आपला महाराष्ट्र

Valmik Karad

Valmik Karad : वाल्मीक कराडमुळे आणखी एक पोलीस अधिकारी अडचणीत, फोन संवाद व्हायरल

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मीक कराड याच्यामुळे आणखी एक पोलीस अधिकारी अडचणीत आला आहे. या दोघांतील फोन संवाद व्हायरल झाला आहे.

Eknath Shinde

Eknath Shinde : बाळासाहेबांच्या धगधगत्या विचारामुळे विजय, एकनाथ शिंदे म्हणाले आपली पाठ थोपटली असती..

लोकसभे पाठोपाठ आपण विधानसभेत देखील शिवसेनेने ऐतिहासीक विजय मिळवला कारण बाळासाहेबांच्या धगधगत्या प्रेरणेने आणि विचाराने घडलेले आपण सर्व शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचा विचार आपण जिवापाड जपला म्हणून दणदणीत विजय आपल्याला मिळला आणि तो विजयउत्सव आज आपण साजरा करतोय, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Thackeray and Pawar : ठाकरे + पवारांची स्वबळाची कहाणी; ही तर खरी उरल्या सुरल्या जहागिऱ्या वाचवायची स्ट्रॅटेजी!!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितरित्या जबरदस्त फटका खाल्ल्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्वतःहून स्वबळाची भाषा सुरू केली, तर शरद पवारांना ती नाईलाजास्तव सुरू करावी लागली. त्यामागे आपापल्या उरल्या सुरल्या जहागिऱ्या वाचवायची खरी स्ट्रॅटेजी असल्याचे उघड दिसले.

Mumbai Suburban

Mumbai Suburban : २०२४ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर २४६८ प्रवाशांचा मृत्यू

२०२३ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये २५९० लोकांचा मृत्यू झाला. २०२४ मध्ये, हा आकडा थोडा कमी झाला. पण तरीही एकूण २४६८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली.Mumbai Suburban

Sharad pawar

Sharad pawar : कोण कोण कधी जातोय, पवार बघतायेत वाट; अनुयायांना कोल्हापुरातून दाखवले सत्तेच्या वळचणीकडे बोट!!

महाविकास आघाडीतून महायुतीकडे कोण कोण जातोय त्याची मी वाट बघतोय अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी कोल्हापुरातून आपल्या अनुयायांना सत्तेच्या वळचणीकडे बोट दाखवले.

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : उसने अवसान आणत उध्दव ठाकरे अमित शहांवर बरसले अन् शरद पवारांवर घसरले

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उसने अवसान आणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बरसले आहेत. मराठी माणसाच्या नादाला लागू नका. आम्ही औरंगजेबाला गाडलंय. अमित शाह किस झाड की पत्ती है? असे म्हणताना पुलोदची दगाबाजी म्हणत त्यांनी शरद पवारांवरही घसरले आहेत.

somayya Kirit

महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशींनी जन्म प्रमाणपत्रांसाठी अर्ज केले आहेत

२०२४ मध्ये महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १.५० लाखांहून अधिक बांगलादेशींनी भारतीय नागरिकत्वाची बनावट कागदपत्रे मिळवली आहेत, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी केला. या अनियमिततेची सखोल चौकशी करून त्यात सहभागी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis एकटे फडणवीसच “ॲक्टिव्ह”, सुप्रिया सुळेंची कबुली; पवारांच्या सत्तेच्या संस्कारात वाढलेल्यांची संपली का “दादागिरी”??

अकेला देवेंद्र क्या करेगा??, असा सवाल करून भाजपला हिणवणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना 360 अंशांनी फिरून सध्या मंत्रिमंडळात फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच “ॲक्टिव्ह” दिसतात, याची कबुली द्यावी लागली.

Jalgaon

Jalgaon : जळगाव रेल्वे अपघातात ४ परदेशी नागरिकांचाही मृत्यू

जाणून घ्या, ते कोणत्या देशाचे नागरिक होते? विशेष प्रतिनिधी Jalgaon जळगाव येथे बुधवारी एक भीषण रेल्वे अपघात झाला. पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवांनंतर, अनेक प्रवाशांनी […]

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात महाराष्ट्राची 15.70 लाख कोटींच्या करारांची भरारी, याचीच विरोधकांना पोटदुखी; फडणवीसांचा “पंच”!!

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसर्‍या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत.

टप्प्याटप्प्याने झाली विरोधकांची हत्यारे बोथट; स्वतःचे पक्ष वाचवण्यासाठी तरी ठाकरे + पवार आहेत का सिरीयस??

महाराष्ट्रात महायुतीचे देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर खरं म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारख्या विरोधकांना एवढे विषय हाताशी आयते लागले, की ज्यामुळे फडणवीस सरकारला जेरीस आणणे सहज शक्य होते,

शिवसेना (उबाठा) + राष्ट्रवादी (शप) मधल्या बड्या नेत्यांना सत्तेच्या वळचणीला येण्याची इच्छा; पण भाजपने लावला फिल्टर!!

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातल्या आणि शिवसेना उबाठा पक्षातल्या अनेक नेत्यांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येण्याची इच्छा असली, तरी आता पक्षाने त्या इच्छेला फिल्टर लावला आहे.

Ajit Pawar

Ajit Pawar : पुष्पक एक्सप्रेस दुर्घटनेला चहावाला जबाबदार, अजित पवारांनी सांगितला पूर्ण घटनाक्रम

पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्याने गाडीतून खाली उडी मारल्याने कर्नाटक एक्सप्रेसखाली चिरडून 13 जणांचा मृत्यू झाला. या प्रकाराला रेल्वे रसोईतील चहावाला जबाबदार असल्याचे पुढे येत आहे. त्याने आग लागल्याचा ओरडा केल्याने प्रवाशांनी घाबरून उड्या मारल्या.

