पाच दिवसांचा बँकिंग आठवडा तातडीने लागू करावा आणि प्रलंबित वेतनाशी संबंधित प्रश्न सोडवावेत, या मागण्यांसाठी बँक कर्मचारी संघटनांनी शुक्रवारी (11 सप्टेंबर 2026) देशव्यापी संप पुकारला.
सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम आणि यात्रांच्या काळात आयोजित करण्यात येणाऱ्या भंडारा, महाप्रसाद, अन्नछत्र, लंगर तसेच सामूहिक अन्नवाटप कार्यक्रमांमध्ये अन्नाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार आणि गोंधळाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली.
पुणे जिल्ह्याच्या नियोजित आणि सर्वांगीण विकासात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने राज्याच्या डीजीपींना एक महत्त्वाचा निर्देश जारी केला आहे. आयोगाने पुणे पोलिसांच्या आयुक्तांपासून ते हवालदार स्तरापर्यंतच्या 15 हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापलेले असतानाच मनोज जरांगे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या गंभीर आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने या महिन्याच्या सुरुवातीला दिशा सालियनच्या मृत्यूबाबत जो 8 जून 2020 रोजी मालाडमधील एका गृहनिर्माण संस्थेत झाला होता एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले होते
मराठी चित्रपटसृष्टीला आणखी मोठी झेप घेण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मराठी चित्रपटांना अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला
महाराष्ट्राच्या समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव करणारा ६२वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात उत्साहात पार पडला. या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘महा गणेशमूर्ती कार्यशाळेत’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या हस्ते शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती साकारली.
विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला थेट उद्योग व बाजारपेठेशी जोडण्यासाठी राज्यात सक्षम इन्क्युबेशन यंत्रणा उभारण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात येत आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीवर आंदोलक मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.
मुलींच्या शिक्षणासाठी साडी नेसून, हातात चप्पल घेऊन अंबाजोगाई येथे अनवाणी मॅरेथॉन धावणाऱ्या रमाबाई अशोक रणवीर यांच्या संघर्षाची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दखल घेतली आहे.
पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी त्याची जाणीव ठेवून जबाबदारीने काम करावे, असा स्पष्ट संदेश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिला.
महापालिकेत सत्ता आणि स्पष्ट बहुमत असूनही नगरसेवकांचीच कामे प्रशासनाकडून होत नसतील, तर सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांचे काय
मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीची सत्ता असतानाच आता दोन्ही मित्रपक्षांमध्ये विविध मुद्द्यांवरून मतभेद उफाळून येताना दिसत आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टिकोनासाठी कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकाग्निशन या सन्मानाने गौरविण्यात आले. यावेळी ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये “जय महाराष्ट्र”चा नारा घुमला.
चीनला टक्कर देण्यासाठी भारताची मोठी झेप; वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअर ठरणार गेमचेंजर – देवेंद्र फडणवीस
गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर त्याचा परिणाम होत आहे.
महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या स्वरांचा जादुई प्रवास अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यांचा आवाज आणि त्यांनी दिलेला सांगीतिक वारसा यापुढेही कित्येक पिढ्यांना आनंद देत राहील, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच आता मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यांवरून सत्ताधारी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
भारताच्या फिनटेक क्षेत्राने जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, आता डिजिटल पेमेंट्सच्या पुढे जात क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शन यांसारख्या वित्तीय सेवांचा विस्तार करण्याची गरज आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा जोरदार निशाणा साधला आहे. “शिंदेंनी चूक केली ती कबूल करा.
गणरायाच्या आगमनासाठी कोकणाकडे रवाना होणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App