नाशिक : महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना यश पचेना, महायुतीचे नेते अपयशातून शिकेनात!!, अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था आहे. लोकसभा निवडणुकीत 31 जागा मिळवण्याचे महाविकास आघाडीचे यश हे त्यांच्या एकजिनसी राहण्याचे आहे, तर महायुतीचे अपयश त्यांच्या राजकीय ढिलाईत आहे. महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी एकत्र राहून संयमाने ते यश पचविले पाहिजे, तर फक्त 17 जागा मिळवू शकल्याचे अपयश महायुतीने झटकून टाकून एकदिलाने कामाला लागले पाहिजे. पण प्रत्यक्षात हे चित्र दिसण्याऐवजी विपरीतच चित्र दोन्हीकडे दिसते आहे. MVA leaders not able to digest their success, Mahayuti leaders not able to learn from their own failure!!
या सगळ्या बातम्यांमधून महाविकास आघाडीला यश पचेना आणि महायुतीतले नेते अपयशातून शिकेनात!!, हे सिद्ध झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App