अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनीच त्यांच्या पक्षात पाडली फूट; प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना केले टार्गेट!!, असे आज घडून आल्याचे दिसले.
उपराष्ट्रपती श्री सीपी राधाकृष्णन आणि राज्यपाल श्री जिष्णू देव वर्मा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ येथे उपस्थिती दर्शवली आणि उपस्थितांना संबोधित केले. या पहिल्याच दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. उपराष्ट्रपती यांची उपस्थिती लाभल्याने या विद्यापीठाचे महत्त्व अधोरेखित होत असल्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंदू बाबा अशोक खरात यांच्या मुसक्या आवळेपर्यंत महाराष्ट्रातले सगळे विरोधक झोपले होते.
देवेंद्र फडणवीस यांनी “डाव” टाकल्यामुळे शरद पवारांना राज्यसभेची खासदारकी, पण पवारांची महाविकास आघाडीचे आमदारांसाठी डिनर डिप्लोमसी!!, असला प्रकार आज समोर आला.
महाराष्ट्रात फक्त पवार कुटुंबीयांना Political Immunity आणि बाकी सगळ्यांना नैतिकता आणि कायद्याची कसोटी!!, हेच राजकीय चित्र अशोक खरात प्रकरणात अडकल्यानंतर रूपाली चाकणकरांना द्यायला लागलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर समोर आले.
अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याच्या आरोपाखाली पोलिस कोठडीत असलेल्या अशोककुमार एकनाथ खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या संपत्तीचे आणि बड्या ओळखींचे धागेदोरे आता वेगाने समोर येत आहेत. त्याच्या आश्रमात अनेक दिग्गज राजकारणी आणि उद्योजकांची नियमित ये-जा असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत असतानाच, आता खरातच्या अफाट मालमत्तेचाही उलगडा झाला आहे.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की एक महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केले जात आहे. मी व माझ्या कुटुंबाने खरातला गुरु मानले होते. परंतु, त्यांची दुसरी बाजू आम्हाला माहीत नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण लागले असून, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा खरातची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ आणि त्याच्यासोबतचे काही फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.
Rupali Chakankar गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अखेर मोठी कारवाई झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाड येथे ‘महाड चवदार तळे सत्याग्रह – शताब्दी वर्ष अभिवादन सोहळा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभीकरण प्रकल्पा’चे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण केले.
भोंदू बाबा अशोक खरातच्या भोंदू उद्योगात राष्ट्रवादीचेच नेते संशयाच्या घेऱ्यात!!, अशी अवस्था येऊन ठेपलीय. कारण ज्या पद्धतीने “पवार संस्कारित” रूपाली चाकणकर अशोक खरातच्या प्रकरणात अडकल्या,
भाषा तोंडात पुरोगामी, पण पवार संस्कारित लागले भोंदू बाबांच्या नादी!!, असेच म्हणायची वेळ अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांच्या संदर्भात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल गुढीपाडवा मेळाव्यात शिवतीर्थावर केलेले भाषण ऐकल्यावर प्रबोधनकारांचे उद्बोधनकार नातू हेच नामाभिधान त्यांना शोभले असे वाटले.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवतीर्थावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची तोफ धडाडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला आज २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आजचा मनसेचा गुढीपाडवा मेळावा खास आहे. आजच्या मेळव्यात बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत राज्यातील विकासाचा बोजवारा, नोकऱ्यांचा प्रश्न आणि वाहतूक कोंडीवरून सरकारला धारेवर धरलेच, पण त्याचबरोबर इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावरही अत्यंत बोचरी टीका केली.
नाशिकमधील तथाकथित भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने आधीपासूनच लक्ष घातल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वीच या प्रकरणाची दखल घेतली होती. त्यांनी या गंभीर प्रकरणाची माहिती घेत पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर राज्याच्या पोलिस महासंचालकांनी यंत्रणा हलवली आणि नियोजनबद्ध पद्धतीने कारवाईची तयारी सुरू झाली. त्यामुळे ही कारवाई अचानक नसून पूर्णपणे नियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे बारामती तर भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरीत २३ एप्रिलला विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. त्यात सुनेत्रा पवारांविरुद्ध मविआ उमेदवार देणार नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. मात्र, काँग्रेसने बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मविआतील मतभेद समोर आले आहेत.
मोहन भागवत म्हणाले की, आरएसएसचे काम खूप वेगाने वाढत आहे आणि लोकांच्या अपेक्षाही वाढत आहेत, त्यामुळे आता कामाचे विकेंद्रीकरण करून ते वेगवेगळ्या भागांमध्ये विभागण्याची सुरुवात केली जात आहे.
दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण टाळल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहिले सत्तेपासून वंचित; पण मधल्या मध्ये ऑपरेशन टायगरच्या निमित्ताने ठाकरेंच्याच खासदारांना लागले सत्तेच्या चांदीचे वेध!!, अशा महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींची चर्चा महाराष्ट्रात रंगली.
भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणात धडक कारवाईच्या बातम्या आज जरी आल्या असल्या, प्रत्यक्षात राज्याच्या गृह मंत्रालय आधीपासूनच सतर्क होते.
मराठी नववर्षाच्या शुभारंभी गुढीपाडव्याच्या निमित्ताने नविन नाशिक परिसरात “नववर्ष स्वागत यात्रा” मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात आयोजित करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीने निषेध केला “एपस्टीन मोदींचा”; पण फोटो चिकटवला आईन्स्टाईनच्या हेअर स्टाईल मधल्या मोदींचा!!, असला विचित्र प्रकार वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मीडिया हँडल वरून समोर आला.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती केल्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्क येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला गुढीपाडवा मेळावा होणार असून मनसैनिकांनी त्याची जोरदार तयारी केली आहे.
महाराष्ट्र विधिमंडळात आज ‘महाराष्ट्र मोटर वाहन कर (सुधारणा) विधेयक, 2026’ एकमताने मंजूर केले असून, यामुळे राज्यातील जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या विधेयकाची माहिती देताना स्पष्ट केले की, वाढत्या वायू प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासोबतच पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने हे विधेयक अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताना भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. या अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी संशय व्यक्त करत राज्य सरकारने सीबीआय चौकशीसाठी केंद्राला अद्याप पत्र दिले नसल्याचा गंभीर आरोप केला होता.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App