ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) च्या अचानक वाढणाऱ्या भाड्यामुळे त्रस्त झालेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडकर प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात 9 ते 17 ऑगस्टदरम्यान ‘तिरंगा रॅली’ अभियान राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या कर्मचारीवर्गासाठी सोशल मीडिया वापराबाबत नवी वर्तन आचारसंहिता लागू केली आहे. या नव्या नियमांनुसार, कर्तव्यावर असताना किंवा एसटीच्या गणवेशात रील्स, शॉर्ट्स, व्हिडिओ किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग करून महामंडळाची प्रतिमा मलिन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने व्हिसा धोरणात केलेल्या बदलांचा परिणाम आता भारतीय विद्यार्थ्यांवरही दिसून येत आहे.
नागपूरच्या प्रसिद्ध सावजी जेवणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रथमच सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे.
बीडमधील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला राजकीय वाद आता अधिकच चिघळला असून, काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडीया’ या टिप्पणीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी तीव्र आक्षेप घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राज्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत अॅनॉलॉग (नॉन-डेअरी) पनीरच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एक वर्षासाठी बंदी घातली आहे.
महाराष्ट्रातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये कार्यरत निवासी डॉक्टरांच्या (मार्ड) आंदोलनाने आता निर्णायक वळण घेतले आहे.
राज्यात महायुतीचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवरील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.
बालविकास आणि महिला सक्षमीकरण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाने त्यासाठी सक्रिय योगदान देणे आवश्यक आहे.
राज्यातील मेट्रो प्रकल्पांची कामे अधिक वेगाने पूर्ण करण्यासाठी काम सुरू झाल्यापासून तीन वर्षांची कालमर्यादा निश्चित करून नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसच्या सोशल मीडिया खात्यावरून करण्यात आलेल्या कथित ‘गुंगी गुडिया’ या टिप्पणीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून कथितरित्या करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या शब्दप्रयोगामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
राज्यात खासगी वाहनांवर ‘पोलीस’, ‘महाराष्ट्र पोलीस’ अशी अक्षरे, पोलीस किंवा लाल रंगाच्या नावाच्या पाट्या लावून फिरणाऱ्यांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) सर्व विभागांना कारवाईचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (4 ऑगस्ट) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी, न्यायव्यवस्था, ऊर्जा आणि प्रशासनाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
देशातील शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणारे, माजी राज्यपाल आणि शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. (ज्ञानदेव यशवंतराव) पाटील यांचे मंगळवारी कोल्हापूर येथील कसबा बावडा येथील निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा प्रवाशांना १ सप्टेंबरपासून अधिक भाडे मोजावे लागणार आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (DCC) बँकेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे झालेल्या भीषण अपघातात टीडीआरएफ (TDRF) जवान विकास लहू गोरे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी कुटुंबीयांची भेट घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर करुणा मुंडे यांनी दोघांवर जोरदार टीका केली आहे.
पक्षाच्या संविधानातील बदलांबाबत अधिकृत ठराव आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्याची आयोगाची सूचना
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेत्या व राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांना भाजप सोडून ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले आहे.
पुण्यात एका आरोपीची भररस्त्यात धिंड काढून त्याला कथितरीत्या अमानुष वागणूक दिल्याच्या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.
अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील धडक कारवायांमुळे चर्चेत असलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील राज्य प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारींवर प्रथमच सविस्तर भूमिका मांडली आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App