भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार युवकांना कॉकरोच म्हणजे झुरळ म्हटले काय आणि त्यातून अचानक एक राजकीय पक्षाचा उदय झाला काय!! सगळेच एखाद्या अद्भुत कथेप्रमाणे घडत गेले.
राष्ट्रवादीत ज्येष्ठ नेत्यांना डावल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर कोळी टोपी घालून सुनील तटकरे थेट मंत्री नितेश राणे यांच्याबरोबर एकाच रथात मिरवणुकीत सामील झाले.
मोदींनी मेलोडी चॉकलेटच्या एका पॅकेट मध्ये पटवली इटलीची पंतप्रधान; राहुल गांधींच्या बुडाला लागली जुनीच आग!!, या दोन्ही गोष्टी आजच घडून आल्या.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा विलीनीकरणाची धडपड; सगळ्याच नेत्यांची सत्तेच्या तुकड्यासाठी तडफड!!, हे राजकीय वास्तव आज दोन महिन्यांनी पुन्हा एकदा सगळ्या महाराष्ट्रासमोर उघड्यावर आले.
ज्येष्ठांना बाजूला सारून पवारांच्या नातवंडांची राजकारणात शिरायची धडपड; पण भाजप – शिवसेनेच्या युवा नेत्यांचे कार्यकर्त्यांमध्ये जाऊन संघटन!!, हेच राजकीय वास्तव चित्र महाराष्ट्रातून समोर आले.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या संदर्भात नुसती बातमी आली, तर लगेच खासदार पार्थ पवारांनी खुलासा करून टाकला. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या आठवडाभरापासून गदारोळ सुरू आहे, त्यावर मात्र पार्थ पवारांनी मौन बाळगले.
राष्ट्रवादी वाले रणनीती बदलतील, रणनीतीकार बदलतील; पण “विश्वास” नावाचा शब्द कुठून आणतील?? आणि भाजप आणि शिंदे काय शेंगांची टरफलं सोलत बसतील काय??, असे दोन परखड सवाल विचारायची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस मधल्याच घडामोडींमधून आली.
तामिळनाडू मध्ये सगळ्या आम्हा कँटीनच्या नूतनीकरणाचे आदेश काढून मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी एका झटक्यात अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन पक्षांमध्ये पाचर मारून ठेवली. तामिळनाडूतील अम्मा कॅन्टीन पुन्हा सुरू करून विजय जोसेफ यांनी सामान्य जनतेची सोय केलीच
नाशिक : पश्चिम बंगाल प्रमाणेच उत्तर प्रदेशात काँग्रेस लागली कामाला; भाजपची सत्ता आणायला!!, असंच म्हणायची वेळ उत्तर प्रदेश मधल्या काँग्रेस नेत्यांच्या राजकीय कर्तृत्वातून आली. Congress […]
केरळ मध्ये सरकारच्या शपथविधी समारंभात मंत्री शपथ घेत असताना राहुल गांधी आणि मुख्यमंत्री सतीशन स्टेजवर लहान मुलीबरोबर हास्यविनोदात दंग झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे राहुल गांधींना सरकारच्या शपथविधी समारंभाचे कोणतेही गांभीर्य नसल्याचेच स्पष्ट झाले.
हिंदुंचे संघटन हाच हिंदुत्वाचा शाश्वत धर्म आहे. मात्र, बदलत्या काळानुसार सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, स्वबोध आणि नागरी कर्तव्यांचे पालन हा ‘पंचपरिवर्तनाचा’ मंत्र आता हिंदुत्वाचा युगधर्म आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.
राष्ट्रीय महिला आयोगाने संपूर्ण देशातील महिलांना सन्मान, सुरक्षा आणि समान संधीचा अधिकार देण्यासाठी सुरू केलेला शक्ती संवादाचा उपक्रम आज जम्मू – काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे पोहोचला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा शक्ती संवादाचा उपक्रम श्रीनगर येथे संपन्न झाला.
राष्ट्रवादीतली भांडणे कमी पडली, म्हणून “कळलाव्यां”नी भाजप – शिवसेनेत काल्पनिक भांडणे सुरु केली!!
शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा शिवसंवाद दौरा हा नाशिक आणि धुळे जिल्ह्या येत्या २१ मे ते २२ मे रोजी पार होणार आहे.
15 मे रोजी रुपया डॉलरच्या तुलनेत 30 पैशांनी घसरून 96.14 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. यापूर्वी गुरुवारी रुपया 95.64 च्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला होता. गेल्या काही दिवसांपासून रुपयामध्ये सातत्याने घसरण सुरू आहे.
ब्रेक के बाद मनोज जरांगे पुन्हा मैदानात आले. म्हणूनच राष्ट्रवादीत बिनसले की शिंदेंचे काही बिघडले??, असे सवाल विचारायची वेळ आली.
राहुल गांधी आणि शरद पवारांमध्ये साम्य काय??; तर ते लाडक्या नेत्यांना मुख्यमंत्री पद देऊ शकत नाय!!, हे राजकीय वास्तव केरळ मधल्या विधानसभा निवडणुकीनंतर समोर आले.
पवारांच्या राजकारणाची हीच खरी खासियत; घरातल्या नेत्यांचे बस्तान बसवायसाठी अनुयायांची फरफट; पण निर्णायक विजय मिळविण्यात नेहमीच अपयश!!
पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जींचा झालेला पराभव पाहून मुस्लिमांनी उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या खुर्ची खाली “राजकीय बॉम्ब” पेरलाय, की काही दुसरीच खेळी केली आहे??, असा सवाल उत्पन्न करणारे वक्तव्य मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी यांनी आज केले. त्यांनी अचानक अखिलेश यादवांच्या विरोधात वक्तव्य केल्याने राजकीय संशय बळावला. मुस्लिम खरोखरच अखिलेश यादवांच्या विरोधात जातील का??, असा संशय निर्माण झाला.
काळा कोट घालून ममता बॅनर्जी गेल्या हायकोर्टात; पण TMC च्या नेत्याच्या घरावरच्या छाप्यांमधून बाहेर आली सोन्याची लूटपाट!!, हेच भयानक वास्तव पश्चिम बंगालमधून समोर आले.
इंधन बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातल्या गाड्यांच्या संख्येत घट; पण सुरक्षेशी खेळ घातक!!, असाच सूर देशातल्या सुरक्षा एजन्सींमधून बाहेर यायला लागलाय, त्याकडे काणाडोळा करून चालणार नाही.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी पुन्हा धडपड; पुण्यात म्हणे, शरद पवार गटाची गुप्त बैठक!!, अशीच राजकीय घडामोड शरद पवार पुन्हा ऍक्टिव्ह झाल्यानंतर घडली.
पश्चिम आशियातल्या इराणा आणि अमेरिका युद्धाचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसल्यानंतर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज प्रत्येकी तीन रुपयांनी वाढ केली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भेटीवर पोहोचले, त्याचवेळी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह आणि इराणचे परराष्ट्रमंत्री आराघाची भारत भेटीवर आले. पश्चिम युद्धाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही भेटी महत्त्वाच्या घडामोडी ठरल्या.
पश्चिम आशियातील युद्ध संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या सर्व नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केले. या आवाहनानुसार ते स्वतः वागले. त्यांनी आपल्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या. पंतप्रधान मोदींचे बाकीच्या राज्यांमधल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अनुकरण केले. मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी आपापल्या ताफ्यांमधल्या गाड्या कमी केल्या. इंधन बचतीचे इतर मार्गही अवलंबले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App