धास्तीच्या बैठका, तोंडात जोर विधान परिषदेचा लागला, सगळ्यांनाच घोर उडाली धावपळ, नेत्यांच्या गाठीभेटी विश्वास ना कोणावर घाताचीच भीती!! अपक्षांना न दिली किंमत, न दिला निधी […]
प्रतिनिधी मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा वाढवण्याचा निर्णय घेतला होता, त्याचा फटका […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात 20 जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी आपापल्या परीने मते गोळा करण्यास सुरुवात केली आहे. […]
वृत्तसंस्था मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल पंप कोरडे पडत असल्याच्या वृत्तादरम्यान सरकारने सर्व रिटेल आउटलेटसाठी युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन (यूएसओ) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. […]
प्रतिनिधी मुंबई : संभाजीनगरच्या पाणीप्रश्नावर गेल्या काही महिन्यांपासून मराठवाड्यात आणि विशेषतः संभाजीनगर मध्ये राजकीय घमासान पाहायला मिळाले असताना दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाणी प्रश्नात […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि भाजपाला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी छोट्या पक्षांच्या आमदारांसह अपक्ष आमदारांनाही गळाला […]
प्रतिनिधी मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता न आलेले आणि सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये […]
राज्यसभा निवडणुकीत पराभवाचा झटका असा काही बसला आहे, की त्यामुळे महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणूकीत थंड “ताक” फुंकून पिण्याचाही धसका घेतला आहे!! आमदारांना मुक्कामाला ठेवण्याचे […]
वृत्तसंस्था मुंबई : हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा वरुणराजाचे राज्यात उशिराने आगमन झाले आहे. विदर्भातील काही भाग वगळता मान्सून गुरुवारी (16 जून) राज्यातील 99 […]
प्रतिनिधी मुंबई : दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या SSC म्हणजेच दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पुढील महिन्यात राष्ट्रपतिपदाची निवडणूक होत आहे, अशा स्थितीत सरकार आणि विरोधक दोघांनीही तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) […]
प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांच्या पाठिंब्यावर शरद पवार उभे राहिले असते तर ते पारडे फिरवू शकले असते, असे वक्तव्य करून शिवसेनेचे प्रवक्ते […]
प्रतिनिधी जळगाव : मोठमोठे राजकीय पक्ष वेगवेगळ्या कारणांवरून आंदोलने करत असतात. ती छोटी – मोठी, असरट – पसरट कशीही असली आणि फसली तरी अनेकदा ती […]
नाशिक : राज्यसभा आणि विधान परिषद या दोन्ही निवडणुका माणसांच्या आहेत की प्राण्यांच्या असा सवाल आता तयार झाला आहे. कारण राज्यसभा निवडणुकीत “घोडे” गाजले. “घोडेबाजार” […]
प्रतिनिधी मुंबई : देहूतील जगद्गुरु संत तुकाराम महाराज श्रीराम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण झाले नाही. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने मोठा गदारोळ केल्यानंतर […]
प्रतिनिधी मुंबई : भाजपने राज्यसभेची निवडणूक महाविकास आघाडी वर मात करून जिंकल्यानंतर विधानपरिषद निवडणुकी साठी मोठी बिल्डिंग लावलीच आहे, पण त्या पेक्षाही मोठी फिल्डिंग महाराष्ट्रातल्या […]
वृत्तसंस्था मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर मराठी अभिनेत्री केतकी चितळे अडचणीत सापडली होती. या प्रकरणात केतकीला ठाणे न्यायालयाने अॅस्ट्रॉसिटी कायद्यांतर्गत […]
प्रतिनिधी मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीवर विशेषतः शिवसेनेवर मात केल्यानंतर आत्मविश्वास वाढलेला भाजपने विधानपरिषद निवडणुकीवर कॉन्सन्ट्रेशन केलेच आहेत पण त्याचबरोबर 48 जागांसाठी अठरा महिन्यांचे […]
प्रतिनिधी मुंबई : दहावीचा निकाल उद्या 17 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. आता दहावीच्या मुलांची निकालाची […]
महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभा निवडणूक, विधान परिषद निवडणुकी पाठोपाठ भाजप ऐवजी पंकजा मुंडे राजकीय चर्चेचा मोठा विषय ठरला आहे. पंकजा मुंडे सध्या भाजपच्या मध्यप्रदेशच्या सहप्रभारी आहेत. […]
प्रतिनिधी मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या सुमारे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री […]
प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची हॉटेल डिप्लोमसी फेल झाली असली तरी शेवटी विधान परिषद निवडणुकीसाठी त्याच हॉटेल डिप्लोमसीची “एटीकेटी परीक्षा” महाविकास आघाडी देणार […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी आता कमाल संधीची अट राहणार नाही. कमाल संधीची मर्यादा MPSC ने रद्द केली असून परीक्षार्थींना पूर्वीप्रमाणे निश्चित […]
महाराष्ट्रात आज तीन ठिकाणी तीन वेगवेगळी आंदोलने झाली. जालन्यात भाजपने जलआक्रोश मोर्चा काढला. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी प्रकरणात काँग्रेसने दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळीकडे आंदोलन केले, […]
प्रतिनिधी जालना : औरंगाबादनंतर बुधवारी जालन्यातील पाणी प्रश्न तापला बुधवारी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जालन्यात पाणी प्रश्नासाठी भाजपकडून जल आक्रोश […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App