विशेष प्रतिनिधी
पुणे : एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्ती होत नसल्यामुळे स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी अजून कितीजणांचे बळी घेणार आहात, असा सवाल राज्य सरकारला केला आहे. तातडीने ठोस निर्णय घेतला नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. How many more students will be victimized; Statewide agitation warning
स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येनंतर विद्यार्थ्यांनी पुण्यात दीप मौन आंदोलन केले. त्या नंतर ते बोलत होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App