सुनावणीची बतावणी, उद्धव सेनेकडून सुप्रीम कोर्टाची खिल्ली!!
मूळ शिवसेना हे नाव कोणाला आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला या विषयाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात झाली
मूळ शिवसेना हे नाव कोणाला आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला या विषयाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात झाली
दिल्लीला लागून असलेल्या फरिदाबादमधील धौज आणि फतेहपूर टागा भागात दोन घरांमधून २,९०० किलोग्रॅम स्फोटके सापडल्याच्या गुढतेचा उलगडा होऊ लागला आहे. हा संपूर्ण कट “व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल” चा भाग आहे, जे या प्रकरणात डॉक्टरांसारख्या समाजातील व्यक्तींचा वापर करते.
२००५-२००६ मध्ये नोएडा येथील निठारी हत्याकांडाशी संबंधित खून आणि बलात्काराच्या आरोपातून सुरेंद्र कोलीची सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने सुरेंद्रने त्याच्या शिक्षेविरुद्ध दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका मंजूर केली.
गुजरात एटीएसने अटक केलेल्या तीन दहशतवाद्यांच्या चौकशीत महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. एटीएसचे डीएसपी शंकर चौधरी यांनी सांगितले की, दहशतवाद्यांचे लक्ष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) लखनऊ मुख्यालय होते.
देशातल्या नक्षलवादाला वेसण घालून अर्बन नक्षल्यांचेही आव्हान मोडीत काढत असताना केंद्रातल्या मोदी सरकार पुढे उच्चशिक्षित इस्लामी जिहादी दहशतवाद्यांचे नवे आव्हान उभे राहिले आहे.
मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्यांच्या तपास यंत्रणा यांच्यात चांगला समन्वय राखून नक्षलवादाचे आव्हान मोडून काढत आणले. देशातल्या पूर्वपट्ट्यात 115 जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव होता. तो कमी करत आणून आता 11 जिल्ह्यांपुरता सीमित केला महाराष्ट्र छत्तीसगड ओडिषा या राज्यांमध्ये बडे नक्षलवादी शरण आणले किंवा त्यांना मारले. त्याचबरोबर शहरी नक्षलवाद्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवून त्यांच्या नक्षलवादाला असलेला बौद्धिक इंधनपुरवठा मर्यादित करून ठेवला. मोदी सरकारचे हे यश विशिष्ट पातळीवर लक्षणीय ठरले.
मंगळवारी इस्लामाबाद येथील न्यायालयात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताला जबाबदार धरले. त्यांनी दावा केला की, हा हल्ला आणि अफगाण सीमेजवळील कॅडेट कॉलेजवरील हल्ला दोन्ही भारत पुरस्कृत दहशतवादी घटना आहेत.
भारताने डिसेंबर डिलिव्हरीसाठी रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीत लक्षणीय घट केली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, देशातील पाच प्रमुख रिफायनर कंपन्यांनी डिसेंबरसाठी कोणतेही नवीन ऑर्डर दिलेले नाहीत.
काका – पुतण्याची आतून किंवा बाहेरून युती; पण दोन्ही बुडत्यांना वाचविणार का ऐक्याची काडी??, असा सवाल पवार काका – पुतण्यांच्या राजकीय हालचालीवरून समोर येऊन राहिलाय.
१० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६:५२ वाजता दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ कारमध्ये बॉम्बस्फोट झाला. आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात दोन महिलांचा समावेश आहे. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, प्राथमिक पोलिस तपासात असे दिसून आले आहे की, स्फोटात अमोनियम नायट्रेट, इंधन आणि एक डेटोनेटर वापरण्यात आला होता. पोलिस आता या स्फोटाचा तीन कोनातून तपास करत आहेत.
2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपले आहे. दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात २० जिल्ह्यांमधील १२२ जागांसाठी ६८.५२% मतदान झाले.
बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला मोठी आघाडी मिळत असल्याचे दिसून आले आहे. १७ एजन्सींच्या सर्वेक्षणात एनडीएला १५४ जागांवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महागठबंधनला ८३ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर इतरांना ६ जागा मिळण्याची शक्यता आहे.
पार्थ पवारच्या पुण्यातल्या कोरेगाव पार्क मधल्या जमिनीचा व्यवहार अजित पवार यांना खरंच रद्द करायचाय की नाही??, याविषयी मुंबईतल्या राजकीय वर्तुळातून संशय व्यक्त होतोय.
पुण्यातल्या कोरेगाव पार्क मधल्या पार्थ पवाराच्या जमीन घोटाळ्यात त्याच्यावरचे बालंट टाळण्यासाठी नेमक्या कुणी आणि कशा “गेमा” केल्या
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की भारत आणि अमेरिका नवीन व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या जवळ आहेत आणि अमेरिका भारतावर लादलेले शुल्क हळूहळू कमी करेल.
