Fadnavis Cabinet Decide मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीला मंत्रिमंडळातील सदस्य तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून विविध विभागांशी संबंधित महत्त्वाच्या प्रस्तावांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षेबाबत सुरू असलेल्या कारवायांना वेग आला आहे. मुंबईत FDA आणि पोलिसांकडून दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत.
कोलंबियाच्या पश्चिम भागाला सोमवारी, 10 ऑगस्ट रोजी 7.4 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला. या भीषण नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत किमान 111 जणांचा मृत्यू झाला असून 87 जण जखमी झाले आहेत.
प्रसिद्ध संगीतकार आणि गायक A. R. Rahman यांचा मुलगा व पार्श्वगायक ए. आर. अमीन याच्या कारला चेन्नईत अपघात झाला. सुदैवाने या अपघातात अमीन आणि त्याच्या मित्रांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
शिवसेना कोणाची आणि पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे, यावरून सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या कायदेशीर लढाईवर आज, मंगळवार 11 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे.
झारखंडमधील पीएससी आणि एसएससी परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधातील विद्यार्थी आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत आहे. आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळामध्ये झालेली चर्चेची दुसरी फेरीही कोणत्याही ठोस निर्णयाविना संपली. तब्बल एक तास चाललेल्या या बैठकीनंतरही विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर तोडगा निघालेला नाही.
मुंबईतील मोकळ्या जागा आणि भूखंडांच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवाप्रमुख तथा वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बिल्डरांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्र दहा वर्षे मागे गेल्याचा आरोप नाईक यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.
अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे आपल्या कडक आणि परखड कार्यशैलीसाठी ओळखले जातात.
NEET पेपर लीक प्रकरण आणि त्यानंतर झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिक्षण मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर सुमारे दोन आठवड्यांनी त्यांनी प्रथमच या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले.
नाशिक शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
भारतावर अमेरिकेकडून 100 टक्के टॅरिफ लागू करण्यात आल्यानंतर भारत-अमेरिका संबंधांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे.
‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके आणि पोलिसांमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या शाब्दिक वादावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
रुणांना कट्टर विचारसरणीकडे वळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जहाल साहित्याविरोधात महाराष्ट्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. बॉम्ब तयार करण्याची माहिती देणारी पुस्तके, दहशतवादी संघटनांचा प्रचार करणारी मासिके, ऑनलाइन माध्यमातून प्रसारित होणारे डिजिटल साहित्य आणि इतर आक्षेपार्ह सामग्रीवर राज्य सरकारने बंदी घातली
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत आषाढी एकादशीला घोषित करण्यात आलेल्या पहिल्या यादीतील 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज जवळपास 5 हजार 29 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल, तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो
नाशिकमधील टीसीएसशी संबंधित प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आपल्या मालमत्तेत आश्रय दिल्याचा आरोप असलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन माजिद पटेल यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या कर्मचारीवर्गासाठी सोशल मीडिया वापराबाबत नवी वर्तन आचारसंहिता लागू केली आहे. या नव्या नियमांनुसार, कर्तव्यावर असताना किंवा एसटीच्या गणवेशात रील्स, शॉर्ट्स, व्हिडिओ किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग करून महामंडळाची प्रतिमा मलिन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने व्हिसा धोरणात केलेल्या बदलांचा परिणाम आता भारतीय विद्यार्थ्यांवरही दिसून येत आहे.
नागपूरच्या प्रसिद्ध सावजी जेवणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रथमच सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे.
दिल्लीत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे राजधानीतील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले. शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक संथ झाली
बीडमधील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला राजकीय वाद आता अधिकच चिघळला असून, काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडीया’ या टिप्पणीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी तीव्र आक्षेप घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ई-20 पेट्रोल धोरणाच्या नावाखाली केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेले कथित डीपफेक व्हिडीओ, मॉर्फ केलेली छायाचित्रे, मीम्स आणि बदनामीकारक मजकूर तत्काळ हटवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
राज्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत अॅनॉलॉग (नॉन-डेअरी) पनीरच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एक वर्षासाठी बंदी घातली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App