विशेष प्रतिनिधी मोहोळ : मराठी आरक्षणाच्या मुद्द्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला मराठा आरक्षणाबद्दल लवकरात लवकर निर्णय […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : गेल्या तीन ते चार दशकांपासून सहकारी साखर कारखान्यांवर प्राप्तिकर विभागाच्या नोटीसेस येत होत्या. यासंदर्भात एक परिपत्रक जारी करून ऊस उत्पादक शेतकरी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – १९९१ – ९२ मध्ये शरद पवारांनी दिल्लीत नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री पदावर जाताना सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री केले होते. सुधाकरराव नाईक […]
प्रतिनिधी ठाणे : उल्हासनगरमधील वादग्रस्त नेते आणि माजी आमदार पप्पू कलानी हे स्वगृही आले आहेत. त्यांच्या गटाचे 21 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाले आहेत.या नगरसेवकांमध्ये […]
Hunger And Drought In Afghanistan : अफगाणिस्तान आजवरच्या सर्वात भीषण अन्न संकटाचा सामना करत आहे. आतापर्यंत लोक अन्न विकत घेण्यासाठी आपली मालमत्ता आणि जनावरे विकून […]
cruise Drugs case : मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात बंद असलेल्या आर्यन खानला आजही जामीन मिळालेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलली […]
NDPS Act Provisions : अंमली पदार्थ प्रतिबंधक एनडीपीएस कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याचिकाकर्ते वकील जय कृष्ण सिंह म्हणतात की तरुणांना तुरुंगात […]
Jalyukt Shivar : राज्यातील जलयुक्त शिवार योजनेवरून महाविकास आघाडी सरकारने क्लीन चिट दिली आहे. सरकारच्या जलसंधारण विभागाने यासंबंधीचा सविस्तर अहवाल सादर केला आहे. यावर आता […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची कामे गतीने पूर्ण करण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. बीडीडी चाळीच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पाची […]
प्रतिनिधी मुंबई : केवळ अहंकारापोटी आणि राजकीय द्वेषापोटी जलयुक्त शिवार योजनेला बदनाम केले. पण ते करणाऱ्यांचेच दात घशात गेले, अशी घणाघाती टीका भाजपचे आमदार आशिष […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून परिवहन महामंडळातील […]
राज्यातील भाजप सरकारच्या काळात राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानावर आक्षेप घेणाऱ्या महालेखाकार विभागाच्या आक्षेपांवर राज्याच्या जलसंधारण विभागानेच उत्तर दिले आहे. या अभियानामुळे राज्यातील भूजल पातळीत […]
राज्यात शाळांची ४ ऑक्टोबरपासून पुन्हा घंटा वाजली. जरी शाळा सुरु झाल्या असल्या तरी, कोरोनाचे सावट पूर्णपणे न गेलेले नाही.Schools in the state announce Diwali holidays, […]
एका व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल करून महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला […]
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. अभियानाच्या बाजूने क्लिन चीट देणारा अहवाल ठाकरे सरकारच्या जलसंधारण विभागाने […]
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी समीर […]
क्रांतीने नवाब मलिक यांना दिलेल्या प्रत्युत्तरानंतर मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार क्रांतीला पाठींबा देत पुढे आले आहेत.Revolution really amazes me ..; Actor Aroh Welankar tweeted in […]
वृतसंस्था मुंबई : आर्यन खान केस प्रकरणात महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा निकाहनामा ट्विटरवर सादर करून ते […]
एक अल्पसंख्याक उमेदवार बनावट दाखले सादर करुन अनुसुचित प्रवर्गातून अधिकारी झाला,असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.Destiny will not forgive you Nawab Malik, Nilesh […]
आज नवाब मलिक यांनी ३० मिनिटांची पत्रकार परिषद घेतली. या प्रेसमध्ये त्यांनी आज पुन्हा नवे आरोप केले आहेत.Check Wankhede’s bearded friend, CDR and CCTV footage […]
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाशी संबंधित नवाब मलिकच्या दाव्यानंतर आता एक काझी समोर आले आहेत. समीर वानखेडे आणि […]
वानखेडे यांनी खोटी कागदपत्रे करुन नोकरी मिळवली, या प्रकरणी जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने त्यांची चौकशी करावी, अशी मागणी मलिक यांनी केलीय.So will 15 crore Muslims […]
राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आणखी गंभीर आरोप केले […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीच्या भरपाईसाठी २६५० कोटी रूपयाच्या मदतीचा जीआर काढला. मात्र त्यामध्ये पश्चिम विदर्भाला वगळल्यामुळे महाराष्ट्र फक्त काय पश्चिम […]
मागील वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये इतका बोनस देण्यात आला होता.Mumbai Municipal Corporation employees will get a bonus of Rs 16,000 on the […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App