प्रतिनिधी/ वृत्तसंस्था मुंबई / श्रीनगर : महाराष्ट्र आणि देशात भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने उसळलेल्या राजकीय वादात एक वेगळीच बातमी आली आहे. त्यामुळेच शीर्षकात विचारलेला प्रश्न […]
वृत्तसंस्था अहमदाबाद : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर 2022 रोजी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर 20 नोव्हेंबर 2022 […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : खासदार राहुल गांधींची भारत जोडो यात्रा निम्मी सरली. महाराष्ट्रातूनही गेली, पण काँग्रेसच्या नेत्यांना यात्रेदरम्यान आलेल्या अनुभवातून त्यांची टीआरपीची मिळत नसल्याची भीती […]
प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातला आज 20 नोव्हेंबर 2022 हा शेवटचा दिवस आहे. मात्र, या शेवटच्या दिवशी देखील […]
वृत्तसंस्था पालमपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अवमानकारक उद्गार काढल्याबद्दल त्यांच्यावर संताप व्यक्त करून हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वयोवृद्ध भाजप नेते शांता कुमार यांनी […]
प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयी काँग्रेस खासदार राहुल गांधींनी अवमानास्पद उद्गार काढल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांच्यात निर्माण झालेली दरी कमी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेत जरी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अवामानकारक उद्गार काढले असले, तरी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा […]
प्रतिनिधी/वृत्तसंस्था बुलढाणा : भारत जोडो यात्रेदरम्यान खासदार राहुल गांधी यांनी घेतलेल्या बुलढाण्याच्या सभेत त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी आणि सुरू असताना काही अज्ञात व्यक्तींनी फटाके वाजवले […]
प्रतिनिधी मुंबई : आपल्या स्टॅन्ड अप कॉमेडीच्या कार्यक्रमांमधून हिंदू देवतांची विटंबना करणारे स्टॅन्ड अप कॉमेडियन वीर दास आणि मुनव्वर फारूकी यांचे मुंबईतील कार्यक्रम आयोजकांनी रद्द […]
प्रतिनिधी हिंगोली : देशभरात लव्ह जिहाद आणि आफताब पूनावालाने केलेली श्रद्धा वालकरची हत्या हे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक लव्ह जिहादची धक्कादायक घटना हिंगोलीमधून समोर आली […]
वृत्तसंस्था काशी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या काशी मध्ये त्यांच्याच संकल्पनेतून उत्तर प्रदेश सरकारने पहिला काशी तमिळ संगम आयोजित केला आहे. या […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये लव्ह जिहाद करून श्रद्धा वालकरची हत्या करून तिचे 35 तुकडे करणारे आफताब पूनावाला याची नार्को टेस्ट करण्याची […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन हे मनी लॉंड्रिंगच्या प्रकरणात तिहार जेलमध्ये बंद आहेत. मात्र, त्यांना तिहार जेलमध्ये […]
प्रतिनिधी मुंबई : वीर सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते, असा आरोप कॉंग्रेसच्या राहुल गांधींनी १६ नोव्हेंबर रोजी वाशीम येथील जाहीर सभेत केला होता. तो सप्रमाण […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा टीआरपी वेगवेगळ्या विषयांमुळे वाढतच नव्हता. त्यामुळे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीनाम्याचा विषय उकरून टीआरपी आपल्याकडे […]
प्रतिनिधी शेगाव : आजच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने गजानन महाराजांच्या शेगाव मध्ये राहुल गांधींच्या झालेल्या जाहीर सभेच्या सुरुवातीलाच एक विचित्र प्रकार घडला. महात्मा गांधींचे पणतू […]
प्रतिनिधी मुंबई : भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या शेगाव सभेचे राजकीय टाइमिंग साधत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर एकापाठोपाठ एक ट्विटरच्या फैरी झाडल्या […]
प्रतिनिधी मुंबई : राहुल गांधींनी आपल्या भारत जोडो यात्रेचा फोकस पूर्ण शिफ्ट केल्याचे कालपासून दिसून येत आहे. कारण महाराष्ट्रात राहुल गांधींनी अकोल्याच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO इसरोने शुक्रवारी आणखी एक इतिहास घडविला आहे. भारताने 18 नोव्हेंबर, शुक्रवारी पहिले खासगी राॅकेट प्रक्षेपित […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकरांचा अपमान करून शिवसेना उबाठा अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पूर्ती राजकीय […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : भारत जोडो यात्रेदरम्यान अकोल्याच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करून आपला आणि भारत जोडो यात्रेचा टीआरपी वधारण्याचा प्रयत्न […]
प्रतिनिधी मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 3 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करणार आहे. काँग्रेसची राष्ट्रवादीने आघाडी केली आहे.NCP will contest 3 seats in […]
वृत्तसंस्था द्वारका : भगवान श्रीकृष्णाची नगरी द्वारकेत ज्याला बेट द्वारकाही म्हणतात, तेथे आज 80 % मुस्लिम लोकसंख्या झाली आहे. तिथल्या तब्बल 6.50 कोटी रुपयांच्या जमिनीवर […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीकास्त्र सोडले. त्यामुळे भारत जोडो […]
प्रतिनिधी मुंबई : भारत जोडो यात्रेचा टीआरपी महाराष्ट्रात घसरल्यानंतर तो टीआरपी सावरण्यासाठी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीकास्त्र सोडले. मात्र, त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्याविरुद्ध प्रचंड संताप उसळला […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App