोठी घडामोड घडली आहे. दिल्लीतील ‘ब्रिक्स शिखर परिषद 2026’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक पार पडली.
नागपूर जिल्हा न्यायालयासाठी लवकरच आधुनिक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज इमारत उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या इमारतीत न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिमान आणि प्रभावी होण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विश्वविक्रमी फलंदाज विराट कोहली याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लंडनमध्ये सदिच्छा भेट घेतली.
आगामी गणेशोत्सवात भाविकांना अन्नदान, महाप्रसाद किंवा प्रसादाचे वाटप करणाऱ्या गणेश मंडळांना यंदा अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अमेरिकेतील 9/11 दहशतवादी हल्ल्यांना 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली अर्पण केली. या भीषण हल्ल्यांमुळे आयुष्य कायमचे बदललेल्या कुटुंबीयांप्रती त्यांनी एकजुटीची भावना व्यक्त केली.
सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम आणि यात्रांच्या काळात आयोजित करण्यात येणाऱ्या भंडारा, महाप्रसाद, अन्नछत्र, लंगर तसेच सामूहिक अन्नवाटप कार्यक्रमांमध्ये अन्नाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
गातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अमेरिकेच्या उद्योगपतींचे वर्चस्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत आता एकही भारतीय किंवा अमेरिकेबाहेरील उद्योगपती राहिलेला नाही
मराठी चित्रपटसृष्टीला आणखी मोठी झेप घेण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मराठी चित्रपटांना अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला
महाराष्ट्राच्या समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव करणारा ६२वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात उत्साहात पार पडला. या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘महा गणेशमूर्ती कार्यशाळेत’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या हस्ते शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती साकारली.
मुलींच्या शिक्षणासाठी साडी नेसून, हातात चप्पल घेऊन अंबाजोगाई येथे अनवाणी मॅरेथॉन धावणाऱ्या रमाबाई अशोक रणवीर यांच्या संघर्षाची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दखल घेतली आहे.
मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीची सत्ता असतानाच आता दोन्ही मित्रपक्षांमध्ये विविध मुद्द्यांवरून मतभेद उफाळून येताना दिसत आहेत.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या स्वरांचा जादुई प्रवास अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यांचा आवाज आणि त्यांनी दिलेला सांगीतिक वारसा यापुढेही कित्येक पिढ्यांना आनंद देत राहील, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
गणरायाच्या आगमनासाठी कोकणाकडे रवाना होणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App