प्रतिनिधी पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातला वाद मिनिटागणिक वाढत असताना ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांनी दोन्ही पक्षांना सटकावले आहे. […]
Jan Ashirwad Yatra in Ratnagiri : केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. रत्नागिरी येथे बोलताना त्यांनी युवा सेनेकडून त्यांच्या जुहू […]
Ashish Shelar Criticizes CM Uddhav Thackeray : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या यात्रेत भाजप नेते […]
विशेष प्रतिनिधी नागपूर: विमान हवेत असतानाच पायलटला हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. त्यामुळे बांगलादेशच्या विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डींग करण्यात आले.Pilot suffers heart attack while in […]
obc reservation : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया […]
प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा रत्नागिरीत सुरू झाल्यानंतर नारायण राणे विरुद्ध शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पहिल्या टप्प्यापेक्षा […]
विशेष प्रतिनिधी मुंबई: राज्य सरकारच्या १५ टक्के शालेय शुल्क कपातीच्या १२ ऑगस्टच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने सरकारला उत्तर दाखल करण्याचे आदेश […]
विशेष प्रतिनिधी राळेगणसिद्धी : आपण आंदोलनं करून लोकहिताचे अनेक कायदे मंजूर करून घेतले. मात्र आता सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर पास करण्यात येत आहे. […]
प्रतिनिधी रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेचा रत्नागिरीतला दुसरा टप्पा लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करून सुरू केला. Tilak […]
प्रतिनिधी रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा रत्नाहगिरीतून पुन्हा नव्या उत्साहात सुरू झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही या यात्रेतले […]
अमित ठाकरे म्हणाले की,”कोणतंही सरकार कायम नसतं, लोक बघत असतात कोण काम करतंय आणि कोण नाही. लोक सूज्ञ असतात”असं म्हणत अमित ठाकरे यांनी नाशिकच्या मैदानात […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस संघटनेत अजबच तर्कट आहे. कोणाला काय पद मिळेल सांगता येत नाही.जी 23 या नाराज गटात जाऊन पक्षाच्या शिस्तीचा भंग करणाऱ्या […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसमध्ये नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवृत्ती होऊन सहा महिने उलटल्यानंतर त्यांना काल नवीन टीम मिळाली. टीम देखील सव्वाशे नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप ७५ हजार पत्र लिहिणार आहे. या पत्रांच्या माध्यमातून भाजप ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचं मुख्यमंत्र्यांना स्मरण करुन […]
विशेष प्रतिनिधी नाशिक : ”भाजप- शिवसेनेच्या भांडणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन कोल्हे मजा बघत आहेत’’, असा जोरदार टोला रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी […]
वृत्तसंस्था मुंबई : भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ईडीने खडसे […]
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे पोलीस बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे हे त्यांच्या उत्पन्नामुळे चर्चेत आले आहेत. अनेक माध्यमांतील वृत्तानुसार, त्यांचा वार्षिक पगार 1.5 कोटी रुपये आहे. […]
विशेष प्रतिनिधी जळगाव : ठाकरे सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस आहे. या ढिम्म सरकारला जागे करण्यासाठी २ सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहे, असा इशारा शिवसंग्राम […]
विशेष प्रतिनिधी नागपूर : भारताला तालिबानकडून मोठा धोका असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले.तेव्हा ते बोलत होते. सध्याच्या […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोनाच्या दोन्ही लाटेनंतर या विषाणूच्या ‘डेल्टा’ आणि आता ‘डेल्टा प्लस’ या नव्या प्रकाराचा विळखा वाढू लागला आहे. राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत […]
विशेष प्रतिनिधी सोलापूर – महाराष्ट्र केसरी आणि राष्ट्रकुल स्पर्धा विजेते अप्पालाल शेख (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चा त तीन मुले आणि […]
महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष प्रसाद लाड म्हणाले की, केंद्रीय मंत्री राणे शुक्रवारी सकाळी सिंधुदुर्गात पोहोचतील आणि त्यानंतर जन आशीर्वाद यात्रा सुरू करतील.Narayan Rane will start […]
वृत्तसंस्था अहमदनगर : रडू नका, अन्यायाविरोधात लढा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना सांगितले. […]
विशेष प्रतिनिधी जळगाव : फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षणाच्या संघषार्ला यश आले होते. पण ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. ठाकरे सरकार […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App