विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असतात. विशेषतः मुस्लिमांचे मॉब लिंचींग होते, असा नॅरेटिव्ह भारतातील लिबरल आणि पाश्चात्य जगातील माध्यमे सगळीकडे पसरवत असताना प्रत्यक्षात भारतातली वस्तुस्थिती आर्थिक सल्लागार परिषदेच्या एका अहवालातून समोर आली आहे. In 1950-2015, Hindu population dipped from 85% to 78%, Muslims rose to 14% from 10%
त्यातून हिंदू, मुस्लिम तसेच अन्य धर्मीयांची लोकसंख्या किती वाढली आणि किती घटली??, याची डोळे उघडणारी किंबहुना डोळे विस्फारणारी आकडेवारी समोर आली आहे. 1950 ते 2015 या दीर्घ कालावधीमध्ये भारतात हिंदूंची लोकसंख्या तब्बल 7.8 % नी घटली, तर मुस्लिमांची लोकसंख्या 43.15 % नी वाढली असे धक्कादायक वास्तव आर्थिक परिषदेच्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 साली आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली होती. या परिषदेने आता भारतातील धार्मिक लोकसंख्येनुसार एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. मागच्या काही दशकांमध्ये भारतात लोकसंख्याशास्त्रीय दृष्टीकोनातून अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत, ते या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहेत.
Share of Hindus shrunk 7.8% between 1950 and 2015. Muslim population grew at 43%. This is what decades of Congress rule did to us. Left to them, there would be no country for Hindus. pic.twitter.com/xNUramJyNE — Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) May 9, 2024
Share of Hindus shrunk 7.8% between 1950 and 2015. Muslim population grew at 43%.
This is what decades of Congress rule did to us. Left to them, there would be no country for Hindus. pic.twitter.com/xNUramJyNE
— Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) May 9, 2024
अहवालातील निरीक्षणे अशी :
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App