आदिवासीबहुल आणि दुर्गम भागातील प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
पुण्यातील गणेशोत्सवातील डीजे, कर्णकर्कश ध्वनिक्षेपक आणि लेझरच्या वापरावरून सुरू झालेला वाद आता थेट पोलिस तक्रारीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवात डीजे आणि कर्णकर्कश लाऊडस्पीकरच्या वापराला विरोध केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले विद्यानंद बापट यांना गुरुवारी पुण्यात मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आज बुधवारी 2 सप्टेंबर एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने हे प्रकरण आता सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत बँक ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा, सरकारची सुधारित परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने संप पुकारण्याची घोषणा केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेत अनेक वर्षे काम केलेल्या आणि मुंबईच्या माजी महापौर राहिलेल्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून राज्यभरात गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे.
दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (2 सप्टेंबर 2026) महत्त्वाचा आदेश दिला. या प्रकरणाचा पुढील तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात येणार आहे.
राज्यातील सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना विद्यमान कायद्यांनुसार व्यवसाय पद्धतीत आवश्यक बदल करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १२ महिन्यांचा संक्रमण कालावधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव असलेल्या कागलमध्ये त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि सामाजिक सुधारणांच्या वारशाचा परिचय पुढील पिढ्यांना करून देण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘शाहू सृष्टी’ प्रकल्प साकारण्यात येणार आहे.
पुण्यातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयात मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या घटनेचे पडसाद आता मुंबईत उमटले आहेत.
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निकालाला त्यांच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
सुट्टे खाद्यतेल विक्रीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयावरून सुरू असलेल्या चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे. राज्य सरकारने सुट्टे खाद्यतेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना आणखी एक वर्षाची मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात रिक्षाने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज, १ सप्टेंबरपासून रिक्षाच्या सुधारित भाडेवाढीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जगन्नाथ रुपनवर यांनी आत्मात्या केली . त्यांचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (88) यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना पुढील विशेष उपचारांसाठी मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अन्नपदार्थांच्या उत्पादन आणि एक्सपायरी डेटमध्ये कथित फेरफार करून त्यांची पुन्हा विक्री केल्याच्या गंभीर प्रकाराचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आशिष मेटे (वय ३५) यांचा भांडुपमध्ये अचानक मृत्यू झाला. जेवणानंतर घराबाहेर परिसरात फेरफटका मारत असताना चक्कर येऊन खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची येत्या एक-दोन दिवसांत प्रत्यक्ष भेट घेणार असून, त्यांच्या मागण्यांबाबत पुढील २४ तासांत योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
जरांगे हे मराठा समाजासाठी लढणारे सामान्य कार्यकर्ते असून त्यांची तळमळ सरकारला माहीत आहे, असे शिंदे म्हणाले. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
समाजमाध्यमांवर आपल्याविरोधात जाणीवपूर्वक खोट्या, बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचा आरोप व्यावसायिक मोहित कंबोज भारतीय यांनी केला आहे.
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली १ सप्टेंबर रोजी दौंड तालुक्यातील पाटस येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
पिढ्यान्पिढ्या सामाजिक उपेक्षेचा सामना करणाऱ्या पारधी समाजातून शिक्षण आणि नोकरीच्या माध्यमातून समाजासाठी आदर्श ठरलेल्या संगीता राजेंद्र काळे ऊर्फ संगीता किरण भोसले (वय ३१) यांचा दुर्दैवी अंत झाला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकार सकारात्मक असून, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना या प्रश्नावर तोडगा काढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App