विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळी सुरक्षाव्यवस्थेत ढिलाई ठेवण्यात आली या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय गदारोळ उठला असताना पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत नक्की कुठे त्रुटी राहिली आणि चूक काय झाली? यावर महाराष्ट्राचे पोलीस माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी प्रकाश टाकला आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काही मुद्दे मांडले आहेत. हिंदुस्थान पोस्टने ही बातमी दिली आहे. Where exactly is the flaw in the security of the Prime Minister? Former Director General of Police Praveen Dixit said …
पंतप्रधानांचा ताफा अचानक आंदोलनकर्त्यांनी पुलावर अडवला, २० मिनिटे पंतप्रधान खोळंबून होते. यावेळी आंदोलनकर्ते पंतप्रधानांच्या मार्गात कसे जमले, हे राज्याच्या पोलिस यंत्रणेला माहीत नव्हते का? त्यांनी पंतप्रधानांचा मार्ग मोकळा का ठेवला नाही? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, या सर्व प्रश्नांची उकल प्रवीण दीक्षित यांनी केली आहे. दीक्षित यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडलेली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App