बारामती एमआयडीसी परिसरातील फेरेरो चॉकलेट कंपनीजवळ गुरुवारी (ता. २७) कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोन महिलांचा मृत्यू झाला.
उत्तर नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे मोठी हानी झाली असून अनेक भारतीय पर्यटक आणि भाविक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
खवड्या डोंगर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुणाल चांदगुडेच्या आठवणींनी त्याची मावस बहीण अक्षरा भावूक झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात आता धक्कादायक प्रेमप्रकरणाचा अँगल समोर आला आहे.
महाराष्ट्रातील धडाडीचे आणि कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सायबर गुन्हेगारांकडून पोलीस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावाने नागरिकांना भीती दाखवून, घाबरवून फसवणूक केली जाते.
आदिवासी विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून आश्रमशाळांमध्ये विविध उपाययोजना केल्या जात असताना शहापूर तालुक्यातील एका शासकीय आदिवासी आश्रमशाळेत तब्बल 21 अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे.
अमरावतीतील स्त्री जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला आणि तीन नवजात शिशूंचा दुदैवी अंत झाला.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांनी मुंबईत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने राजधानीतील आंदोलनांबाबत कठोर नियम लागू केले आहेत.
उद्धव ठाकरेंना मंचावर उठून उभे राहण्यासाठी दोन माणसांची मदत लागते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजही पूर्णपणे फिट आहेत
Pune Railway Station
Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. जुलै महिन्याच्या हप्त्याचे ₹1,500 लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या काँग्रेस नेत्यांसोबत वाढलेल्या जवळिकीमुळे त्यांच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहायकाच्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे गूढ अखेर उलगडले असून, वैद्यकीय तज्ज्ञांच्या प्राथमिक अहवालासह सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
प्रजा फाउंडेशनच्या वतीनं मुंबईतील आमदारांचं ‘रिपोर्ट कार्ड 2026’ हे प्रगतीपुस्तक नुकतंच प्रकाशित करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र सरकार दहीहंडी या राज्याच्या पारंपारिक खेळाचा ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले
अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील SNCU (नवजात शिशू अतिदक्षता विभाग) मध्ये लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.
साखर आणि गुळाच्या दरवाढीनंतर आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या ‘स्कूल ठीक करो!’ या देशभर आणि राज्यात सुरू असलेल्या मोहिमेनंतर राज्य सरकारने जिल्हा परिषद शाळांमधील पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
“शहरात पब आणि बार पहाटेपर्यंत बिनदिक्कत सुरू ठेवले जातात, मग शतकोत्तरी परंपरा असलेल्या गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी नागरिकांना पहाटेपर्यंत परवानगी का दिली जात नाही?”
राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणरायाच्या आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेने भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लालबागचा राजा मदतीला धावून आला आहे!
राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडली. या बैठकीत राज्यातील जनतेसाठी, विशेषतः बळीराजा आणि क्रीडा क्षेत्रासाठी काही मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला असून या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आझाद मैदानाची पाहणी करून संभाव्य आंदोलनाची पूर्वतयारी सुरू केली
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App