प्रतिनिधी
गडचिरोली : छत्तीसगडच्या सीमेवर चकमकीत महाराष्ट्र पोलिसांनी 3 नक्षलवाद्यांना घातलेल्या महाराष्ट्राचे सुरुवातीचे गाव असलेल्या दामरंचाच्या गावाला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन तेथे जवानांचे अभिनंदन केले आणि त्यांचे मनोधैर्य उंचावले. Devendra Fadnavis’s visit to ground zero where 3 Naxalites were cornered by Maharashtra Police
नक्षलवाद्यांशी जिथे चकमक झाली, त्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील दामरांच्या गावाला फडणवीस यांनी भेट दिली. हे गाव छत्तीसगडच्या सीमेवर आणि महाराष्ट्राच्या सुरुवातीला आहे. इथे महाराष्ट्र पोलिसांनी माओवाद्यांवर फार चांगल्या प्रकारे जरब बसवली आहे. त्यांचे मनोबल वाढवणे माझे कर्तव्य आहे. इथे पोलीस पोलिसांचेच काम नव्हे तर नागरिकांपर्यंत योजना पोहोचविण्याचे काम पण करतात, अशा शब्दात फडणवीस यांनी पोलिसांचे कौतुक केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले :
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App