१५ मे रोजी संध्याकाळी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर मुत्तकी यांच्यातील फोन कॉलमुळे पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय हल्ल्यांप्रमाणेच गोंधळ निर्माण झाला आहे.
गेल्या काही वर्षांत भारताने दहशतवादाविरोधात आपली भूमिका पूर्णपणे बदललेली दिसते. यापूर्वी भारत अनेकदा संयम दाखवत होता. पण आता भारत संयम सोडून थेट कारवाई करत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे ऑपरेशन सिंदूर.
भर उन्हाळ्यात एकमेकांना दिलेले व्हॅलेंटाईनचे गुलाब सुकले, पण ठाकरे बंधूंचे ऐक्य चर्चेच्या गुऱ्हाळाच्या चरकातच अडकून पडले!!, अशी अवस्था उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पक्षांच्या राजकीय ऐक्याची झाली आहे.
Operation sindoor दरम्यान पाकिस्तानातल्या अण्वस्त्रांना धक्का लागल्याबरोबर पाकिस्तान भित्र्या कुत्र्यासारखा दोन पायाचे पुढे घालून शस्त्रसंधीसाठी अमेरिकेकडे धावला.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला आहे. सीमेवरील त्याच्या नापाक कारवायांसाठी भारताकडून त्याला इतके योग्य उत्तर मिळाले की त्याने गुडघे टेकले. दरम्यान, पाकिस्तानने अनेक धमक्या दिल्या, तेथील मंत्र्यांनीही अणुहल्ला करण्याबद्दल बोलले
जर पाकिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीचे वर्णन कोणत्याही म्हणीद्वारे केले जाऊ शकते, तर ते म्हणजे- ‘जखमेवर मीठ चोळणे’. पाकिस्तानला अजूनही भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे दुःख जाणवत आहे
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्ष दरम्यान भारताला थेट अणुबॉम्ब युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तान आतून किती पोखरला गेलाय आणि त्याची आर्थिक अवस्था किती भीषण आहे, याचा आलेख एका वेगळ्याच बातमीतून आज समोर आला.
काका – पुतण्या एकत्र येणार. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार. महाराष्ट्राच्या राजकारणात “नवा भूकंप” होणार. राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे अशी सत्तेची वाटणी होणार
Operation Sindoor मधून भारताने केलेल्या precision attack मुळे अवघ्या चार दिवसांमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झालाच पण त्याच वेळी पाकिस्तानने अत्याधुनिक म्हणून घेतलेल्या चायनीज बनावटीच्या शस्त्रास्त्र मालाचा बोगसपणा सगळ्या जगासमोर उघड्यावर आला.
पंजाबमधील फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर चुकून पाकिस्तानच्या सीमेत घुसलेले बीएसएफ जवान पूर्णम कुमार साव यांची बुधवारी सुटका झाली. ते सुरक्षित परतले आहेत. साव यांच्या सुरक्षित सुटकेसाठी बीएसएफने अथक प्रयत्न केले होते.
ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानने स्वातंत्र्याची घोषणा केली. त्यामुळे युरोप पासून अरबस्तानापर्यंत सगळी आंतरराष्ट्रीय माध्यमे बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या घोषणेच्या बातम्यांनी भरून गेली.
Operation sindoor मध्ये पाकिस्तानात अगदी खोलवर जाऊन भारताने हल्ले केले, ते मराठ्यांची 1758 मधली रणनीती स्वीकारून. परकीय अफगाण हल्लेखोरांना हुसकावून लावताना मराठे अटकेपर्यंत पोहोचले होते.
मराठ्यांनी सिंधू नदी जिंकली, चिनाब, रावी, झेलम पार केली, अटक किल्ला जिंकून घेतला. अटकेपार झेंडे लावले, त्यानंतर तब्बल 267 वर्षांनी भारताने तिथपर्यंत लढाई नेऊन ठेवली.
ऑपरेशन सिंदूर मधून भारतीय हवाई दलाने केलेल्या अचूक हल्ल्यात पाकिस्तानातल्या नूर खान एअर बेस आणि किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्रांना धक्का बसला.
दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच ऑपरेशन सिंदूरचे सगळ्यात मोठे यश ठरले!! भारतीय सैन्य दलांनी precision and professional attack करून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या लष्करी पोशिंद्यांचे असे काही कंबरडे मोडले
ऑपरेशन सिंदूर लॉन्च झाल्यापासून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेल्या आजच्या तिसऱ्या दिवसाच्या पत्रकार परिषदेत आज तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची ढाल अशी सगळी पापे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी वाचली.
“ऑपरेशन सिंदूर” मध्ये भारतीय सैन्याच्या विजयाची पुरोगामी इस्लामिस्टांना धास्ती वाटली म्हणूनच ते पाकिस्तानला वाचविण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती लढवायला समोर आल्याचे चित्र आज दिसून आले.
मुंबईहून संचालित भारतीय नौदलाचा पश्चिमेकडील ताफा पूर्णपणे तैनात आणि सज्ज आहे. जर या भागात कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला तर ते प्रत्युत्तर देण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत.
देशात सगळीकडे भारताच्या ऑपरेशन सिंदूरची आणि भारत – पाकिस्तान यांच्यातल्या तणावाची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची “चव्हाण + रेड्डी काँग्रेस” करून टाकली.
भारताने ६ आणि ७ मेच्या मध्यरात्री पाकिस्तानवर एक जबरदस्त कारवाई केली. हा हल्ला ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणून ओळखला जातो.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने अखेर सूड उगवलाच. पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातल्या 9 शहरांमधल्या 21 दहशतवादी केंद्रांवर “पीन पॉईंटेड प्रिसिजन स्ट्राईक” केले.
नाशिक : पहलगाम मधल्या जदहशतवादी हल्ल्याचा भारताने अखेर सूड उगवलाच. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या वेळी भारताने फक्त पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधल्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले […]
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना आदेश काढून उद्या म्हणजे 7 मे 2025 रोजी नागरी संरक्षणाचे Mock drill करायला सांगितले आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपल्या पॉलिटिकल साईज पेक्षा जरा जास्तच घेतलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार कार्यक्रमाकडे पाच माजी मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवून अजितदादांच्या राष्ट्रवादीचा “करेक्ट साईज कार्यक्रम” केला.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या महाराष्ट्र महोत्सवात माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायचे ठरविले, पण त्या सत्काराला शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App