वृत्तसंस्था पुणे : राज्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी जाहीर केल्यानंतर अत्यावश्यक कारणासाठी जिल्ह्याबाहेर जाणार्यांसाठी डिजिटल पासची व्यवस्था केली आहे.Medical, funeral for this reason ‘E-pass’ issued by […]
वृत्तसंस्था पुणे : राज्यात दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. मात्र, 7 मे […]
कोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर IPL स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या अनेक संघांमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले […]
Kangana Ranaut Twitter account suspended : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या बेधडकपणासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर तर कंगनाचे ट्वीट्स म्हणजे जाळ अन् धूरच असतो. पण […]
Padma Shri Manas Bihari Varma passed away : देशातील पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान ‘तेजस’च्या निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे पद्मश्री डॉ. मानस बिहारी वर्मा यांचे हृदयविकाराच्या […]
Lockdown in Bihar : बिहारमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नितीश सरकारने 15 मेपर्यंत लॉकडाऊन लादण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी खुद्द मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ट्विट करून […]
Bengal violence : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचाराचे सत्र सुरू आहे. निकालानंतर आतापर्यंत 9 भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. दुसरीकडे, मंगळवारी सकाळीच तृणमूलच्या गुंडांकडून […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनामुळे कारविक्रीच्या गतीला चांगलाच ब्रेक लागला आहे. अनेक राज्यांनी लावलेल्या लॉकडाऊनचा मोठा परिणाम वाहन विक्रीवर झाला आहे. बड्या वाहन उत्पादक कंपन्यांच्या […]
BJP candidate Gobardhan Das Attacked : पश्चिम बंगाल निवडणूक निकालानंतर तेथे पुन्हा एकदा हिंसाचाराचे सत्र सुरू झाले आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी […]
Former Governor Jagmohan Passed Away : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन मल्होत्रा यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. […]
India Corona Updates : कोरोना महामारीच्या नव्या अत्यंत आक्रमक स्वरूपामुळे देशभरात संकट निर्माण झाले आहे. भारतात सलग सातव्या दिवशी साडेतीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद […]
वृत्तसंस्था मुंबई : राज्यात कालच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट आढळली आहे. राज्यात 59 हजार 500 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 24 […]
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असला तरी १ जूनपर्यंत मुंबईत कोरोनाच्या संसर्गात घट होणार आहे. व्हायरसचा नवा व्हेरिएंटर आला नाही तर मुंबई कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरणार […]
रमेडेसिवीर इंजेक्शन वाटणे गुन्हा असेल तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यावरही कारवाई करावी, असे नगरचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी म्हटले […]
राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सेटलमेंटसाठी दबाव आणल्याचा आरोप मुंबईच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सिंग यांनी […]
कोरोनाच्या कहरात जनतेला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी रेमडेसिविरचा कोटा जवळपास दुप्पट केला आहे. त्यामुळे आता ८ लाख ९ हजार कुपी राज्याला मिळणार […]
लेफ्टनंट जनरल कानिटकर या ‘थ्री स्टार जनरल’ बनणाऱ्या सशस्त्र सैन्यातली तिसऱ्या महिला आहेत. कोविड 19 च्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी त्यांनी आखलेली रणनीती प्रत्यक्षात साकारण्यासाठी आणि […]
Attacks on BJP workers : बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय हिंसाचाराची मालिका सुरू झाली आहे. निकालाच्या दिवशीच कोलकातामधील भाजप कार्यालयाला आग लावण्यात आली. सोमवारी पक्षाच्या दोन […]
NEET-PG exams : कोरोना महामारीमुळे देशात सध्या सुरू संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत, अनेक महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी दिली आहे. […]
Bengal Violence : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा विजय सुनिश्चित होताच राज्यात पुन्हा एकदा हिंसाचाराचे सत्र सुरू झाले. निकालाच्या दिवशी भाजप उमेदवारांवर हल्ले झाले, याशिवाय पक्ष […]
Violence in Bengal : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. विजयानंतर तृणमूल कॉंग्रेस तीव्र उत्साहात भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप […]
5 BJP workers killed in violence : तृणमूल कॉंग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगालमध्ये सत्ता परत आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाला आहे. […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच रक्ताचा तुटवडाही वाढू लागला आहे. ही तूट भरून काढण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब […]
आत्तापर्यंत जगभरातल्या विविध चित्रपट महोत्सवांमध्ये 47हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनोद सॅम पीटर यांनी केले आहे. लहान मुलांच्या भावविश्वात पाळीव प्राण्यांचे असणारे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी विजय मिळविला. या विजयात ज्येष्ठ नेते शरद पवारांचा अदृश्य हात असल्याचे ट्विट राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App