विशेष प्रतिनिधी
मुंबई – वाढता कोविड – अपूरी यंत्रणा या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र यांना पत्र लिहून राज्यातील स्थितीचा आढावा घेत काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. raj thackeray putforth 5 demands in a letter to PM narendra modi
‘देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातच झाले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असताना लॉकडाऊनसारखे पर्याय अवलंबले जात आहेत.
ते आता राज्याला परवडणारे नाहीत. मात्र राज्याला लसींचा पुरवठा होत नसल्याने पर्याय तरी काय उरतो?’ असे म्हणत राज ठाकरे यांनी कोरोना लसी आणि इतर सुविधा यांबाबत पंतप्रधान मोदी यांच्याकडे 5 मागण्या केल्या आहेत.
या त्या ५ मागण्या आहेत.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या कालच्या संबोधनात पंतप्रधानांकडे लोकांना वैयक्तिक मदतीची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच कोरोनाला नैसर्गिक आपत्ती मानून त्या निकषांनुसार लोकांना वैयक्तिक मदत देण्यात यावी, असाही मुख्यमंत्र्यांच्या मागणीचा सूर होता.
विशेष बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App