डोनाल्ड ट्रम्पचे बोल वाकडे; त्यांच्या अमेरिकेनेच वाचले पाहिजेत हे आकडे!!, असे म्हणायची वेळ डोनाल्ड ट्रम्प यांनी वापरलेल्या भाषेमुळे आली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेने आणलेल्या दबावाचा आणि भारताने तो टांगून ठेवल्याचा इतिहास विसरलेत का?? असे विचारायची वेळ त्यांच्याच राजकीय आणि आर्थिक कृतीतून पुढे आली.
हिंदू दहशतवादाचा narrative NIA न्यायालयात उद्ध्वस्त; मालेगाव बॉम्बस्फोटातले आरोपी निर्दोष मुक्त!!, असे आज घडले. सोनिया गांधींच्या काँग्रेस प्रणित सरकारने लादलेली आणलेली हिंदू दहशतवादाची संकल्पना न्यायालयाने मोडून काढली.
आज 30 जुलै 2025. ही तारीख भारतीय राजकीय इतिहासाच्या पानांवर नोंदली गेली कारण पप्पू नंतर राहुल गांधींची आज झाली “बढती”; राज्यसभेतून मिळाली “चायना गुरू”ची पदवी!!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत भाग घेतला. ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्या १ तास ४० मिनिटांच्या भाषणात म्हटले की, “ऑपरेशन सिंदूर दरम्यान, जगातील कोणत्याही देशाने भारताला स्वतःच्या सुरक्षेसाठी कारवाई करण्यापासून रोखले नाही
राहुल गांधींकडून नरेंद्र मोदींची इंदिरा गांधींची टक्केवारीत तुलना; पण नातू आजीकडून का काही शिकेना??, असा सवाल विचारायची वेळ राहुल गांधींच्या आजच्या लोकसभेतल्या भाषणातून समोर आली.
समाजजागृती, युवतींचा आत्मविकास आणि महिलांना धार्मिक क्षेत्रात सन्माननीय स्थान देण्याच्या दिशेने कार्यरत असलेल्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या प्रेरणादायी उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली.
रेव्ह पार्टीच्या व्याख्येवरून सरकारशी वितंड वाद पण दारुड्यांच्या पार्टीला मात्र सुप्रिया सुळे + रोहित पवार आणि एकनाथ खडसे यांची साथ!!, असे चित्र महाराष्ट्रभर गाजत असलेल्या रेव्ह पार्टीच्या मुद्द्यावरून निर्माण झाले.
operation sindoor वरच्या संसदेतल्या चर्चेत सरकारला धरले धारेवर; पण काँग्रेसमध्ये वजाबाकीचे राजकारण जोरावर!!, असे म्हणायची वेळ राहुल गांधींच्या धोरणामुळे आली.
भाषा उच्च अर्थतज्ज्ञांची; प्रत्यक्षात भलामण चिनी मालाची!!, असेच चित्र लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या वेगवेगळ्या राजकीय कृतींमधून समोर आली.
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा देऊन 6 दिवस उलटून गेल्यानंतर देखील त्यांच्या राजीनाम्याचे राजकीय लळिताचे कीर्तन संपलेले नाही.
“पवार संस्कारित” नेत्यांची मंत्रिपदासाठी तगमग; राष्ट्रवादीने फक्त मराठ्यांना वापरल्याची आत्ता आली समज!!, असे म्हणायची वेळ पवार संस्कारित नेत्यांच्या वक्तव्यातून समोर आली.
पुण्यात रेव्ह पार्टी प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांवर सातत्याने टीका करणाऱ्या एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मोठा धक्का बसला
भर उन्हाळ्यातल्या व्हॅलेंटाईनच्या गुलाबाचे काटे श्रावणामध्ये झडले; मातोश्रीवर लाल गुलाबांचे बंधू प्रेम फुलले!!, असे आज घडले.
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 70 वर्षांमध्ये जेवढी महाराष्ट्राची बदनामी झाली नाही, तेवढी बदनामी महायुती सरकारच्या 150 दिवसांच्या कारकिर्दीत झाली असा “जावईशोध” शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लावला.
हिंजवडीचं लवासा झालाय का??, असा सवाल विचारायची वेळ पुतण्याने काढलेल्या काकांच्या विकासाच्या दृष्टीच्या वाभाड्यांमुळेच समोर आली. प्रचंड पाऊस आणि आपत्ती निवारण नियोजनाचा बट्ट्याबोळ यामुळे हिंजवडीची झालेली दुर्दशा पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पहाटे 6.00 वाजताच हिंजवडीत पोहोचले. तिथे त्यांनी सरपंचांना सकट सगळ्यांना झापले. आपलं वाटोळ झालंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होईल. चार वादग्रस्त मंत्र्यांबरोबरच अन्य चार मंत्र्यांना हे नारळ देण्यात येईल, अशा गौप्यस्फोटाच्या बातम्या वेगवेगळ्या सूत्रांच्या हवाल्यांनी मराठी माध्यमांनी पेरल्या.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरून उठलेली राजकीय धूळ अजून काही खाली बसायला तयार नाही. वास्तविक जगदीप धनखड यांचा राजीनामा ही फार मोठी राजकीय घटना घडू द्यायची नाही
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गौरवासाठी तयार केल्या गेलेल्या “महाराष्ट्र नायक” या कॉफी टेबल बुक मध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी लेख लिहून फडणवीस यांच्या नेतृत्व क्षमतेची अफाट स्तुती केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सन्मानासाठी तयार केल्या गेलेल्या “महाराष्ट्र नायक” या कॉफी टेबल बुक मध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी लेख लिहून फडणवीस यांच्या नेतृत्व क्षमतेची अफाट स्तुती केली.
पवार संस्कारित” इतर नेत्यांचे काढायचे वाभाडे; पण सगळी पदे पवारांच्याच घरात खेचायचे डाव खेळायचे!!, असला प्रकार पवार कुटुंबीयांकडून सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांच्यावर अर्धीच कारवाई करायचे घाटत असल्याची बातमी समोर आली आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनामाच्या नंतर अनेकांना जम्मू काश्मीर आणि मणिपूरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची आठवण झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नायक ग्रंथात ज्येष्ठ नेते शरद पवारांनी फडणवीसांची स्तुती करणारा लेख लिहिला. देवेंद्र यांची कार्याची गती अफाट आहे
“पवार संस्कारित” काढताहेत एकमेकांचे जुने हिशेब; मधल्या मध्ये खराब होतीय फडणवीस सरकारची इमेज!!, अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था येऊन ठेपली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App