नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) मधील कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी झालेल्या नव्या करारानुसार त्यांच्या पगारात दरमहा ₹7,250 ची वाढ होणार असून, वर्षाला ₹50 हजार बोनस मिळणार आहे. भाजप-प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या माध्यमातून हा वेतनवाढीचा करार करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर गुरुवारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स (NSW) राज्यांमधील ऐतिहासिक भागीदारीला नव्याने बळ मिळाले आहे. न्यू साउथ वेल्सचे प्रीमियर ख्रिस मिन्स आणि त्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
महाराष्ट्रात आधीच महागाईचा मोठा प्रश्न असताना आता वीज दरवाढीचा अतिरिक्त भार जनतेवर टाकण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
मराठवाड्यातील मराठा समाजातील नागरिकांनी हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे.
मुंबई आणि कोकण रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई ते सावंतवाडी रोडदरम्यान नवीन दैनिक रेल्वे सेवा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
पुणे महापालिकेने आतापर्यंत दिलेल्या बांधकाम परवानग्यांमुळे आगामी चार वर्षांत शहरात तब्बल ६ कोटी ५० लाख चौ. फुटांचे बांधकाम होणार असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.
शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निकालापूर्वी त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही
वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आदिवासीबहुल आणि दुर्गम भागातील प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
पुण्यातील गणेशोत्सवातील डीजे, कर्णकर्कश ध्वनिक्षेपक आणि लेझरच्या वापरावरून सुरू झालेला वाद आता थेट पोलिस तक्रारीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवात डीजे आणि कर्णकर्कश लाऊडस्पीकरच्या वापराला विरोध केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले विद्यानंद बापट यांना गुरुवारी पुण्यात मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आज बुधवारी 2 सप्टेंबर एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने हे प्रकरण आता सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत बँक ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा, सरकारची सुधारित परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने संप पुकारण्याची घोषणा केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेत अनेक वर्षे काम केलेल्या आणि मुंबईच्या माजी महापौर राहिलेल्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून राज्यभरात गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे.
दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (2 सप्टेंबर 2026) महत्त्वाचा आदेश दिला. या प्रकरणाचा पुढील तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात येणार आहे.
राज्यातील सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना विद्यमान कायद्यांनुसार व्यवसाय पद्धतीत आवश्यक बदल करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १२ महिन्यांचा संक्रमण कालावधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव असलेल्या कागलमध्ये त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि सामाजिक सुधारणांच्या वारशाचा परिचय पुढील पिढ्यांना करून देण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘शाहू सृष्टी’ प्रकल्प साकारण्यात येणार आहे.
पुण्यातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयात मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या घटनेचे पडसाद आता मुंबईत उमटले आहेत.
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निकालाला त्यांच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
सुट्टे खाद्यतेल विक्रीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयावरून सुरू असलेल्या चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे. राज्य सरकारने सुट्टे खाद्यतेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना आणखी एक वर्षाची मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात रिक्षाने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज, १ सप्टेंबरपासून रिक्षाच्या सुधारित भाडेवाढीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जगन्नाथ रुपनवर यांनी आत्मात्या केली . त्यांचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App