विशेष प्रतिनिधी सांगली : शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावाविरोधात सांगली जिल्ह्यातील आंदोलनाला शुक्रवारी आक्रमक वळण मिळाले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या विराट मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) […]
छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. १८ वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या आई-वडिलांचाही डोंगरावरून पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राज्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच पुढील चार आठवडे राज्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
पुणे महापालिकेच्या राजकारणात महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वक्तव्यांबाबत आणि सभागृहातील भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
अन्न व औषध प्रशासन खात्याचे तुकाराम मुंढे आयुक्त झाल्यापासून एफडीएच्या राज्यभरात धडक कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शाळांच्या आवारापासून ते अनेक प्रसिद्ध हॉटेल्सवर, दूध – पनीर विक्रेते या सर्वांवर मुंढे करडी नजर ठेवून आहेत.
कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके सध्या ‘स्कूल ठीक करो’ या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची पाहणी करत आहेत. शाळांच्या दुरावस्थेला जबाबदार धरण त्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाच्या अंमलबजावणीसाठी आजपासून राज्यभर तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात सिल्व्हर ओक येथे तब्बल तीन तास महत्त्वपूर्ण बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET) फेरपरीक्षेबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. २८ जून रोजी झालेली टीईटी परीक्षा भिवंडी येथे पेपरफुटीच्या प्रकरणामुळे रद्द करण्यात आली होती.
त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, शनिवार आणि सोमवार या गर्दीच्या दिवशी VIP दर्शन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पैसे घेऊन मागच्या दाराने दर्शन देण्याचे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत.
प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ येथे भेट घेतली होती. या भेटीचे व्हिडिओ आणि छायाचित्रे त्यावेळी सोशल मीडिया तसेच प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती.
नवी मुंबईतील कथित ५ हजार कोटी रुपयांच्या जमीन प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारला घेरले आहे. या प्रकरणात बिवलकर कुटुंबातील गंगाधर बिवलकर आणि यशवंत बिवलकर यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली असून, २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार झिशान सिद्दिकी यांना पाकिस्तानकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या धमक्यांचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी, त्यांना पाठवलेल्या एका ऑडिओ संदेशातील आवाज फरार गुंड झीशान अख्तरचा असल्याचे ओळखले आहे.
ठाण्यात भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. कथित TDR प्रकरणावरून वनमंत्री तथा भाजप नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, गणेश नाईक यांनी ठाण्यातील विकासकामांवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना युवा नेते युगेंद्र पवार यांनी सूचक उत्तर देत विराम देण्याचा प्रयत्न केला. “आमचा पक्ष भाजपसोबत जाणार का, हे आता पवार साहेबांनाच विचारले पाहिजे.
ओला, उबेर आणि रॅपिडोसह ॲप-आधारित प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांवर आता परिवहन विभागाची अधिक कडक नजर राहणार आहे.
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थ, नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक उत्पादने तसेच अस्वच्छता आढळणाऱ्या हॉटेल्स, डेअरी आणि दुकानांवर सातत्याने कारवाई सुरू केली आहे.
दिल्ली जल बोर्डाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या नूतनीकरण आणि क्षमता वाढीच्या निविदांमधील कथित गैरव्यवहारप्रकरणी दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना अटक केली आहे.
राज्यातील बीएचएमएस डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
गर्दीमुळे रेल्वे प्रवासाच्या यातना सहन करणाऱ्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा मिरा-भाईंदर ते वसई-विरार दरम्यानचा आता सुखद आणि गारेगार होणार आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वाचा निर्णय दिला.
राज्यातील विविध शहरांच्या आणि जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी चाकणनंतर पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कची पाहणी केली.
पुढच्या वर्षी निवडणुका असलेल्या उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती करून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचे माजी मंत्री विनाेद तावडे यांच्यावर माेठी जबाबदारी साेपवली आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका भाजपसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App