शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असून, एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी उद्धव ठाकरे गटाच्या प्रमुख दाव्यांना प्रतिवाद केला.
मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यास मुंबई पोलिसांनी दोनदा परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांची मंगळवारी अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. परळी येथे जनता दरबार सुरू असतानाच त्यांना अचानक त्रास जाणवू लागला.
मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेले बॉलिवूड अभिनेते संजय दत्त यांनी आता मराठी भाषा शिकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा जगाच्या व्यासपीठावर पोहोचविण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका सूचक सोशल मीडिया पोस्टने राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून, उमेदवार निश्चितीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनेलने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, वर्षअखेरीस मुदत संपणाऱ्या या मतदारसंघांसाठी नोव्हेंबरमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्यभरातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच विदर्भातील बळीराजाची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. पुढील १५ दिवस विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता अत्यल्प असल्याचे नागपूर वेधशाळेने स्पष्ट केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची भूमिका सकारात्मक असून, केवळ घोषणा करून थांबण्याऐवजी न्यायालयाच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे
महाराष्ट्रात समान नागरी कायदा (Uniform Civil Code – UCC) लागू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.
मुंबईतील प्रस्तावित आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
महाराष्ट्रात आजपासून गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून, गणेशभक्तांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची माजी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) FIR दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर CBI ने या प्रकरणाचा तपास हाती घेतला असून, सहा वर्षांपूर्वी घडलेल्या या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळाले आहे.
प्रयोगशाळेत विकसित होणाऱ्या हिऱ्यांच्या (लॅबग्रोन डायमंड) निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीपासून दागिन्यांचे उत्पादन, ब्रँडिंग, शोरूम आणि जागतिक विक्रीपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी भारतात उभारली जावी.
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मराठा समाजाच्या मुंबई आंदोलनाबाबत मोठी घोषणा केली. मुंबईला जाण्यासाठी समाजाकडून सुरू असलेली तयारी सध्या थांबवावी
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार म्हणून ओळख असलेले भाजपचे पराग शाह हे घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. कोट्यवधींची संपत्ती असलेले शाह अचानक घाटकोपरच्या रस्त्यांवर भिकाऱ्याच्या वेशात फिरताना दिसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच करण्याची तयारी करणारे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीपोटी हेक्टरी १ लाख रुपयांची मदत देण्याची मागणी करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता नवे वळण मिळाले आहे. विविध परीक्षांमधील कथित पेपरफुटी, परीक्षांचे नियोजन, गट ‘ब’ परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि आयोगाच्या एकूण कारभारावरून विद्यार्थ्यांमध्ये असलेली नाराजी आता अधिक तीव्र होताना दिसत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाची तयारी सुरू असतानाच आता मातंग समाजानेही सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मुंबईच्या दिशेने आंदोलनाची तयारी करत असतानाच त्यांच्यावरील टीका तीव्र झाली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारची पुढील भूमिका काय असेल
मेट्रो मार्गिकांच्या बांधकामामुळे खराब होणारे रस्ते आणि पदपथ दुरुस्त करण्याचा खर्च आता महापालिकेऐवजी महामेट्रोकडून केला जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्यावर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App