विशेष प्रतिनिधी
बुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काळे कृषी कायदे परत घेतल्याबद्दल अभिनंदन. पण हेच पाऊल दहा महिने आधी उचलले असते तर ७०० शेतकऱ्यां चा बळी गेला नसता. याचे प्रायश्चित्त करायचे असेल तर मोदींनी मृतक शेतकऱ्यांच्या परिवाराला एक-एक कोटी रुपये मदत राशी द्यावील अशा शब्दांत प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.Pravin Togadia targets Prime Minister Narendra Modi
बुलडाणा येथे संबोधनात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरकेंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात वर्षभर झालेल्या शेतकरी आंदोलनात ७०० शेतकºयांचा मृत्यू झाल्यावरून टीका केली आहे. शिवाय, मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जावी अशी देखील मागणी केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी नमाजाला विरोध करताना तोगडिया म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी मुसलमानांनी नमाज पठण करू नये, त्यांनी मशिदीत किंवा त्यांच्या घरात नमाज पठण करावे, असेही मत प्रवीण तोगडिया यांनी यावेळी व्यक्त केले.
Pravin Togadia targets Prime Minister Narendra Modi
महत्त्वाच्या बातम्या
- भारतीय अर्थव्यवस्था घेणार उसळी, 2021-22 मध्ये जीडीपी 8.4 टक्के राहण्याचा फिचचा अंदाज
- भारतीय सैन्यदलांच्या प्रचंड आघात क्षमतेच्या थिएटर कमांडवर काम करत होते जनरल बिपिन रावत!!
- बाहुबली फेम प्रभासने आंध्र प्रदेश मधील पूरग्रस्ताच्या मदतीसाठी 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दान केले
- नाही जाणार सलमान खान कॅटरिना विकीच्या लग्नासाठी! आमंत्रण मिळाले नसल्याचा सलमान खानची बहीण अर्पिताने केला खुलासा