मेंदूच्या चार पोकळ्यांमध्ये असलेला एक विशिष्ट प्रकारचा द्रव. या द्रवात ग्लुकोज, कॅल्शिअम, प्रथिने, सोडियम असे काही घटक असतात. हा द्रव शरीराच्या कोणत्याही कामासाठी अतिशय महत्त्वाचा […]
आपला मेंदू हा जीवनातील अनेक भल्याबुऱ्या आठवणींचा खजिना असतो. आपली बुद्धीही मेंदूच्या स्मरणशक्तीवर मापण्यात येते. या आठवणी तसेच बुद्धीसंबंधीची स्मरणरूपी माहिती आपल्या मेंदूत कशी साठविली […]
आपल्या कामाच्या वेळा लक्षात घेवून शरीराचे जैविक घड्याळ कशा पद्धतीने काम करते आहे, यावर व्यायामाची वेळ ठरवावी. तुमची झोपण्याची सवय, तुमच्या कामाच्या किंवा शाळा-कॉलेजच्या वेळा […]
महाराष्ट्राने भाजपला १०५ आमदार दिले आहेत. ५० – ५० आमदारांच्या आसपास खेळणारे दोन पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपला “खेळवत” आहेत आणि १०५ आमदारांचा पक्ष काय […]
सध्याच्या काळात तुम्ही तुमचे व्यक्तीमत्व कसे घडविता याला कमालीचे महत्व आले आहे. कारण त्याच्या जोरावरच तुम्ही प्रगती करी शकणार असता याचे भान सतत ठेवले पाहिजे […]
घरातील लहान मुले इतके प्रश्ना विचारतात की सोय नाही. अगदी सतत, इतके की काही वेळा पालक हैराण होतात. बोलू नकोस, प्रश्ना आवर असं म्हणावंसं वाटतं. […]
निसर्गाने आपल्याला मुबलक दिले आहे पण तरीही आपण अधिकच्या हव्यासापोटी निसर्गाची मोडतोड करीत आहोत. त्याला आवर घालण्यासाठी आता जगभर प्रयत्न होत आहेत. जमिनीखालील इंधन वापरण्यापेक्षा […]
मेंदूद्वारे शरीराच्या सर्व हालचाली घडून येतात आणि नियंत्रित होतात. जसे चालणे, बोलणे आणि हातपायांच्या हालचाली. हालचालींसाठी मेंदूपासून चेतापेशींमार्फत निघालेले आवेग हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रेरक चेताकडे […]
प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्यापेक्षा वेगळी असते. त्यामुळे त्याची जडणघडण, परीस्थितीदेखील वेगळी असते. त्या अनुरूप तो आपले स्वतःचे यश कशात आहे हे ठरवत असतो, मोजत असतो. […]
नारायण राणे यांची जीभ घसरली असेल, तर शिवसैनिकांचेही हात उठले आहेत. हे विसरून चालणार नाही. या दोन्ही घटनांकडे डोळे उघडे ठेवून आणि डोके जाग्यावर ठेवून […]
… तेव्हा बघू या ममता बॅनर्जी आपल्या आक्रस्ताळ्या स्वभावाप्रमाणे पंतप्रधान मोदींना आव्हान देतच राहतात की स्वत:चा “उद्धव ठाकरे” करून त्यांच्यापुढे पोटनिवडणूक घेण्यापुरती का होईना पण […]
पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिध्दू यांच्या राजकीय सल्लागारांचे उटपटांग “सल्ले” सिद्धूंच्या गळ्यात काय अडकायचे ते अडकोत, पण ते पंजाबच्या गळ्यात दहशतवादाचा फास बनून रूतायला नकोत…!!Navjyot singh […]
एखादी व्यक्ती तिचे रूप, स्वभाव, वर्तणूक, दृष्टिकोन, चारित्र्य, बुद्धिमत्ता, कौशल्ये, भाव-भावना, संवेदनशीलता, लोकसंग्रह, गुण-अवगुण, सामाजिक प्रतिमा या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजे व्यक्तिमत्त्व होय. व्यक्तीचा शारिरीक, […]
