विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चौक्सी यांच्या खूपच मोठा बँकिंग गैरव्यवहार करणारया एबीजी शिपयार्ड या कंपनीवर २२,८४२ कोटी रूपयांचा गंडा बँकांना घालण्याचा आरोप आहे. देशातील आजवरच सर्वांत मोठा गैरव्यवहार मानले जात असलेल्या या कंपनीबद्दल खळबळजनक माहिती पुढे येत आहे.ABG Shipyard had deep rooted connection with UPA government
याच कंपनीला डाॅ. मनमोहनसिंह यांच्या सरकारने २०१० मध्ये वेस्टर्न इंडिया शिपयार्ड लिमिटेड ही कंपनी विकली होती. तसेच २०११ व २०१२ मध्ये सुमारे १०,२००कोटींची कंत्राटेही दिली असल्याचे पुढे येत आहे. बँकांना गंडविण्याचे काम २०१० पासूनच चालू होते, २०१६ मध्ये नरेंद्र मोदी सरकारने कंपनीला अनुउत्पादक (एनपीए) ठरविल्यानंतर तिचे गैरव्यवहार उजेडात आले होते. काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या निकट ही कंपनी असल्याचेही राजकीय वर्तुळात सांगितले जाते.
या प्रकरणातील तपशीलवार, घटनाक्रम मुद्दे पुढीलप्रमाणे :
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App