पाण्याचा काटकसरीने वापर करून कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या आपत्कालीन विद्युत भारनियमनामुळे नागरिक आणि कृषी पंपधारक शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन भारनियमनाचे योग्य नियोजन करा आणि वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी नागरिकांना पूर्वसूचना द्या, असे कडक निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.
महाराष्ट्र शासन आणि जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेड यांच्यात २ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे भारत-बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रमादरम्यान सामंजस्य कराराच्या प्रतींची औपचारिक देवाणघेवाण करण्यात आली.
जगातील देशांच्या संस्कृती, परंपरा आणि विचारसरणी वेगवेगळ्या असल्या, तरी मानवतेला जोडणारी सार्वत्रिक मूल्ये समान आहेत.
मंत्रिमंडळात राहून तुमच्या डोळ्यादेखत ओबीसींचा वाटोळ होत असेल, तर ओबीसी समाज तुम्हाला माफ करणार नाही,” असा इशारा काँग्रेसचे आमदार आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी पाप केलं असून त्यांना गोरगरीब मराठ्यांचा खूप तळतळाट लागणार आहे, असा संताप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
काँग्रेस हायकमांडने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करत महाराष्ट्राच्या प्रभारीपदी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची नियुक्ती केली आहे.
‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष, ढोल-ताशांचा मंगलमय गजर, हलगीच्या पारंपरिक वादनावर थिरकणारी तरुणाई, उसळलेला जनसागर आणि काळजाचा ठोका चुकविणारे मानवी मनोरे अशा उत्साहपूर्ण वातावरणात पुनीत बालन ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात
कोणतीही निवडणूक गावकी-भावकीची नसते, हा अजितदादा पवारांचा विचार लक्षात ठेवून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने काम करावे.
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या राजकीय वर्तुळात हालचालींना आता वेग आला आहे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आठवा दिवस सुरू असतानाच राज्यातील वातावरण पुन्हा तापले आहे.
राज्यातील स्वयंअर्थसहायित आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढत असताना शालेय शिक्षण विभागाच्या प्रशासकीय कामकाजात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवच्या उपस्थितीने गोविंदांचा जोश आणखी वाढला.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य करताना ओबीसी आरक्षणाशी कोणतीही तडजोड करू नये, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा ‘डीजेमुक्त गणेशोत्सव’ हा मुद्दा चर्चेत आला आहे. गणेशोत्सवादरम्यान डीजे, डॉल्बी आणि ध्वनिक्षेपकांच्या कर्कश आवाजामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरोधात पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे काही गणेश मंडळांकडून विरोध झाल्याचेही समोर आले आहे.
नेपाळमधील त्रिशुली-3A जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात तब्बल नऊ दिवस अडकून राहिल्यानंतर 30 वर्षीय संजय साह यांची सुखरूप सुटका करण्यात आली. या काळात त्यांनी सतत ‘हरे कृष्ण’ महामंत्राचा जप करत देवाकडे प्रार्थना केली.
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राला आणखी बळ मिळणार असून पुण्यात बजाज फिनसर्व्हच्या अत्याधुनिक कॅम्पसची पायाभरणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी कॅम्पसची पायाभरणी आणि स्मृतिफलकाचे अनावरण करण्यात आले.
नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) मधील कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी झालेल्या नव्या करारानुसार त्यांच्या पगारात दरमहा ₹7,250 ची वाढ होणार असून, वर्षाला ₹50 हजार बोनस मिळणार आहे. भाजप-प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या माध्यमातून हा वेतनवाढीचा करार करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर गुरुवारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स (NSW) राज्यांमधील ऐतिहासिक भागीदारीला नव्याने बळ मिळाले आहे. न्यू साउथ वेल्सचे प्रीमियर ख्रिस मिन्स आणि त्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
महाराष्ट्रात आधीच महागाईचा मोठा प्रश्न असताना आता वीज दरवाढीचा अतिरिक्त भार जनतेवर टाकण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
मराठवाड्यातील मराठा समाजातील नागरिकांनी हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे.
मुंबई आणि कोकण रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई ते सावंतवाडी रोडदरम्यान नवीन दैनिक रेल्वे सेवा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
पुणे महापालिकेने आतापर्यंत दिलेल्या बांधकाम परवानग्यांमुळे आगामी चार वर्षांत शहरात तब्बल ६ कोटी ५० लाख चौ. फुटांचे बांधकाम होणार असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App