महाराष्ट्राने स्टार्टअप क्षेत्रात मोठी झेप घेतली असून, 33,872 स्टार्टअप्ससह महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली. मुंबई ही देशाची वित्तीय राजधानी असून, आता ती जागतिक भांडवलाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून वेगाने उदयास येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोट्यवधींच्या औषध विक्री व्यवसायातील व्यापारी विनीत मनोचा यांच्या हत्या प्रकरणाने कानपूरमध्ये खळबळ उडाली आहे. या हत्येचा तपास करताना पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांसह संबंधित व्यक्तींचे तब्बल 21 दिवसांचे कॉल डिटेल्स तपासले.
अभिनेता संजय दत्तच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा चर्चेत आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संजय दत्तला व्यासपीठावर मराठीत बोलण्याची विनंती केली असता, “मी येरवडा जेलमध्ये सहा वर्षे राहिलो
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद अखेर रद्द करण्यात आले आहे.
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा धनंजय मुंडे चर्चेत आले आहेत. मुंडे यांनी सोशल मीडियावर जिममधील एक व्हिडिओ शेअर केला
पाण्याचा काटकसरीने वापर करून कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण अध्यापन, संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील ९ गुणवंत शिक्षकांचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ने गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र शासन आणि जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेड यांच्यात २ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे भारत-बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रमादरम्यान सामंजस्य कराराच्या प्रतींची औपचारिक देवाणघेवाण करण्यात आली.
जगातील देशांच्या संस्कृती, परंपरा आणि विचारसरणी वेगवेगळ्या असल्या, तरी मानवतेला जोडणारी सार्वत्रिक मूल्ये समान आहेत.
ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवच्या उपस्थितीने गोविंदांचा जोश आणखी वाढला.
नेपाळमधील त्रिशुली-3A जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात तब्बल नऊ दिवस अडकून राहिल्यानंतर 30 वर्षीय संजय साह यांची सुखरूप सुटका करण्यात आली. या काळात त्यांनी सतत ‘हरे कृष्ण’ महामंत्राचा जप करत देवाकडे प्रार्थना केली.
शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निकालापूर्वी त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही
वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आदिवासीबहुल आणि दुर्गम भागातील प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
गणेशोत्सवात डीजे आणि कर्णकर्कश लाऊडस्पीकरच्या वापराला विरोध केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले विद्यानंद बापट यांना गुरुवारी पुण्यात मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आज बुधवारी 2 सप्टेंबर एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने हे प्रकरण आता सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या व्यवस्थापनात मोठा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची ट्रस्टचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे.
भारतीय संरक्षण सेवेत महिलांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय लिहिला गेला आहे. एअर व्हाइस मार्शल शक्ती शर्मा यांनी ऐतिहासिक कामगिरी करत प्रतिष्ठित दोन-स्टार पद मिळवलं आहे. तसेच त्यांनी असिस्टंट चीफ ऑफ द एअर स्टाफ (एज्युकेशन) या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात येणार आहे.
राज्यातील सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना विद्यमान कायद्यांनुसार व्यवसाय पद्धतीत आवश्यक बदल करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १२ महिन्यांचा संक्रमण कालावधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव असलेल्या कागलमध्ये त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि सामाजिक सुधारणांच्या वारशाचा परिचय पुढील पिढ्यांना करून देण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘शाहू सृष्टी’ प्रकल्प साकारण्यात येणार आहे.
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निकालाला त्यांच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
विशेष प्रतिनिधी रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला जवळपास चार वर्षे पूर्ण होत आली आहेत. मात्र, दोन्ही देशांमधील संघर्ष अद्यापही संपलेला नाही. रशिया आणि युक्रेनकडून एकमेकांच्या लक्ष्यांवर […]
तुमच्या बँक खात्यात एक रुपयाही शिल्लक नसला, तरी काही परिस्थितीत UPIच्या माध्यमातून पेमेंट करणं शक्य आहे.
फुटबॉलविश्वाला भावूक करणारी मोठी बातमी समोर आली आहे. अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने राष्ट्रीय संघातून निवृत्ती जाहीर केली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App