विशेष प्रतिनिधी मुंबई : कोकणातील आपत्तीच्या काळात नागरिकांचे संरक्षण आणि सुरक्षित स्थलांतर सुनिश्चित करण्यासाठी बहुउद्देशीय निवारा केंद्रांची कामे गतीने पूर्ण करावीत. ही केंद्रे गावांच्या जवळ […]
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय सातारकरांना आला. शिवतीर्थाच्या भिंतीलगत एकाकी बसलेल्या सुमारे ८० वर्षीय वृद्ध महिलेला पाहताच शंभूराज देसाईंनी आपल्या वाहनांचा ताफा थांबवला.
राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या माध्यमातून राज्यभर संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
अभिनेता संजय दत्तच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा चर्चेत आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संजय दत्तला व्यासपीठावर मराठीत बोलण्याची विनंती केली असता, “मी येरवडा जेलमध्ये सहा वर्षे राहिलो
पुणे महापालिकेच्या १५ प्रभाग समित्यांवरील ४५ स्वीकृत नगरसेवकांच्या जागांसाठी तब्बल २९८ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक जागेसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या सातही आरोपींची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद अखेर रद्द करण्यात आले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री Preity Zinta सध्या तिच्या आगामी Vibe चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान मुंबईत ती एका कॅज्युअल लूकमध्ये स्पॉट झाली. मात्र, यावेळी तिच्या फॅशनपेक्षा तिच्या टी-शर्टवरील मजकुराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा धनंजय मुंडे चर्चेत आले आहेत. मुंडे यांनी सोशल मीडियावर जिममधील एक व्हिडिओ शेअर केला
अमरावती जिल्हा रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी यंदाची भव्य दहीहंडी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
दहीहंडीच्या उत्सवाला महाराष्ट्राच्या परंपरेसोबत सामाजिक संदेशाची जोड देत, युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी आणि सक्षम समाजनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा
गेल्या वर्षी गणेशोत्सवात माझा सख्खा भाऊ फक्त डीजेमुळे मृत्युमुखी पडला. आपण वारंवार सांगतो की सर्वोच्च न्यायालयानेही डीजेवर बंदी घातली आहे.
विशेष प्रतिनिधी मुंबई: औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाची सुद्धा गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रकरणाचा पोलिसांकडून गतिमान तपास सुरू आहे. आरोपींना अटक देखील […]
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीसंदर्भात स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली.
गणेशोत्सवाच्या काळात लोकांचे मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरात दंगली घडवल्या जाऊ शकतात, असा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलेला दावा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
पाण्याचा काटकसरीने वापर करून कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या आपत्कालीन विद्युत भारनियमनामुळे नागरिक आणि कृषी पंपधारक शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन भारनियमनाचे योग्य नियोजन करा आणि वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी नागरिकांना पूर्वसूचना द्या, असे कडक निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.
महाराष्ट्र शासन आणि जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेड यांच्यात २ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे भारत-बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रमादरम्यान सामंजस्य कराराच्या प्रतींची औपचारिक देवाणघेवाण करण्यात आली.
जगातील देशांच्या संस्कृती, परंपरा आणि विचारसरणी वेगवेगळ्या असल्या, तरी मानवतेला जोडणारी सार्वत्रिक मूल्ये समान आहेत.
मंत्रिमंडळात राहून तुमच्या डोळ्यादेखत ओबीसींचा वाटोळ होत असेल, तर ओबीसी समाज तुम्हाला माफ करणार नाही,” असा इशारा काँग्रेसचे आमदार आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी पाप केलं असून त्यांना गोरगरीब मराठ्यांचा खूप तळतळाट लागणार आहे, असा संताप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
काँग्रेस हायकमांडने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करत महाराष्ट्राच्या प्रभारीपदी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची नियुक्ती केली आहे.
‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष, ढोल-ताशांचा मंगलमय गजर, हलगीच्या पारंपरिक वादनावर थिरकणारी तरुणाई, उसळलेला जनसागर आणि काळजाचा ठोका चुकविणारे मानवी मनोरे अशा उत्साहपूर्ण वातावरणात पुनीत बालन ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात
कोणतीही निवडणूक गावकी-भावकीची नसते, हा अजितदादा पवारांचा विचार लक्षात ठेवून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने काम करावे.
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या राजकीय वर्तुळात हालचालींना आता वेग आला आहे
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App