Nitesh Rane

Nitesh Rane : हल्ला खरोखरच झाला होता की ते फक्त नाटक होतं

महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी सैफ अली खानवरील हल्ल्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी विचारले की हल्ला खरोखरच झाला होता की ते फक्त नाटक करत होते. सैफ अली खानला मंगळवारी मुंबईच्या लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याला पाच दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले. सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद नावाच्या बांगलादेशी घुसखोराने त्याच्यावर चाकूने वार केले. पोलिसांनी त्याला ठाण्यातून अटक केली आहे

Chief Minister

Chief Minister : मुख्यमंत्री म्हणाले, इज ऑफ डुईंग बिझिनेस’मुळे कंपन्यांची महाराष्ट्राला पसंती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) राज्य सरकारने विविध उद्याोगसमूह आणि बड्या कंपन्यांशी सुमारे 16 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह देशभरातील कंपन्या राज्यात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असून ‘इज ऑफ डुईंग बिझिनेस’मुळे कंपन्यांची महाराष्ट्राला अधिक पसंती आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Maharashtra

Maharashtra : दावोसमध्ये महाराष्ट्राचा डंका, १५.७० लाख कोटी रुपये गुंतवणूक, १५.९५ लाख रोजगारनिर्मिती

दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राने इतिहास घडला आहे. दोन दिवसात १५.७० लाख कोटी रुपये गुंतवणुकीसाठी एकूण ५४ सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. या गुंतवणुकीतून १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होईल.Maharashtra

Sharad pawar लोकांसमोर एकमेकांची जिरवा जिरवी, पण सत्तेच्या वळचणीसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये काका – पुतण्यांच्या गटांमध्ये साखर पेरणी!!

लोकांसमोर एकमेकांची जिरवा जिरवी, पण सत्तेच्या वळसणीला जाण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये काका – पुतण्यांच्या गटांमध्ये साखर पेरणी!! असला प्रकार दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडला.

Uday Samant

Uday Samant : दावोस परिषदेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात 6 हजार कोटींची गुंतवणूक, उदय सामंत यांची माहिती

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काल पहिल्या दिवशी सुमारे सहा लाख कोटींची एमओयू करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. मागच्या दोन वर्षाची प्रतिमा आम्ही कायम ठेवली, असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis दावोस मध्ये महाराष्ट्राची ऐतिहासिक भरारी; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात 15.70 लाख कोटींच्या बंपर गुंतवणुकीचे 54 करार!!

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसर्‍या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल.

Nitesh Rane

Nitesh Rane : राज्यात एकही कत्तलखाना ठेवणार नाही, नितेश राणे यांचा इशारा

येणाऱ्या काळात आपल्या राज्यात एकही कत्तलखाना ठेवणार नाही,” असे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. वक्फ बोर्डाचा वाढता हस्तक्षेप, आणि धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेवर जोरदार टीका करत त्यांनी विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले.

Manipur

मणिपूरच्या एका आमदाराने पाठिंबा काढून घेतला अन् विरोधकांना फुटल्या देशभर उकळ्या

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला जनता दल युनायटेड चे नितीश कुमार यांचा पाठिंबा आहे. त्यांच्या जनता दलाच्या मणिपूरमधील एका आमदाराने भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा काढून घेतला. मात्र त्यामुळे देशातच आता सत्ता बदल होईल यामुळे विरोधकांना देशभर उकळ्या फुटत आहेत.

Suresh Dhas परळीतील चेतना कळसे मृत्यू प्रकरणं ऐकून डोळ्यात येईल पाणी

शिक्षकी किंवा तत्सम पेशाची नोकरी करणारे एक पापभिरू कुटुंब. घरातील तरुण मुलीवर गुंडांची नजर पडते. कुटुंब हादरून जाते पण या गुंडशाहीपुढे दाद मागायची तरी कोणाकडे हा प्रश्न. शेवटी घडायचे तेच घडते. मुलीचा जळून मृत्यु होतो. हत्या की आत्महत्या शेवटपर्यंत समजत नाही. पण या झटक्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते.

Davos ‘राष्ट्र प्रथम’… राजकारण विसरून दावोसमध्ये भारतीय राजकारणी एका व्यासपीठावर एकत्र

सध्या दावोसमध्ये जगभरातील नेत्यांचा मेळावा होत आहे. प्रत्येकजण आपल्या देशासाठी गुंतवणूक करण्यासाठी तिथे आला आहे.

Jalgaon

Jalgaon जळगावमध्ये भीषण रेल्वे अपघात ; एका अफवेमुळे गेला १२ प्रवशांचा जीव

जळगाव जिल्ह्यात एक भीषण रेल्वे अपघात घडला आहे जिथे ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि चेन खेचून ट्रेन थांबवण्यात आली. ट्रेन थांबताच प्रवाशांनी दुसऱ्या ट्रॅकवर जाण्याचा प्रयत्न केला

Sanjay Nirupam

Sanjay Nirupam : सैफ अली खान इतका उड्या मारत घरी जात आहे, हे समजण्यापलीकडे आहे’ – शिवसेना नेते संजय निरुपम

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला ५ दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि तो त्याच्या घरी रवाना झाला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे ज्यामध्ये असे दिसते की सैफला काहीही झाले नाही. या व्हिडिओबाबत शिवसेना नेते संजय निरुपम यांनी सैफ अली खानवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात