वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश मधल्या शेतकऱ्यांनी गेले दीड वर्ष आंदोलन केले. त्या […]
राष्ट्ररक्षा समर्पण पर्वाला सुरवात वृत्तसंस्था झाशी : “मेरी झांसी नही दुंगी”, असे म्हणत ब्रिटिशांची लढताना हौतात्म्य पत्करणार्या अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमरातील सेनानी राणी लक्ष्मीबाई यांच्या झाशीतून […]
वृत्तसंस्था झाशी : “मेरी झांसी नही दुंगी”, असे म्हणत ब्रिटिशांची लढताना हौतात्म्य पत्करणार्या राणी लक्ष्मीबाई यांच्या झाशीतून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्ररक्षा समर्पण पर्वाला […]
विशेष प्रतिनिधी चंद्रपूर : गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी तिन्ही शेतकरी कायदे मागे घेण्यात आले आहेत असे जाहीर केले आहे. या त्यांच्या निर्णयावर देशात […]
विशेष प्रतिनिधी मुबंई : आज गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी कायदे मागे घेतल्याची घोषणा केलेली आहे. यामुळे आंदोलनकर्त्या शेतकरी वर्गात […]
Congress President Sonia Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कृषीविषयक कायदे रद्द करण्याच्या घोषणेनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक निवेदन जारी करून म्हटले […]
विशेष प्रतिनिधी मुबंई : शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून घेण्यात आलेले तीनही कृषी कायदे मागे घेतले आहेत. पंतप्रधानांनी आज गुरूनानक जयंतीचे औचित्य साधून 18 मिनिटांच्या आपल्या […]
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या घोषणेवर आनंद व्यक्त केला आहे. भाजपसोबत जागावाटप करून […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन कायद्यांबाबत देशात बराच काळ निदर्शने सुरू होती. आता […]
वृत्तसंस्था चंडीगढ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशाला संबोधित करत कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी याबाबत […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीनही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान यावरून सध्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटण्यास सुरवात झाली आहे.Why Modi government does not bring […]
दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटला अलविदा केला आहे. एबी डिव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता, पण आता या दिग्गज खेळाडूने फ्रँचायझी […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी देशाला संबोधित करताना तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. ते आपल्या भाषणात म्हणाले, “आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला […]
दिल्ली उच्च न्यायालयानंतर आता अलाहाबाद हायकोर्टानेही समान नागरी कायदा लागू करण्याची शिफारस केली आहे. उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला समान नागरी कायदा लागू करण्याबाबत विचार करण्याचा […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरबनिमित्त आज देशाला संबोधित करत असताना तिन्ही कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. पीएम मोदींच्या या घोषणेनंतर देशभरात विविध […]
वृत्तसंस्था बंगळूर : भारताच्या चांद्रयान-२ ची अमेरिकेच्या ‘एलआरओ’ या यानाशी अवकाशात होणारी टक्कर टळली, अशी माहिती इस्रोने दिली. २० ऑक्टोबरला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास चंद्राच्या […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी सत्याग्रह करून देशाच्या अन्नदात्यानी अहंकाराचे डोके झुकवले आहे. […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयाचे माजी […]
वृत्तसंस्था बंगळूर : पृथ्वीपासून ७२५ प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या एका ताऱ्याभोवती गुरू ग्रहासारखा ग्रह फिरत असल्याचा शोध भारतीय शास्रज्ञांनी लावला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) […]
वृत्तसंस्था लखनऊ /नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी गुरुनानक जयंती प्रकाश पर्व कार्तिक पौर्णिमेचे निमित्त साधत तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : यावर्षी अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत १३ टक्क्यांनी घट झाली आहे. अर्थात, संख्येत घट होऊनही इतर देशांच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी […]
आज सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द केले आहेत.यावेळी देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. ‘Satyagraha, the breadwinner […]
अरुणाचल प्रदेशातील वादग्रस्त सीमेवर चीनने नवीन गाव वसवले आहे. नवीन उपग्रह प्रतिमांनी उघड केले आहे की, चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये आणखी एक एन्क्लेव्ह तयार केला आहे, […]
देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने तिन्ही नवीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकरी संघटनेच्या […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App