विशेष प्रतिनिधी
इंट्रो : शिवसेना खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यातील बैठकीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, प्रत्येक बैठकीत राजकारण विषयी चर्चा होईल अस काही नसतं. महाराष्ट्रात नक्षल ग्रस्त जिल्हे विदर्भात आहेत त्यासंदर्भात ही बैठक आहे.The thing is not a quarter of a rupee, a quarter of a crore, but of self-respect! – Sanjay Raut
सव्वा रुपयांच्या दाव्यावर ते म्हणाले की, गोष्ट असते ती आत्मसन्मानाची त्यामुळे किंमत काही असो तुमच्या कडे सव्वा रुपया,सव्वा कोटी, भरपूर पैसे असतील, त्या पैशांवर आमचं घर चालणार नाही… तुम्ही जाणीवपूर्वक बदनाम करत आहात. 21 हजार कोटींच ड्रग्स कुठे पकडतात आणि कुठे जातात हे सगळं आम्हांला माहीत आहे, त्यामुळे सगळं आम्ही योग्य वेळेत काढू, असा इशाराही त्यांनी दिला.
चंद्रकांत पाटलांवर संजय राऊत यांची टीका
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more