जगातली 6 मोठी युद्धे थांबवल्याच्या बाता मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीय सल्लागाराने भारताला अमेरिकेशी करायच्या वर्तणुकीबाबत दमबाजी केली
जगदीप धनखड यांच्या बरोबर “राजकारण” खेळून त्यांना उपराष्ट्रपती पदावरून घालविण्याचा “पराक्रम” करणाऱ्या काँग्रेसने आता पुढचा “डाव” टाकला असून ओढवून घेतलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आपल्या पक्षातून उमेदवार देण्यापेक्षा द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्याला उमेदवार बनवून त्याच्या हाती पराभवाचा बांधायचा घाट घातल्याची राजकीय वस्तुस्थिती समोर आली.
जगदीप धनखड यांना घालवून बसले; आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांच्या मागे लागले, पण हाती काय लागण्याची चिन्हे??, असा सवाल विचारण्याची वेळ राहुल गांधींच्या नादी लागलेल्या विरोधकांच्या राजकीय वर्तणुकीतून समोर आली.
ब्रिटिशांनी भारत सोडताना काँग्रेसला नेहरुंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला बसविले सत्तेवर; पण काँग्रेस नेत्यांनी फाळणीचे खापर फोडले. सावरकर + मुखर्जींवर!!, हे दारूण राजकीय सत्य आज समोर आले.
भारताला जोडणाऱ्या दोन यात्रा मधून 12000 किलोमीटर पेक्षा जास्त फिरल्यावर 99 खासदार निवडून आले, तर बिहारमध्ये 1300 किलोमीटर फिरल्यावर आमदार निवडून येतील??, असा सवाल राहुल गांधींच्या नियोजित मतदार अधिकार यात्रेतून समोर आला आहे.
काका + पुतण्यांच्या पक्षांचे गुंडगिरीला सारखेच प्रोत्साहन; मारामाऱ्या करणाऱ्यांना दिले प्रमोशन!!, असला प्रकार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडल्याचे समोर आले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विधिमंडळात घुसून मारामारी करणाऱ्या नितीन देशमुखचे प्रमोशन केले
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी पाजळली राजकीय विद्वत्ता; 41 आमदारांचा पक्ष 10 आमदारांच्या पक्षात विलीन करायची केली सूचना!!, असं खरंच घडलं.
दुधाची तहान ताकावर भागवण्याचा लागला छंद; मोदी + शाहांचा पराभव केल्याचा विरोधकांना “आनंद”!!, असे म्हणायची वेळ विरोधी पक्षांच्या राजकीय वर्तणुकीतून पुढे आली.
स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 1988 मध्ये झाला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी Rahul Gandhi मतदानाच्या चोरीचा विषय तापवून निवडणूक आयोगाला सातत्याने टार्गेट केले.
मतांच्या चोरी विरोधात राहुल गांधींची वातावरण निर्मिती, काँग्रेस अध्यक्षांनी घातली 5 स्टार जेवणावेळी; पण पक्षातला असंतोष रोखण्यात दोन्ही ठरले अपयशी!!, हीच समोर आली काँग्रेस मधली कहाणी!!
मतांच्या चोरी विरोधात राहुल गांधींच्या पुढाकाराने सकाळी 300 खासदारांचा दिल्लीच्या रस्त्यावर मोर्चा; संध्याकाळी मल्लिकार्जुन खरेदींची ताज पॅलेस हॉटेलमध्ये 5 स्टार डिनर पार्टी!!,
लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे नेतृत्व INDI आघाडीवर लादण्यासाठी पुढाकार; पण निवडणूक आयोगाला सहीचे प्रतिज्ञापत्र द्यायला राहुलची माघार!!, हे सोनिया गांधी प्रणित राजकीय सत्य आजच्या मत चोरी प्रकरणाच्या खासदारांच्या मोर्चावरून सिद्ध झाले.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या घरी झालेल्या मतचोरीच्या प्रेझेंटेशनच्या वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार यांना शेवटच्या रांगेत बसवल्याची बातमी महाराष्ट्रभर गाजली.
बेरजेचे राजकारण करताना वजाबाकी नाही झाली म्हणजे मिळवली!! किंबहुना ओबीसींना जवळ करताना हाती असलेल्या मराठ्यांना गमावले नाही म्हणजे मिळवले!!, असे म्हणायचे वेळ शरद पवार यांच्या मंडल यात्रेने आणली.
श्रीमंत मराठ्यांना ओबीसी समाजाने विरोध करू नये, यासाठी शरद पवारांनी मंडल यात्रा काढली, अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पवारांच्या जातीय राजकारणाची पोलखोल केली.
महिला आणि मराठा राजकारण करून थकले; ओबीसी राजकारणाच्या आश्रयाला पोहोचले!!, हेच आजपासून सुरू झालेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडल यात्रेचे वर्णन करावे लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आजच्या नागपूर मधल्या पत्रकार परिषदेत दोन माणसे भेटल्याची स्टोरी सांगितली. पण त्यामुळे पवारांच्या पुड्या सोडण्याच्या जुन्या सवयीची आठवण झाली.
शरद पवार आणि राहुल गांधींना 160 जागांची गॅरंटी दिली कुणी??; दोन माणसे भेटल्याची पवारांनी सोडली नवी पुडी??, असा सवाल शरद पवारांच्या आजच्या नागपूर मधल्या पत्रकार परिषदेमुळे समोर आला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दररोज संजय राऊत यांच्यासारखी बडबड करून आंतरराष्ट्रीय संबंधांमधल्या गंभीर चर्चेची चव घालवली असली
राहुल गांधींना कर्नाटकातल्या महादेवपुरा मतदारसंघातली दिसली मतदार यादीची “चोरी”; पण मालेगावातली नाही दिसली शिरजोरी!!, हे सत्य राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर उघड झाले.
राहुल गांधींना कर्नाटकातल्या महादेवपुरा मतदारसंघातली दिसली मतदार यादीची “चोरी”; पण मालेगावातली नाही दिसली शिरजोरी!
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर संतापून 50 % टेरिफ लादला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांचे नाव न घेता भारतीय शेतकऱ्यांचे हित जपणारच, असे सांगून परखड प्रत्युत्तर दिले म्हणून अमेरिकेशी सगळे संबंध संपले
एकीकडे उबाठा सेनेच्या भास्कर जाधव यांना मंत्रीपदाची घाई झाली, तर दुसरीकडे महाविकास आघाडी बिघाडीची शशिकांत शिंदे यांनी कबुली दिली. त्यामुळे महायुतीतल्या एकाही मंत्र्याची विकेट काढू शकलो नाही, असे शशिकांत शिंदेंना म्हणावे लागेल.
भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टेरिफ लादायची हिमाकत केली. चीनवर दादागिरी करता येत नाही म्हणून त्यांनी भारतावर दादागिरी करून पाहिली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App