बिहारच्या विधानसभा निवडणुकीत जसा प्रशांत किशोरने गांधी आंबेडकरांच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडायचा फॉर्म्युला मुस्लिमांना दिलाय
बिहार विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहार मधल्या विधानसभा निवडणुकीसाठी नवा फॉर्म्युला पुढे आणलाय.
भारताच्या लॉबिंग नंतर डोनाल्ड ट्रम्पची खरंच चुकीची कबुली की तात्पुरती उपरती??, असा सवाल विचारायची वेळ डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमच्या वर्तणुकीतून समोर आली.
सत्ताधारी NDA खासदारांच्या कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले शेवटच्या रांगेत!!, असे चित्र आज दिसून आले. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची दोन दिवसांची कार्यशाळा संसदेत असणाऱ्या जी एम सी बालयोगी सभागृहात आज सुरू झाली.
अमेरिका आता एवढी powerfull उरलेली नाही, पण इजराइलने चालवण्या इतपत ती दुबळी झालीय का??, असा सवाल विचारायची वेळ एका अमेरिकन पत्रकार आणि विश्लेषकाच्या वक्तव्यामुळे समोर आली. Rick Sanchez
बेकायदा खनन आणि मुरुम उपसा प्रकरणी आपल्या कार्यकर्त्यांना वाचवायला गेलेले पण त्याचवेळी महिला आयपीएस अधिकाऱ्याला दमबाजी करून बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे आमदार अमोल मिटकरी अचानक नरमले कसे आणि त्यांना कोणी नरमवले
भरपूर भडकावू बडबडीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी काढला सौम्य सूर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील बदलला नूर; पण म्हणून मोदींनी आपली ठाम भूमिका बदलून अमेरिकेचा दौरा करायचे निश्चित केले,
अमेरिकेला एक ट्रम्प नाही पुरला म्हणून दुसरा पुढे आला; भारत अमेरिकेला sorry म्हणेल, असा त्याने दावा केला!! ट्रम्प प्रशासनाचे डोके फिरलेले आहे असेच म्हणायची वेळ वेगवेगळ्या दाव्यांमुळे आली.
भारताबरोबर टेरिफ युद्ध मांडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या CEO गाला डिनर पार्टीत भारतीय कम्युनिस्ट दिग्गज नेत्याचा बडा भांडवलदार पुतण्या सामील झाला होता, पण त्याकडे भारतीय माध्यमांचे किंवा जागतिक माध्यमांचे नेमकेपणाने लक्ष गेले नाही.
बहुचर्चित GST सुधारणांना उशीर झाल्याबद्दल काँग्रेसने केली मोदी सरकारवर टीका, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी expose केली काँग्रेसच्या राजवटीतील GST लादायची भूमिका!!, असे राजकारणात दिल्लीत घडले.
केंद्रातल्या मोदी सरकारने केलेले GST Reforms फक्त दिवाळी धमाका नाही, तर अमेरिकेबरोबरच्या भारताच्या पुढच्या आर्थिक लढाईत मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या पाठिंबा सरकारच्या पाठीशी भक्कम उभा करणारे Game Changer ठरण्याची तजवीज आहेत. GST reforms
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रिटायरमेंट वरून अनेक खुलासे + प्रतिखुलासे झाले. तो विषय देखील राजकीय वर्तुळाने आणि माध्यमांनी बासनात गुंडाळून टाकला.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या मराठा आरक्षणाच्या अख्ख्या राजकारणात काँग्रेसच्या नेत्यांना घातले खोपच्यात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ज्या पद्धतीने मनोज जरांगे यांच्या विशिष्ट मागण्या मान्य करून मराठा आरक्षण हैदराबाद आणि सातारा गॅझेट नुसार लागू करण्याचा निर्णय घेतला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठा आरक्षणाच्या नावाखाली सुरू केलेले आंदोलन मनोज जरांगे यांनी मागे घेतले. फडणवीस सरकारने मनोज जरांगेंच्या हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर लागू करण्याच्या मागण्या मान्य केल्या.
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : India – China Relation : नुकत्याच पार पडलेल्या शांघाय शिखर संमेलनाच्या बैठकीत भारत, चीन आणि रशिया यासारख्या प्रमुखा अर्थव्यवस्थांचे राष्ट्रप्रमुख […]
मनोज जरांगे यांनी चालविलेल्या मराठा आंदोलनाचे राजकीय दिग्दर्शक कोण??, या आंदोलनातून कुणाला राजकीय पोळी भाजायची आहे??, या सवालांची उत्तरे सगळ्या महाराष्ट्राला माहिती असताना संबंधित आंदोलन वेगळ्याच दिशेने नेण्याचा खेळ तिसऱ्याच पार्टीने सुरू केल्याचे राजकीय वास्तव समोर आले.
ट्रम्प टेरिफचा सगळ्या जगाच्या डोक्याला ताप झाला असताना चीनने भारताला जवळ केले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारत आणि चीन यांच्या आपल्या संबंधांमध्ये सुधारणा करण्यासाठी चार सूत्रे सूचविली. त्या सूत्रांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकारात्मक आणि सावध प्रतिसाद दिला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली होती युरोपियन राष्ट्रप्रमुखांची “शाळा”; पण SCO मध्ये भारत चीन आणि रशिया यांच्यासह महत्त्वाच्या राष्ट्रप्रमुखांचा भरला समानता मेळा!! हे परस्पर विरोधी आणि परस्पर विसंगत चित्र समोर आले.
चीन मधल्या तिनजिआंग मधून ड्रॅगन आणि एकत्र येण्याच्या नुसत्या घोषणा झाल्या, पण तेवढ्या घोषणांनीच भारतातले मार्क्सवादी कम्युनिस्ट खूश झाले. शी जिनपिंग यांच्या चिनी नेतृत्वाची स्तुती करायला लागले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुंडाळायचे डोनाल्ड ट्रम्प यांचे प्लॅन फसले. त्यामुळे भारताबरोबरचे अमेरिकेचे संबंध बिनसले, याची कबुली अमेरिकन अधिकाऱ्याने दिल्याची बातमी न्यूयॉर्क टाइम्सने दिली.
जेव्हा संघाने चालविल्या होत्या काँग्रेसच्या NSUI अधिवेशनासाठी खानावळी; डॉ. मोहन भागवत यांनी सांगितली त्यांची कहाणी!!, असे आज राजधानी नवी दिल्लीत घडले.
महाराष्ट्राच्या राजकारणात गावकी भावकीने नेहमीच धुमाकूळ घातला. राजकारणाच्या धबडग्यात अनेकांच्या भावक्या फुटल्या. अनेक भावांनी परस्पर विरोधी मार्ग धरले. पण पवार घराण्याने मात्र आपण अजूनही एक असल्याचे दाखविले होते.
सगळ्या देशभरात आणि अगदी परदेशातही सार्वजनिक गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे त्याचवेळी राहुल गांधी + मनोज जरांगे + तेजस्वी यादव आणि एम. के. स्टालिन यांनी वेगवेगळ्या आंदोलनांची टूम काढली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यातल्या दादागिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लागोपाठ दुसरा धक्का दिला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App