भारतीय संरक्षण सेवेत महिलांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय लिहिला गेला आहे. एअर व्हाइस मार्शल शक्ती शर्मा यांनी ऐतिहासिक कामगिरी करत प्रतिष्ठित दोन-स्टार पद मिळवलं आहे. तसेच त्यांनी असिस्टंट चीफ ऑफ द एअर स्टाफ (एज्युकेशन) या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात येणार आहे.
राज्यातील सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना विद्यमान कायद्यांनुसार व्यवसाय पद्धतीत आवश्यक बदल करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १२ महिन्यांचा संक्रमण कालावधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव असलेल्या कागलमध्ये त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि सामाजिक सुधारणांच्या वारशाचा परिचय पुढील पिढ्यांना करून देण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘शाहू सृष्टी’ प्रकल्प साकारण्यात येणार आहे.
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निकालाला त्यांच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
विशेष प्रतिनिधी रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला जवळपास चार वर्षे पूर्ण होत आली आहेत. मात्र, दोन्ही देशांमधील संघर्ष अद्यापही संपलेला नाही. रशिया आणि युक्रेनकडून एकमेकांच्या लक्ष्यांवर […]
तुमच्या बँक खात्यात एक रुपयाही शिल्लक नसला, तरी काही परिस्थितीत UPIच्या माध्यमातून पेमेंट करणं शक्य आहे.
फुटबॉलविश्वाला भावूक करणारी मोठी बातमी समोर आली आहे. अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने राष्ट्रीय संघातून निवृत्ती जाहीर केली आहे.
भारत आणि ब्राझील यांनी द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक सहकार्य आणखी मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ब्राझीलमधील ब्राझीलिया येथे भारत-ब्राझील व्यापार देखरेख यंत्रणेची (Trade Monitoring Mechanism) आठवी बैठक पार पडली
देशातील राज्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करताना स्वतःच्या स्रोतांतून मिळणाऱ्या कर महसुलाला विशेष महत्त्व असते.
देशाच्या पुढील पंतप्रधानपदासाठी कोणता नेता सर्वाधिक योग्य आहे, याबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक पसंती मिळाल्याचे समोर आले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी व्हेनेझुएलासोबत एका मोठ्या तेल कराराची घोषणा केली. हा करार जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा तेल करार असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
खवड्या डोंगर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुणाल चांदगुडेच्या आठवणींनी त्याची मावस बहीण अक्षरा भावूक झाली आहे.
सायबर गुन्हेगारांकडून पोलीस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावाने नागरिकांना भीती दाखवून, घाबरवून फसवणूक केली जाते.
भारतीय बँकिंग क्षेत्राला आणि अर्थव्यवस्थेला अनिवासी भारतीयांकडून मिळत असलेल्या विश्वासाचे चित्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) विशेष ‘USD-INR फॉरेक्स स्वॅप’ सुविधेने स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात हजारो युवकांशी संवाद साधणार आहेत. मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या ‘मंथन-४ युवा अभियानाचा’ आज रेशीमबाग मैदानावर फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.
Sugar Price Surge Raises साखरेच्या दरात झालेल्या अचानक वाढीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून, या दरवाढीचा फायदा साखर कारखाने आणि पर्यायाने शेतकऱ्यांना होऊ शकतो
Tukaram Mundhe heads towards ‘Mahaprasad’ अन्नपदार्थांमधील भेसळ आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणारे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे आता विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसादाकडे वळले आहेत.
वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट रोजी एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसर हादरला आहे.
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाची आज आगमन मिरवणूक होती. भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत काही वेळापूर्वी अपघात घडलेला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. १८ वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या आई-वडिलांचाही डोंगरावरून पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानातील जयपूर जिल्ह्यात ‘स्कूल ठीक करो’ अभियान राबवणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बगरू तालुक्यातील रामपुरा-कंवरपुरा गावातील […]
तामिळनाडूच्या राजकारणात सध्या थलपती विजय यांची राजकीय सक्रियता चर्चेचा विषय ठरत आहे. दक्षिण झोनल कौन्सिलच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विजय यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात सिल्व्हर ओक येथे तब्बल तीन तास महत्त्वपूर्ण बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नवी मुंबईतील कथित ५ हजार कोटी रुपयांच्या जमीन प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारला घेरले आहे. या प्रकरणात बिवलकर कुटुंबातील गंगाधर बिवलकर आणि यशवंत बिवलकर यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App