भारत माझा देश

आंदोलन शेतकऱ्यांचे, मोदींकडून कृषी कायदे रद्द; श्रेयात मात्र काँग्रेस पुढे; आज शेतकरी विजय दिवस!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश मधल्या शेतकऱ्यांनी गेले दीड वर्ष आंदोलन केले. त्या […]

झाशीच्या किल्ल्यावरून फ्लाय पास्ट करत भारतीय लढाऊ विमानांच्या रणरागिणींची राणी लक्ष्मीबाई यांना मानवंदना!!

राष्ट्ररक्षा समर्पण पर्वाला सुरवात वृत्तसंस्था झाशी : “मेरी झांसी नही दुंगी”, असे म्हणत ब्रिटिशांची लढताना हौतात्म्य पत्करणार्‍या अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमरातील सेनानी राणी लक्ष्मीबाई यांच्या झाशीतून […]

राणी लक्ष्मीबाई यांच्या झाशीतून राष्ट्ररक्षा समर्पण पर्वाला सुरवात; संरक्षण विषयक उपक्रमांना प्रारंभ!!

वृत्तसंस्था झाशी : “मेरी झांसी नही दुंगी”, असे म्हणत ब्रिटिशांची लढताना हौतात्म्य पत्करणार्‍या राणी लक्ष्मीबाई यांच्या झाशीतून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्ररक्षा समर्पण पर्वाला […]

शेतकरी कायदे रद्द झाल्यानंतर भारताचे माजी कृषिमंत्री शरद पवार काय म्हणाले???

विशेष प्रतिनिधी चंद्रपूर : गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी तिन्ही शेतकरी कायदे मागे घेण्यात आले आहेत असे जाहीर केले आहे. या त्यांच्या निर्णयावर देशात […]

आंदोलन केले शेतकऱ्यांनी, कृषी कायदे रद्द केले मोदींनी; मात्र काँग्रेसचा उद्या शेतकरी विजय दिवस!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश मधल्या शेतकऱ्यांनी गेले दीड वर्ष आंदोलन केले. त्या […]

शेतकरी कायदा मागे घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आनंद

विशेष प्रतिनिधी मुबंई : आज गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी कायदे मागे घेतल्याची घोषणा केलेली आहे. यामुळे आंदोलनकर्त्या शेतकरी वर्गात […]

Today truth justice and non violence have won says Congress President Sonia Gandhi

‘आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला’, सोनिया गांधी यांची कृषी कायदे रद्द करण्याच्या घोषणेवर प्रतिक्रिया

Congress President Sonia Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कृषीविषयक कायदे रद्द करण्याच्या घोषणेनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक निवेदन जारी करून म्हटले […]

शेतकरी कायदा मागे घेतल्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नाखूष

विशेष प्रतिनिधी मुबंई : शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून घेण्यात आलेले तीनही कृषी कायदे मागे घेतले आहेत. पंतप्रधानांनी आज गुरूनानक जयंतीचे औचित्य साधून 18 मिनिटांच्या आपल्या […]

कृषी कायदे मागे घेताच कॅप्टन अमरिंदर यांचा उघडपणे मोदींना पाठिंबा, म्हणाले- भाजपसोबत जागा वाटून पंजाबमध्ये निवडणूक लढवणार

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या घोषणेवर आनंद व्यक्त केला आहे. भाजपसोबत जागावाटप करून […]

Farm Laws : कृषी कायदे मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला काय करावे लागणार? वाचा सविस्तर पूर्ण प्रक्रिया…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन कायद्यांबाबत देशात बराच काळ निदर्शने सुरू होती. आता […]

कृषी कायदे रद्द; प्रियांका – टिकैत आक्रमक; पण पंजाब मधून कॅप्टन – सिद्धू – अकाल तख्त यांचे केंद्राबाबत अनुकूल सूर!!

