छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. १८ वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या आई-वडिलांचाही डोंगरावरून पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानातील जयपूर जिल्ह्यात ‘स्कूल ठीक करो’ अभियान राबवणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बगरू तालुक्यातील रामपुरा-कंवरपुरा गावातील […]
तामिळनाडूच्या राजकारणात सध्या थलपती विजय यांची राजकीय सक्रियता चर्चेचा विषय ठरत आहे. दक्षिण झोनल कौन्सिलच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विजय यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात सिल्व्हर ओक येथे तब्बल तीन तास महत्त्वपूर्ण बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नवी मुंबईतील कथित ५ हजार कोटी रुपयांच्या जमीन प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारला घेरले आहे. या प्रकरणात बिवलकर कुटुंबातील गंगाधर बिवलकर आणि यशवंत बिवलकर यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली असून, २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राजकारणात पूर्णवेळ काम करूनही नियमित आर्थिक उत्पन्न मिळत नसल्याने राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी स्पष्ट केले आहे.
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा ताण आहे. मात्र, आगामी काळात इंधन दरांबाबत काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
गर्दीमुळे रेल्वे प्रवासाच्या यातना सहन करणाऱ्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा मिरा-भाईंदर ते वसई-विरार दरम्यानचा आता सुखद आणि गारेगार होणार आहे.
पुढच्या वर्षी निवडणुका असलेल्या उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती करून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचे माजी मंत्री विनाेद तावडे यांच्यावर माेठी जबाबदारी साेपवली आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका भाजपसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत.
तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक आणि सडेतोड कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. विशेषतः अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भेसळखोरांविरोधातील कारवायांमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
‘विमल इलायची’च्या जाहिरातीवरून बॉलिवूडमधील अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे
देशाच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना नक्षलवादाच्या मुद्द्यावरून मोठा इशारा दिला.
देशभरात आज 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना ‘विकसित भारत 2047’चा संकल्प पुन्हा अधोरेखित केला.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अतिउत्कृष्ट आणि उत्कृष्ट सेवा पदकांमध्ये पुणे शहर पोलिस दलातील २५ अधिकारी-अंमलदारांचा समावेश झाला आहे.
नालसार विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या वकिलीच्या नोंदणीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे.
राज्यातील आदिवासी विभागाच्या अखत्यारित असलेल्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी त्यांच्या खासगी वाहनचालकाला पैशांचे आमिष दाखवल्याच्या कथित प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या निर्णयाबाबत मोठा दावा केला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांच्या सरावासाठी पुणे महापालिकेची मैदाने आणि मोकळ्या जागा उपलब्ध करून द्याव्यात. मात्र, या जागांचा वापर करण्यासाठी रेडीरेकनरच्या दरानुसार भाडे व शुल्क आकारावे
नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील मायापूर परिसरात निर्माणाधीन बोगद्यात अचानक पाणी आणि चिखल शिरल्याने मोठी दुर्घटना घडली.
मुंबईतील ताडदेव परिसरात मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना घर न देण्याबाबतची रिअल इस्टेट जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.
शिवसेना शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची सध्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांऐवजी एखाद्या स्वतंत्र प्राधिकरणाकडे सोपवण्याचा विचार व्हायला हवा, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केली.
गडचिरोलीच्या दौऱ्यावर निघालेले उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App