आपला महाराष्ट्र

‘वेळीच लक्ष दिलं असतं तर 3 बाळांचे जीव वाचले असते?’ अमरावती रुग्णालयातील आगीचं धक्कादायक कारण समोर

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील SNCU (नवजात शिशू अतिदक्षता विभाग) मध्ये लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.

कांदा-लसूण महागले; आठवडाभरात कांद्याचे दर दुप्पट, लसूण 200 रुपये किलोवर

साखर आणि गुळाच्या दरवाढीनंतर आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे.

‘स्कूल ठीक करो!’ मोहिमेचा इफेक्ट? ग्रामविकास आणि शिक्षण विभाग ॲक्शन मोडमध्ये; जिल्हा परिषद शाळांबाबत मोठा निर्णय

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या ‘स्कूल ठीक करो!’ या देशभर आणि राज्यात सुरू असलेल्या मोहिमेनंतर राज्य सरकारने जिल्हा परिषद शाळांमधील पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

Pune Ganeshotsav

‘पब चालतात, मग देखावे का नाही?’ बैठकीत संताप

“शहरात पब आणि बार पहाटेपर्यंत बिनदिक्कत सुरू ठेवले जातात, मग शतकोत्तरी परंपरा असलेल्या गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी नागरिकांना पहाटेपर्यंत परवानगी का दिली जात नाही?”

फडणवीसांना राहुल गांधींचं पत्र; आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोठी मागणी!

राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

सुषमा अंधारे, रूपाली ठोंबरेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल; कारण काय?

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुलेश्वरच्या राजासाठी लालबागचा राजा धावला! मंडळाला ११ लाखांची मदत

गणरायाच्या आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेने भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लालबागचा राजा मदतीला धावून आला आहे!

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा दुसरा हप्ता खात्यात जमा; मंत्रिमंडळ बैठकीत ४ मोठे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडली. या बैठकीत राज्यातील जनतेसाठी, विशेषतः बळीराजा आणि क्रीडा क्षेत्रासाठी काही मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

मनाेज जरांगेंचे उपाेषण आंतरवाली सराटीत की मुंबईत? आझाद मैदानाची पाहणी करून पूर्वतयारी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला असून या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आझाद मैदानाची पाहणी करून संभाव्य आंदोलनाची पूर्वतयारी सुरू केली

अमरावती जिल्हा महिला रुग्णालयात आग लागून तीन नवजात बालकांचा मृत्यू

अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे सुमारे 3:30 वाजता आग लागली. या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. सहा मुलांना पुढील उपचारांसाठी सुपर-स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले.

राज्यात पुन्हा पावसाचा जोर ; कोणत्या भागात किती पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय?

राज्यात सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी, पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. बंगलाच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून याचा महाराष्ट्रातील हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

CM Devendra Fadnavis

नागपुरात ढोल-ताशांचा दणदणाट; मुख्यमंत्री फडणवीस हजारो युवकांशी साधणार संवाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात हजारो युवकांशी संवाद साधणार आहेत. मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या ‘मंथन-४ युवा अभियानाचा’ आज रेशीमबाग मैदानावर फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.

दोन कोटींच्या डिफेंडरवर संजय जाधवांचा मोठा खुलासा; म्हणाले, ‘गाडी माझी नाहीच!’

शिवसेना ठाकरे गटातून नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव आता एका आलिशान ‘डिफेंडर’ गाडीमुळे चर्चेत आले आहेत.

जरांगेंवर ‘व्हायरस’ टिप्पणी भोवली; गुणरत्न सदावर्तेंवर FIR दाखल

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना व्हायरस म्हणणं ज्येष्ठ वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना चांगलेच भोवले आहे. बीडमध्ये शनिवारी झालेल्या एका मोर्चामध्ये जरांगे पाटील यांच्याबद्दल अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करत त्यांना धमकीवजा इशारा दिल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खाद्यतेल बंदीवर व्यापारी आक्रमक; १५ दिवसांत निर्णय बदला, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन!

महाराष्ट्रात सुट्टे किंवा पॅकेजिंगविना खाद्यतेल विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या कडक कारवाईमुळे व्यापारी आणि प्रशासन आमनेसामने आले आहेत. खाद्यतेल व्यापाऱ्यांनी राज्य सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम देत या मुदतीत तोडगा न निघाल्यास राज्यव्यापी आंदोलन आणि न्यायालयीन लढा उभारण्याचा इशारा दिला आहे.

मुंबईची मैदाने वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचे ‘तिरंगा आंदोलन’; भाजप-महायुतीसह महापालिकेवर जोरदार निशाणा

मुंबईतील मोकळी मैदाने आणि खेळाची मैदाने वाचवण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी रविवारी वांद्रे येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानावर ‘मुंबई मैदान बचाओ तिरंगा आंदोलन’ केले.

साठा असलेल्या कारखान्यांना वाढलेल्या दराचा लाभ; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे भाष्य

Sugar Price Surge Raises साखरेच्या दरात झालेल्या अचानक वाढीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून, या दरवाढीचा फायदा साखर कारखाने आणि पर्यायाने शेतकऱ्यांना होऊ शकतो

नगरसेवक ते मुख्यमंत्री; ‘दबाव’ कसा हाताळतात? देवेंद्र फडणवीसांनी Gen Z ला सांगितला राजकीय प्रवासाचा किस्सा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात Gen Z अर्थात तरुण पिढीसोबत संवाद साधला. यावेळी तरुणांनी फडणवीस यांना त्यांच्या राजकीय प्रवासासह यशानंतर येणारा दबाव कसा हाताळतात, याबाबत प्रश्न विचारला.

पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वादाला तोंड फुटले; चंद्रकांत पाटलांच्या कामाच्या ऑडिटची मागणी, नगरसेवकांचा निधी शून्य

पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.

तुकाराम मुंढेंचा महाप्रसादाकडे मोर्चा; FDAच्या कडक गाईडलाईन्स, नियम तोडल्यास आयोजकांवर गुन्हा!

Tukaram Mundhe heads towards ‘Mahaprasad’ अन्नपदार्थांमधील भेसळ आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणारे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे आता विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसादाकडे वळले आहेत.

खवड्या डोंगर दुर्घटनेचं गूढ वाढलं! आईच्या जुन्या व्हिडीओने कौटुंबिक वादाची धक्कादायक बाजू समोर

वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट रोजी एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसर हादरला आहे.

भुलेश्वरच्या राजा गणपतीची २२ फूट मूर्ती कोसळली; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी, ५० मीटरवरच घडली दुर्घटना!

मुंबईतील भुलेश्वरच्या राजाची आज आगमन मिरवणूक होती. भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत काही वेळापूर्वी अपघात घडलेला आहे.

‘मनुस्मृतीच्या मानसिकते’वर राहुल गांधींचा हल्लाबोल; महिलांना दडपणाऱ्या विचारांविरोधात लढ्याचं आवाहन

महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता ‘मनुस्मृती’तून आली आहे. आज आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध लढण्यासाठी आहे असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.

मोरगावात राऊतांच्या कार्यक्रमात राडा! माजी सैनिकाच्या मुद्द्यावरून महिलेचा सवाल; पोलिसांची कारवाई

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मोरगाव येथे आयोजित रामरक्षा कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांच्या भाषणादरम्यान एका महिलेने गोंधळ घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Sunetra Pawar

फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळावे, ही महाराष्ट्राची भावना; केंद्राकडे एकमताने शिफारस : सुनेत्रा पवार

महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात