वृत्तसंस्था
दिसपूर : जागतिक गेंडा दिनी आसाम सरकारने चक्क २५०० गेंड्याची शिंगं जाळून टाकली आहेत. शिंगात औषधी गुणधर्म असतात, या एका चुकीच्या समज जनतेच्या डोक्यातून काढून टाकण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे सरकारने स्पष्ट केले. Assam government burn 2500 horns on world rhino day
जागतिक गेंडा दिवस २२ सप्टेंबरला केला जातो. त्या दिवशी आसाम सरकारने २५०० गेंड्याची शिंगं जाळून टाकली आहेत. आसामच्या गोलाघाट जिल्ह्याच्या बोकाखाट भागात एकूण २ हजार ४७९ शिंगं जाळली आहेत. ९४ शिंगं ही संशोधन आणि प्रशिक्षणासाठी ठेवली जाणार आहेत. खुद्द मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांनीच हेलिकॉप्टरमधून ही शिंगं जाळण्याची प्रक्रिया सुरू केली. ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करताना हिमंता बिस्व शर्मा यांनी अधिक माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App