चीनला टक्कर देण्यासाठी भारताची मोठी झेप; वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअर ठरणार गेमचेंजर – देवेंद्र फडणवीस
गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर त्याचा परिणाम होत आहे.
महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या स्वरांचा जादुई प्रवास अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यांचा आवाज आणि त्यांनी दिलेला सांगीतिक वारसा यापुढेही कित्येक पिढ्यांना आनंद देत राहील, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच आता मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यांवरून सत्ताधारी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
भारताच्या फिनटेक क्षेत्राने जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, आता डिजिटल पेमेंट्सच्या पुढे जात क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शन यांसारख्या वित्तीय सेवांचा विस्तार करण्याची गरज आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा जोरदार निशाणा साधला आहे. “शिंदेंनी चूक केली ती कबूल करा.
गणरायाच्या आगमनासाठी कोकणाकडे रवाना होणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडक कारवायांदरम्यान आता मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासन विभागाची कानउघडणी केली आहे.
विशेष प्रतिनिधी मुंबई : कोकणातील आपत्तीच्या काळात नागरिकांचे संरक्षण आणि सुरक्षित स्थलांतर सुनिश्चित करण्यासाठी बहुउद्देशीय निवारा केंद्रांची कामे गतीने पूर्ण करावीत. ही केंद्रे गावांच्या जवळ […]
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय सातारकरांना आला. शिवतीर्थाच्या भिंतीलगत एकाकी बसलेल्या सुमारे ८० वर्षीय वृद्ध महिलेला पाहताच शंभूराज देसाईंनी आपल्या वाहनांचा ताफा थांबवला.
राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या माध्यमातून राज्यभर संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
अभिनेता संजय दत्तच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा चर्चेत आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संजय दत्तला व्यासपीठावर मराठीत बोलण्याची विनंती केली असता, “मी येरवडा जेलमध्ये सहा वर्षे राहिलो
पुणे महापालिकेच्या १५ प्रभाग समित्यांवरील ४५ स्वीकृत नगरसेवकांच्या जागांसाठी तब्बल २९८ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक जागेसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या सातही आरोपींची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद अखेर रद्द करण्यात आले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री Preity Zinta सध्या तिच्या आगामी Vibe चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान मुंबईत ती एका कॅज्युअल लूकमध्ये स्पॉट झाली. मात्र, यावेळी तिच्या फॅशनपेक्षा तिच्या टी-शर्टवरील मजकुराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा धनंजय मुंडे चर्चेत आले आहेत. मुंडे यांनी सोशल मीडियावर जिममधील एक व्हिडिओ शेअर केला
अमरावती जिल्हा रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी यंदाची भव्य दहीहंडी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
दहीहंडीच्या उत्सवाला महाराष्ट्राच्या परंपरेसोबत सामाजिक संदेशाची जोड देत, युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी आणि सक्षम समाजनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा
गेल्या वर्षी गणेशोत्सवात माझा सख्खा भाऊ फक्त डीजेमुळे मृत्युमुखी पडला. आपण वारंवार सांगतो की सर्वोच्च न्यायालयानेही डीजेवर बंदी घातली आहे.
विशेष प्रतिनिधी मुंबई: औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाची सुद्धा गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रकरणाचा पोलिसांकडून गतिमान तपास सुरू आहे. आरोपींना अटक देखील […]
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीसंदर्भात स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली.
गणेशोत्सवाच्या काळात लोकांचे मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरात दंगली घडवल्या जाऊ शकतात, असा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलेला दावा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
पाण्याचा काटकसरीने वापर करून कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App