विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीकास्त्र सोडले. त्यामुळे भारत जोडो […]
प्रतिनिधी मुंबई : भारत जोडो यात्रेचा टीआरपी महाराष्ट्रात घसरल्यानंतर तो टीआरपी सावरण्यासाठी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीकास्त्र सोडले. मात्र, त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्याविरुद्ध प्रचंड संताप उसळला […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : श्रद्धा वालकर हिला प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यानंतर हत्या करून शरीराचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबच्या विरोधात देशभरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. […]
विशेष प्रतिनिधी दिल्ली : गेले 60 – 70 दिवस राहुल गांधी भारत जोडो यात्रेत आहेत. भारत जोडो यात्रा आता निम्म्यावर आली आहे आणि गेले 6 […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात आता अनेक गॅझेट्ससाठी एकच चार्जर असावा यावर सहमती बनत आहे. मोबाइल कंपन्या आणि या क्षेत्रातील अन्य कंपन्या यासाठी सहमत झाल्या […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले, काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, ११ वर्षे अनन्वित अत्याचार सहन केले, त्या स्वातंत्र्यवीर सावरकर […]
प्रतिनिधी मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वप्न पाहिलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्यातला लोकार्पण सोहळा येत्या 20 नोव्हेंबर 2022 रोजी रविवारी आंबेगाव येथे होत असून त्यासाठी […]
वृत्तसंस्था लखनऊ : आफताब अमीन पूनावाला आणि श्रद्धा वालकर यांच्या लव्ह जिहादची निर्घृण केस ताजी असतानाच उत्तर प्रदेशातून लव्ह जिहादचा असाच भयानक मामला समोर आला […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयचा डिजिटल चलनाचा पायलट प्रकल्पाने गती घेतली आहे. या पायलट प्रकल्पाचा वापर आरबीआय देशातील मोठ्या बँकांमध्ये मोठ्या […]
प्रतिनिधी मुंबई : लव्ह जिहाद प्रकरणातून आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धा वालकर हिचा निर्घृण हत्या केली. तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. ही भयानक हत्या त्याने […]
प्रतिनिधी मुंबई : लव्ह जिहादच्या प्रकरणात आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. ते फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतरही तो एका […]
वृत्तसंस्था अंबिकापूर : लव्ह जिहाद, सक्तीचे धर्मांतर, धर्मांतरामुळे राष्ट्रीय सुरक्षेला उत्पन्न झालेला धोका तसेच समान नागरी कायदा या मुद्द्यांवर संपूर्ण भारतभर वैचारिक आणि सामाजिक मंथन […]
विशेष प्रतिनिधी आफताब अमीन पूनावालाने श्रद्धा वालकर हिची निर्घृण हत्या केल्यानंतर लव्ह जिहादच्या मुद्द्यावर देशभरात संताप उसळला असताना, विशेषतः सोशल मीडियावर त्याचे प्रखर प्रतिबिंब पडले […]
प्रतिनिधी पुणे : आफताब श्रद्धा लव्ह जिहाद केसमुळे हिंदू समाजात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. परंतु, त्याचबरोबर हिंदू मुलींची मानसिकता आणि त्यांच्या पालकांची भूमिका या […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कर्मचारी कपातीमुळे चर्चेत आलेली अॅमेझॉन ही कंपनी भारतात ख्रिश्चन धर्मांतरासाठी निधी देत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ईशान्य भारतातील राज्यांमध्ये […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : लव्ह जिहाद प्रकरणातला श्रद्धा वालकर हिचा खूनी आफताब अमीन पूनावाला याचा दुसरा कारनामा समोर आला आहे. श्रद्धाचा खून करून तिच्या मृतदेहाचे […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात समान नागरी कायदा लागू करणे हा जनसंघाचा पूर्वीपासूनचा अजेंडा आहे. त्यामुळे आम्ही देशात सामान नागरी कायदा लागू करण्यासाठी योग्य परिस्थिती […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात लव्ह जिहाद तसेच आंतरराष्ट्रीय इस्लामी दहशतवादी संघटनांच्या विविध कारवाया वाढलेल्या असताना सुप्रीम कोर्टाने अत्यंत परखड निरीक्षण नोंदविले आहे. सक्तीच्या धर्मांतरामुळे […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : लव्ह जिहाद प्रकरणातून मुलीची निर्घृण हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत कॉल सेंटरमध्ये काम करणारी एक हिंदू मुलगी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची हूल उठवली आहे, हे […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी अनुदान देते. मात्र डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यासाठी ई – केवायसी असलेल्या शेतकऱ्यांनाच अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आत्तापर्यंत कुठल्याही शेतकरी अथवा सामाजिक आंदोलनांमध्ये टाकीवर चढून जाणे किंवा विजेच्या ट्रान्समिशन टॉवर वर चढून जाणे, मोबाईल टॉवरवर चढणे हे आपण […]
प्रतिनिधी मुंबई : प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकामावर शासनाने बुलडोझर चालवला. परंतु अशाच प्रकारचे बांधकाम राज्यातील विशाळगड, लोहगड, कुलाबा, दुर्गाडी, मलंगगड, माहीम, शिवडी आदी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसने मिशन गुजरातवर लक्ष केंद्रित केले असून गुजरातमध्ये बड्या काँग्रेस नेत्यांच्या येत्या 15 दिवसांत 25 सभांचे आयोजन केले आहे. यामध्ये 125 […]
प्रतिनिधी गांधीनगर : काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करून गुजराती जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. यामध्ये 300 युनिट पर्यंत मोफत वीज, 300 रूपयात घरगुती […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App