विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं जात असून, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या वेळी झालेल्या नरसंहारच्या […]
नियाज हॉटेलने बिर्याणीमध्ये विशेष प्राविण्य असलेल्या हिंदू संत दर्शवणारे पोस्टर प्रसिद्ध केल्यानंतर हिंदू संघटनांमध्ये रोष आहे. बंद आणि कोणताही हिंसाचार टाळण्यासाठी गुरुवारी संध्याकाळपासून पोलीस तैनात […]
जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना दोन्ही डोस घेतल्यानंतर प्रमाणपत्र दाखवावे लागेल. त्याच वेळी, दुसऱ्या डोसनंतर 14 दिवस पूर्ण करणे आवश्यक […]
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या 75 टीम 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणासाठी दुर्गम सीमांमध्ये असलेल्या 75 ठिकाणी पाठवण्यात येतील. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत […]
पेन्शन आणि पेन्शनर कल्याण विभाग, कार्मिक मंत्रालय, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाने अशा बाबी गंभीरपणे घेतल्या आहेत. आता कोणत्याही पेंशनधारकाचे प्रकरण 45 दिवसांच्या आत निकाली […]
बीटेक शिकणारे विद्यार्थी अभियांत्रिकीची शाखा मध्यभागी बदलू शकतात. एआयसीटीईने सांगितले की अनेक विद्यार्थी पार्श्व प्रवेशाची मागणी करत होते आणि परिषदेला या संदर्भात अनेक विनंत्या प्राप्त […]
वृत्तसंस्था दोहा : अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या राजवटीला भारताने केलेली विकास कामे हवी आहेत, पण भारतीय सैन्याचे तिथले अस्तित्व नको आहे. भारताने अफगाणिस्तानसाठी धरणे बांधावीत. शाळा काढाव्यात. […]
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : चीन गेल्या पाच वर्षांपासून आपल्या अण्वस्त्रांमध्ये आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्र यांमध्ये दुपटीने वाढ करण्याच्या मागे लागला आहे. अण्वस्त्रांच्या संख्येत तो अमेरिकेला येत्या दशकात […]
केंद्र सरकारने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सरकारने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे. हा निर्णय पुढच्या वर्षी जुलैपासून हा निर्णय लागू होईल. […]
विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क – भारतात उद्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त देशात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र केवळ भारतातच स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष […]
विशेष प्रतिनिधी गाझीपूर – हरियाना, राजस्थान, मध्यप्रदेश राज्यातून जादा पाणी सोडल्याने उत्तर प्रदेशात पूर आला आहे असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला […]
विशेष प्रतिनिधी जम्मू – राजौरीत दहशतवाद्यांनी भाजपचे नेते जसबीर सिंग यांच्या घरावर ग्रेनेड हल्ले केले. जसबीर सिंग यांच्या घरावर तीन ग्रेनेड फेकण्यात आले. या हल्ल्यात […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – सेन्सेक्सने ५५,४३७ अंशांवर मुसंडी मारली असून निफ्टी १६,५२९ अंशांवर स्थिरावला. सेन्सेक्सचा हा सर्वकालिक उच्चांक आहे.सेन्सेक्सने ५० हजारांपासून ५५ हजारांपर्यंतचा टप्पा केवळ […]
विशेष प्रतिनिधी गांधीनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय वाहन स्क्रॅप (भंगार) धोरणाचा श्रीगणेशा करताना नव्या बदलांचे सूतोवाच केले आहे. जुनी वाहने भंगारात काढण्याच्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – न्यायाधीशांचे जीवन फार ऐषोरामात असते, हा समाजातील गैरसमज दूर करणे आहे. आम्ही मोठ्या बंगल्यांमध्ये राहतो, १० ते ४ या वेळेतच […]
विशेष प्रतिनिधी पाटणा – बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जनता दरबार सुरू केल्यानंतर भाजपने त्याला समांतर सहयोग कार्यक्रम हाती घेतला आहे. यातून नितीश कुमार व […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशभरातील किमान पंधरा कोटी मुले आणि तरुण हे औपचारिक शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर असून २५ कोटी एवढी लोकसंख्या ही साक्षरतेच्या प्राथमिक […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतातील कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीविषयी वृत्तांकन करणाºया जागतिक माध्यमांनी भारताचे यश देखील दाखवावे असे ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सुनावले आहे. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : थेट निवडणूक आयोगाची वेबसाईटच हॅक करून १० हजारांहून जास्त बनावट ओळखपत्र बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासदंर्भात एका तरुणाला […]
मीडिया रिपोर्टनुसार, निवडणूक आयोगाला त्याच्या वेबसाइटमध्ये काही तांत्रिक अडचण असल्याचा संशय होता, पण जेव्हा त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा वेबसाइट हॅक झाल्याचे कळले. ही बातमी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: तामिळनाडू सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देत पेट्रोलचे दर दहा रुपयांनी कमी केले आहे. अर्थमंत्री पी. थैगा राजन यांनी शुक्रवारी आपला पहिला पेपरलेस […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कारगिल युध्दातील हिरो शेरशहा म्हणविले जाणारे शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आलेल्या शेरशहा या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय उद्योगांची कार्यप्रणाली राष्टविरोधी आहे. जपान, कोरिया यासारख्या देशातील कंपन्या राष्ट्रीय हिताला प्राधान्य देतात. परंतु, टाटा समुहासारख्या कंपन्या अगदी दहा […]
विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील गुंडगिरी संपविण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने गुंडांच्या मालमत्तेवर टाच आणण्यास सुरूवात केली आहे.आत्तापर्यंत गुंडांच्या मालकीची 1,848 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : वाहनांच्या पार्किंगबाबत महाराष्ट्रात एकसूत्री धोरण नसल्याबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुरेसे पार्किंग नसल्यास नवीन वाहनांना परवानगी देऊ नका. […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App