वृत्तसंस्था चंडीगढ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशाला संबोधित करत कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी याबाबत […]

मोदी सरकार अध्यादेश का आणत नाही? प्रियंका गांधी यांचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीनही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान यावरून सध्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटण्यास सुरवात झाली आहे.Why Modi government does not bring […]

AB de Villiers retirement : एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून घेतला संन्यास, आयपीएलही खेळणार नाही

दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटला अलविदा केला आहे. एबी डिव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता, पण आता या दिग्गज खेळाडूने फ्रँचायझी […]

तीन कृषी कायदे : काय होत्या तरतुदी, शेतकऱ्यांचा काय होता फायदा? वाचा सविस्तर…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी देशाला संबोधित करताना तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. ते आपल्या भाषणात म्हणाले, “आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला […]

समान नागरी कायद्याची देशात गरज, संसदेने लागू करण्यावर विचार करावा, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे प्रतिपादन

दिल्ली उच्च न्यायालयानंतर आता अलाहाबाद हायकोर्टानेही समान नागरी कायदा लागू करण्याची शिफारस केली आहे. उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला समान नागरी कायदा लागू करण्याबाबत विचार करण्याचा […]

या तथाकथित शेतकऱ्यांच्या हट्टामुळे दीर्घकाळ नुकसान, तीन कृषी कायदे रद्द झाल्यावर भारतीय किसान संघाची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरबनिमित्त आज देशाला संबोधित करत असताना तिन्ही कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. पीएम मोदींच्या या घोषणेनंतर देशभरात विविध […]

भारताच्या चांद्रयानाची अवकाशात नासाच्या यानाशी होणारी टक्कर टळली

वृत्तसंस्था बंगळूर : भारताच्या चांद्रयान-२ ची अमेरिकेच्या ‘एलआरओ’ या यानाशी अवकाशात होणारी टक्कर टळली, अशी माहिती इस्रोने दिली. २० ऑक्टोबरला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास चंद्राच्या […]

Rahul Gandhi Tweet Viral: ‘लिहून घ्या माझे शब्द, सरकारला शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावे लागतील’, राहुल गांधींचे 10 महिने जुने ट्विट व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी सत्याग्रह करून देशाच्या अन्नदात्यानी अहंकाराचे डोके झुकवले आहे. […]

लखीमपूर हिंसाचाराच्या तपासासाठीच्या एसआयटी चौकशीवर आता न्यायालयाचे लक्ष

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयाचे माजी […]

पृथ्वीपासून तब्बल ७२५ प्रकाशवर्षे अंतरावरावरील गुरू सदृष्य ‘ग्रहा’चा शोध

वृत्तसंस्था बंगळूर : पृथ्वीपासून ७२५ प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या एका ताऱ्याभोवती गुरू ग्रहासारखा ग्रह फिरत असल्याचा शोध भारतीय शास्रज्ञांनी लावला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) […]

आनंद – उन्मादाची उकळी उतू गेली; अखिलेश म्हणाले, शेतकऱ्यांची पोकळ माफी मागणाऱ्यांनी (मोदींनी) राजकारणातून कायमचे निघून जावे!!

वृत्तसंस्था लखनऊ /नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी गुरुनानक जयंती प्रकाश पर्व कार्तिक पौर्णिमेचे निमित्त साधत तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा […]

कोरोना संसर्गस्थितीचा असाही फटका, अमेरिकेतील भारतीय विद्यार्थी संख्येत घट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : यावर्षी अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत १३ टक्क्यांनी घट झाली आहे. अर्थात, संख्येत घट होऊनही इतर देशांच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी […]

‘देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाने अहंकाराचे मान झुकवली’ ; राहुल गांधींनी केंद्र सरकारवर साधला निशाणा

आज सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द केले आहेत.यावेळी देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. ‘Satyagraha, the breadwinner […]

खळबळजनक : चीनने अरुणाचल प्रदेशात दोन वर्षांत बांधले नवीन गाव, सॅटेलाइट इमेजमध्ये दिसल्या डझनभर इमारती

अरुणाचल प्रदेशातील वादग्रस्त सीमेवर चीनने नवीन गाव वसवले आहे. नवीन उपग्रह प्रतिमांनी उघड केले आहे की, चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये आणखी एक एन्क्लेव्ह तयार केला आहे, […]

कृषी कायदे मागे घेतल्याबद्दल किसान युनियनकडून पीएम मोदींचे अभिनंदन, गाझीपूर सीमेवर जिलेबीचे वाटप

देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने तिन्ही नवीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकरी संघटनेच्या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात