देशाच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना नक्षलवादाच्या मुद्द्यावरून मोठा इशारा दिला.
देशभरात आज 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना ‘विकसित भारत 2047’चा संकल्प पुन्हा अधोरेखित केला.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अतिउत्कृष्ट आणि उत्कृष्ट सेवा पदकांमध्ये पुणे शहर पोलिस दलातील २५ अधिकारी-अंमलदारांचा समावेश झाला आहे.
नालसार विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या वकिलीच्या नोंदणीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे.
राज्यातील आदिवासी विभागाच्या अखत्यारित असलेल्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी त्यांच्या खासगी वाहनचालकाला पैशांचे आमिष दाखवल्याच्या कथित प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या निर्णयाबाबत मोठा दावा केला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांच्या सरावासाठी पुणे महापालिकेची मैदाने आणि मोकळ्या जागा उपलब्ध करून द्याव्यात. मात्र, या जागांचा वापर करण्यासाठी रेडीरेकनरच्या दरानुसार भाडे व शुल्क आकारावे
नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील मायापूर परिसरात निर्माणाधीन बोगद्यात अचानक पाणी आणि चिखल शिरल्याने मोठी दुर्घटना घडली.
मुंबईतील ताडदेव परिसरात मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना घर न देण्याबाबतची रिअल इस्टेट जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.
शिवसेना शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची सध्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांऐवजी एखाद्या स्वतंत्र प्राधिकरणाकडे सोपवण्याचा विचार व्हायला हवा, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केली.
गडचिरोलीच्या दौऱ्यावर निघालेले उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे.
महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅबचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रवाशांशी व्यवहार करण्याइतपत मराठी भाषेचे ज्ञान असणे आता अनिवार्य करण्यात आले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात पुन्हा एकदा अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रं सुनेत्रा पवार यांच्या हातात आली असून, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्याचबरोबर त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही स्वीकारली आहे.
धाराशिवच्या राजकीय वर्तुळात भारतीय जनता पक्षातील (BJP) अंतर्गत घडामोडी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मल्हार पाटील यांच्या समर्थनार्थ झालेल्या बॅनरबाजीवरून पक्षांतर्गत नाराजी आणि कारवाईची चर्चा रंगली होती.
NEET protest case नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रातही विद्यार्थी आणि तरुणांनी आंदोलने केली होती.
Cristiano Ronaldo फुटबॉलविश्वातील दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची दीर्घकाळची पार्टनर जॉर्जिना रॉड्रिग्ज अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. तब्बल दहा वर्षांच्या नात्यानंतर या दोघांनी पोर्तुगालमध्ये एका खासगी नागरी समारंभात लग्न केले.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यातील महागडी ‘डिफेंडर’ कार सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. आलिशान कारमधून प्रवास करत असल्यावरून सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळातून होत असलेल्या टीकेला जरांगे यांनी कराड तालुक्यातील सभेत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले.
महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित मोटार कॅब चालकांसाठी मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान आता अधिक स्पष्टपणे अनिवार्य करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली आहे.
मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच पहाटेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीमध्ये झालेल्या नाटो शिखर परिषदेनंतर परतीच्या प्रवासात ऐनवेळी विमान बदलल्याचे अखेर स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी (जिसीसी) भारतातील आघाडीचे आणि सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनविण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून, राज्यात ४०० नवीन जागतिक क्षमता केंद्रे, ४ लाख उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे
Fadnavis Cabinet Decide मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीला मंत्रिमंडळातील सदस्य तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून विविध विभागांशी संबंधित महत्त्वाच्या प्रस्तावांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App