एखाद्या चांगल्या कारखान्याची व्यवस्था बघितली तर असं दिसतं की प्रत्येक खातं हे आपापलं काम सांभाळतं. प्रत्येक खात्यात कोणी कोणती जबाबदारी घ्यायची हे ठरवलेलं असतं. त्याचं […]
शनीचा उपग्रह टायटनवर जीवसृष्टी असण्याची शक्यता वारंवार वर्तविण्यात येते. परंतु, या ग्रहाची स्थिती ध्यानात घेतली तर तेथील जीवांची कल्पना करणेही खूप कठीण आहे. टायटन ग्रहाच्या […]
तुम्हाला यशाकडं घेऊन जाणाऱ्या अशा कितीतरी क्षमता असतात. ज्या आय क्यूच टेस्टमध्ये मोजल्या जाऊ शकत नाहीत. विख्यात शास्त्रज्ञ व संशोधक गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्तांचा सिद्धान्त […]
उत्तर प्रदेशचे राजकारण गुंतागुंतीचे! जातीवर आधारलेले! भाजपचा जनाधार या राज्यात वाढवताना कल्याणसिंग यांनी जे राजकीय कौशल्य दाखवले, मुलायमसिंगसारखा कसलेला मल्ल समोर असताना त्यांनी ज्या प्रकारे […]
सध्याचे युग संगणकाचे आहे. माणूस आपले प्रत्येक काम संगणकावर बिनदिक्कतपणे सोपवत आहे. त्यामुळे त्याचा वेळही वाचत आहे व कामातही अचूकता येत आहे. यामुळे खूप कमी […]
आज श्रावणी पौर्णिमा. आजचा दिवस ‘विश्व संस्कृत दिवस’ म्हणून साजरा केला जातो. ‘अमृतवाणी’, ‘देववाणी’, ‘गीर्वाणवाणी’, ‘सुरगीरा’, अश्या नावांनी जिचा गौरव केला जातो, अशी विद्वानांना प्रिय […]
विनायक ढेरे नाशिक – देशा – परदेशातले अनेक राजकीय विश्लेषक ६ डिसेंबर १९९२ च्या बाबरी मशीद पतनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांना जबाबदार धरतात. उत्तर […]
… 23 वर्षांच्या इतिहासात लोकसभेत सिंगल डिजीट आणि विधानसभेत फक्त डबल डिजीट जागा मिळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय यशाचे नेमके प्रमाण तपासले, तर राजकीय वस्तूस्थिती लक्षात […]
तालिबानने 72 अफगाण शीख आणि हिंदूंना हवाई दलाच्या विमानात चढण्यापासून रोखले.एअर फोर्सचे एक विशेष विमान सुमारे 85 भारतीयांसह भारतात येत आहे.The Taliban barred 72 Afghan […]
कामाच्या जागेवरील तणावाबरोबर कसा सामना करावा हा सध्याच्या घडीला अनेकांना भेडसावणार फार मोठा प्ऱस्न आहे. त्यातून ज्यांना मार्ग काढतो येतो ते प्रगती करतात यात शंका […]
मणिपूरच्या एका शेतक-याने कमाल केली आहे. मणिपूरमध्ये जैव वैविध्याचे संवर्धन करण्यात पारंगत असलेल्या पोतशंगबम देवकांत यांनी तांदूळच्या शंभर परंपरागत प्रजातींना सेंद्रीय पध्दतीने पुनरुज्जीवित केले आहे […]
दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेणे म्हणजे स्वत:चे महत्व कमी करून घेणे अशी काहींची समजूत असते. ती अर्थातच चुकीची आहे. असे लोक दुसऱ्याच्या बोलण्याकडे कायम दुर्लक्ष करीत […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App