चीन आपल्या नौटंकीपासून परावृत्त होताना दिसत नाही. भारतासोबतच्या सीमावादाच्या दरम्यान ड्रॅगनने शेजारील देश भूतानच्या सीमेतही घुसखोरी केली आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, चीनने भूतानच्या सीमेजवळील सुमारे २५ […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘द सिडनी डायलॉग’ कार्यक्रमाला संबोधित केले. सिडनी संवादाला संबोधित करण्यासाठी तुम्ही मला निमंत्रित केले ही भारतातील जनतेसाठी अत्यंत […]
स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांना संविधान चौक नागपूर येथील अन्नत्याग सत्याग्रहादरम्यान पोलिसांनी अटक केली आहे. Swabhimani’s Ravikant Tupkar arrested during Annagya Satyagraha विशेष प्रतिनिधी नागपूर […]
स्किन टू स्किन प्रकरणात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, पोस्कोमध्ये स्किन टू स्किन इंटरप्रिटेशन स्वीकारले जाऊ शकत नाही. POCSOच्या गुन्ह्यासाठी त्वचेपासून त्वचेचा संपर्क […]
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : भारतात जाऊ इच्छिणाऱ्या अमेरिकी नागरिकांना येथील सरकारने दिलासा दिला असून भारतात संसर्गाचा धोका कमी असल्याचे सांगणारा ‘लेव्हल-१’ कोविड इशारा सरकारने जारी केला […]
वृत्तसंस्था कोची : सरकारच्या लसीकरणविषयक धोरणामुळे एखाद्या व्यक्तीची रोजीरोटी गेली असल्यास ती सरकारची जबाबदारी नाही का? संबंधित व्यक्तीच्या तक्रारीचे निवारण करण्याची जबाबदारी ही सरकारवर येत […]
वसीम रिझवी यांनी ‘ मोहम्मद ‘ हे पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या विरोधात काही संघटनांनी बंद पुकारला होता.दरम्यान वसीम रिझवी यांना मुस्लिमविरोधी म्हणून संबोधलं गेलं.AIMIM chairman […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने राजधानी दिल्लीतील विविध पब आणि रेस्टॉरंटमध्ये हर्बल हुक्क्याच्या वापराला परवानगी दिली आहे. कोरोना नियमांचे कारण पुढे करत लोकांच्या […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : क्रिप्टोकरन्सी किंवा बिटकॉइन यांच्यासारखे आभासी चलन चुकीच्या हातात जाऊन युवकांचे जीवन बरबाद होऊ देता कामा नये, असा गंभीर इशारा पंतप्रधान नरेंद्र […]
वृत्तसंस्था कोलकता : नारद गैरव्यवहारप्रकरणी कोलकता सत्र न्यायालयाने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्यासह तीन नेत्यांना जामीन मंजूर केला. परिवहन मंत्री फिरहाद हकीम, आमदार मदन मित्रा आणि […]
वृत्तसंस्था न्यूयॉर्क : फाजील बडबडी करण्याऐवजी प्रथम भारताचा बळकावले काश्मीरचा भूभाग प्रथम परत करा, अशा शब्दात भारताने पाकिस्तानला फटकारले आहे. first give back the occupied […]
अदार पूनावाला म्हणाले की लसीबद्दल संकोच हा साथीचा रोग रोखण्यात खूप मोठा धोका निर्माण करत आहे.कोविड-१९ लसीचे २०० कोटी डोस राज्यांकडे पडून आहेत. More than […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: नक्षलवादी हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वीर जवानांना महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी अनोखी श्रध्दांजली वाहिली आहे. एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा […]
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : आंतरराष्टीय दबावामुळे पाकिस्तानी संसदेने कुलभूषण जाधव यांना फाशीच्या शिक्षेविरुध्द पुर्नविचार अपील दाखल करण्यास परवानगी दिली आहे. यावेळी पाकिस्तानच्या संसदेत खासदारांत अक्षरश: […]
विशेष प्रतिनिधी झांशी : नव्या युध्द तंत्रज्ञानात कमीत कमी मानवी हस्तक्षेपाशिवायच्या शस्त्रात्रांची गरज वाढली आहे. हेच लक्षात घेऊन संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेकडून (डीआरडीओ) मेक […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृति इराणी या आपल्या भाषणांसाठी प्रसिध्द आहेत. त्यांच्या भाषणांपासून अभिनेत्री दिव्या खोसला हिने प्रेरणा घेतली आहे. सत्यमेव जयते २ […]
रविकांत तुपकर यांच्या अटकेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना अधिक आक्रमक होण्याची Satyagraha of Ravikant Tupkar, leader of Swabhimani Shetkari Sanghatana; Police in riot gear stormed […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॉँग्रेस पूर्णपणे संभ्रमात सापडल्याचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे. स्टँड-अप कॉमेडियन वीर दास याच्या व्हिडओ क्लिपवरून वाद रंगला आहे. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात मोदींची विकास एक्सप्रेस सुरू झाली आहे. कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची भूमिपूजने आणि उद्घाटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहेत.पंतप्रधान […]
सरकारी कामकाजाच्या अत्यावश्यकतेमुळे, अधिवेशन २३ डिसेंबर २०२१ रोजी संपण्याची शक्यता आहे. राज्यसभेनेही तसा आदेश जारी केला आहे.The winter session of Parliament will be held from […]
ताज्या आकडेवारीनुसार, पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील ८.०१ कोटी कामगार नोंदणीकृत आहेत.E-Labor Portal: Salary of ९२ % workers less than Rs विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ई-श्रम […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : जेव्हा तुम्ही सगळ्या भारतीय पुरुषांना गँग रेपिस्ट म्हणून बोलतात तेव्हा जगभरातील लोकांना भारतीयांविरुद्ध वर्णद्वेष आणि गुंडगिरी करण्यास प्रोत्साहीत करत आहात. अशा […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मागील 70 वर्षांत नागरिकांचे सक्षमीकरण करण्याऐवजी मते मिळवण्यासाठी काँग्रेसने मोफत योजनांची खैरात वाटली, असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले?, या विषयावर खुद्द भारतात वादविवादाचा गदारोळ उठला असताना ज्या देशाच्या गुलामगिरीतून भारत सुटला, त्या देशात भारताच्या स्वातंत्र्याचे […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करीत असताना पुढील 25 वर्षे कर्तव्य बजावणे हा देशासाठी मंत्र असला पाहिजे आणि हा संदेश संसद […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App