नाशिक : पहलगाम मधल्या जदहशतवादी हल्ल्याचा भारताने अखेर सूड उगवलाच. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या वेळी भारताने फक्त पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधल्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले […]
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना आदेश काढून उद्या म्हणजे 7 मे 2025 रोजी नागरी संरक्षणाचे Mock drill करायला सांगितले आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपल्या पॉलिटिकल साईज पेक्षा जरा जास्तच घेतलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार कार्यक्रमाकडे पाच माजी मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवून अजितदादांच्या राष्ट्रवादीचा “करेक्ट साईज कार्यक्रम” केला.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या महाराष्ट्र महोत्सवात माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायचे ठरविले, पण त्या सत्काराला शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार यांना मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर व्ही. एस. रामचंद्रन यांच्याकडे घेऊन जाण्याचा सल्ला ज्येष्ठ राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी राष्ट्रवादी […]
वय झालंय आता रिटायरमेंट घ्या, असा सल्ला अजित पवारांनी काकांना देऊन पाहिला, पण काकांनी तो सल्ला ऐकता फाट्यावर मारला.
महाराष्ट्राच्या आणि पक्षाच्या राजकीय इतिहासात कधीही मुख्यमंत्री पद न मिळू शकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज महाराष्ट्राच्या सर्व माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात मोठी मंदिरे बांधताना ममता बॅनर्जी आणि जितेंद्र आव्हाड या दोन्ही एकमेकांशी तुलना न होऊ शकणाऱ्या नेत्यांनी KCR यांचा सल्ला घेतला नाही का
देवेंद्र फडणवीस सरकारच्या 100 दिवसांच्या कामगिरीचे प्रगती पुस्तक जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपपासून सावध राहण्याचा सल्ला दिला.
जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर राहुल गांधींचा विजय झाला, असे ढोल काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी पिटले असले, तरी प्रत्यक्षात जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचा राजकीय आणि सामाजिक बारकावा लक्षात घेतला, तर मोदींचे “कमंडल” राजकारण यशस्वी आणि त्यानंतर “मंडल” राजकारणात एंट्री याच शब्दांमध्ये संबंधित निर्णयाचे वर्णन करावे लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे पाकिस्तानला धडा शिकवायच्या बेतात आलेत, पण शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते मोदींच्या पाठीशी ठाम उभे राहून त्यांना “मार्गदर्शन” करण्याऐवजी दहशतवाद्यांच्या धर्मांधतेच्या चिखलातच अडकलेत!!
पहलगाम हल्ल्यानंतर देशात सुरू असलेल्या प्रचंड राजकीय धकाधकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे 7, लोककल्याण मार्ग या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीला पोहोचले.
पहलगाम खाल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाला पाकिस्तानला धडा शिकवायचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांनी त्यांचे टार्गेट, वेळ आणि मोडस ऑपरेंडी ठरवावी. त्यासाठी त्यांना सर्व प्रकारचे कारवाईचे स्वातंत्र्य (operational freedom) दिले जाईल, अशा स्पष्ट शब्दांत मोदींनी भारतीय सैन्य दलांच्या तिन्ही प्रमुखांना आश्वासित केले.
पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपण मोदी सरकारच्या पाठीशी उभे राहिल्याचा काँग्रेसने एकीकडे दावा केलाय
पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी 27 हिंदूंचे शिरकाण केल्यानंतर सगळा देश पाकिस्तान विरुद्ध खवळला. देशात पाकिस्तान विरुद्ध प्रचंड आग भडकली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकीय हवामान तज्ज्ञ म्हणून गौरविलेले ज्येष्ठ नेते जुन्या खोट्या भांडवलावर अजून किती दिवस राजकीय पोट भरणार
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावपूर्ण संबंधांमध्ये सर्वात महत्त्वाचा जो सिंधू जल करार चर्चेत आलाय
पहलगाम मधला हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातल्या प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून आपापल्या राज्यातले पाकिस्तानी नागरिक शोधून काढून त्यांना परत त्यांच्या देशात पाठविण्याच्या सूचना केल्या.
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सौदी अरेबिया दौरा आणि अमेरिकन उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांचा भारत दौरा यांचे “पॉलिटिकल टायमिंग” […]
पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंची हत्या केली. बैसरन घाटीत मुसलमानांना बाजूला काढून त्यांनी 29 हिंदूंना गोळ्या घातल्या. पॅन्ट उतरवून त्यांचे धर्म तपासले.
शिमला करार स्थगित करून पाकिस्तानचा स्वतःच्याच पायावर धोंडा; मोदीजी, तथाकथित “नियंत्रण रेषा” ताबडतोब मोडा!!
याह्या सिनवार, मारवा इसाह, खालिद मशाल, मेहमूद जहर इस्माईल हनिया आणि मोहम्मद दैफ हे 6 जण कोण होते?? ते नेमके काय काम करत होते??
जम्मू-काश्मीरच्या पहलगांमध्ये पाकिस्तानी लष्करातल्या कमांडोजने दहशतवाद्यांचा बुरखा पांघरून हिंदू पर्यटकांची हत्या केली. त्यांना धर्म विचारला.
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये हिंदू पर्यटकांवर हल्ला करून 26 जणांचे हत्या केल्यानंतर ज्या पद्धतीने जगातल्या सर्व देशांच्या प्रतिक्रिया आल्या
पाकिस्तानी लष्कर प्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये हिंदू पर्यटकांवर हल्ला करण्याची हिंमत केली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App