प्रतिनिधी
नागपूर : केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या सर्वोच्च संसदीय मंडळातून आपले स्थान गमावलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या “परखड” वक्तृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. आज असेच एक “परखड” वक्तव्य त्यांनी विदर्भात येऊन शेतकऱ्यांसमोर केले आहे. Gadkari’s advice to farmers after coming to Vidarbha
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना लागू केली आहे. अशीच योजना आता महाराष्ट्र देखील मुख्यमंत्री किसान सन्मान योजना या नावाने लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी मात्र शेतकऱ्यांना सरकारच्या भरवशावर न राहण्याचा सल्ला दिला आहे. नागपुरात ऍग्रो व्हिजन फाउंडेशनच्या कार्यक्रमात त्यांनी भाजीपाला आणि फळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोलाचे सल्ले दिले आहेत.
नितीन गडकरी म्हणाले :
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App