विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिंदे- फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या पहिल्या अर्थसंकल्पात बळीराजासाठी विविध घोषणा केल्या. त्यासाठी केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारही १२ हजार कोटी रूपयांचा सन्माननिधी देणार आहे. त्याचबरोबर केवळ एक रूपयात पीकविमा दिला जाणार आहे.Maharashtra Budget : Now, Shinde- Fadanvis government will also give Rs 6000 to farmers every year
वाचा फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजना :
आता केवळ 1 रुपयांत पीकविमा
कर्जमाफी योजनांचे लाभ
गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा योजना
महाकृषिविकास अभियान
अन्नधान्याऐवजी थेट रोखीने आर्थिक मदत!
‘श्रीअन्न अभियान’
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
शेतकर्यांना निवारा-भोजन
नागपुरात कृषी सविधा केंद्र
गोसेवा, गोसंवर्धन…
कृषीपंपांना वीजजोडण्या
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App