आगामी मुंबई महापालिका तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अशातच काँग्रेसकडून मोठा राजकीय संदेश देण्यात आला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर, आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही स्पष्ट भूमिका मांडली आहे. काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार नाही, असे थोरात यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे मनसेसोबत संभाव्य आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम लागल्याचं स्पष्ट दिसत आहे.
: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ब्रिटनमधील आघाडीच्या मीडिया संस्थेवर, बीबीसीवर १ अब्ज डॉलर्स (अंदाजे ₹८,४०० कोटी) दावा दाखल करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्पच्या वकिलांनी बीबीसीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, जर संस्थेने त्यांच्या “पॅनोरमा डॉक्युमेंटरी” साठी माफी मागितली नाही, तर त्यांच्यावर खटला दाखल केला जाईल.
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील बिजापूर जिल्ह्यात सैनिकांनी सहा नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. यामध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. घटनास्थळावरून सैनिकांनी स्वयंचलित शस्त्रे देखील जप्त केली आहेत. सैनिकांनी एका प्रमुख नक्षलवादी नेत्याला घेरल्याचे वृत्त आहे. ही चकमक राष्ट्रीय उद्यान परिसरात झाली.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कडून ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) च्या विहिरींमधून १.५५ अब्ज डॉलर्स (सुमारे १३,७०० कोटी रुपये) किमतीच्या नैसर्गिक गॅस चोरीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Al Falah, हरियाणातील फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठाची वेबसाइट हॅक करण्यात आली. वेबसाइटवर क्लिक केल्यावर असे दिसून आले: “भारतीय भूमीवर अशा इस्लामिक […]
सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या १२ वर पोहोचली आहे. दरम्यान, सूत्रांनी असा अंदाज वर्तवला आहे की हा स्फोट मोठ्या कटाचा भाग होता. या प्रकरणात अटक केलेल्या आठ दहशतवाद्यांच्या प्राथमिक चौकशीत अनेक प्रमुख शहरांमध्ये साखळी स्फोट घडवण्याचा कट रचल्याचे संकेत मिळाले आहेत.
कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप मुलींनी केला होता. कारवाईच्या मागणीसाठी या पीडित मुलींनी पुणे पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन सुद्धा केलं होतं.
बिहारच्या एक्झिट पोल मध्ये vote chori झाली की काय??, सगळेच NDA चा विजय का दाखवतात??, असा सवाल आज तिथल्या विधानसभा निवडणुकीत मतदान पूर्ण झाल्यानंतर समोर आला. कारण बिहार मधल्या विधानसभा निवडणुकीतले दोन्ही टप्प्यातले मतदान झाल्यानंतर सगळ्या वृत्तवाहिन्यांनी आपापले exit polls जाहीर केले, त्यात सगळ्यांनीच भाजप प्रणित NDA आघाडीचा प्रचंड विजय होईल, असे भाकीत केले. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकींच्या निकालाआधीच सगळ्या वृत्तवाहिन्यांनी vote chori करून exit polls चे निष्कर्ष जाहीर केले की काय??, असा सवाल विचारायची वेळ आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर, हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगांच्या विकासासंदर्भात सादरीकरण बैठक पार पडली.
पाकिस्तानमध्ये, असीम मुनीर हे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांपेक्षा अधिक शक्तिशाली बनणार आहेत. त्यांना तिन्ही सशस्त्र दलांचे संरक्षण दल प्रमुख (CDF) म्हणून नियुक्त केले जात आहे. हे पद स्वीकारल्यानंतर, त्यांना अण्वस्त्रांची कमान मिळेल.
पार्थ अजित पवारांचा जमीन घोटाळा बाहेर आल्यानंतर तो दाबण्यासाठी तो व्यवहारच रद्द करायचा प्रयत्न झाला. त्यासाठी 42 कोटी रुपयांचा दंड ठोठवायचाही प्रयत्न झाला. या सगळ्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवरच विश्वासार्हतेचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे अजितदादांच्या विरोधातल्या सगळ्या केसेस पुन्हा खुलणार??; पार्थच्या जमीन घोटाळ्यात राजीनाम्यासाठी दिल्लीतून दबाव??, दोन सवाल समोर आले
देशातल्या नक्षलवादाला वेसण घालून अर्बन नक्षल्यांचेही आव्हान मोडीत काढत असताना केंद्रातल्या मोदी सरकार पुढे उच्चशिक्षित इस्लामी जिहादी दहशतवाद्यांचे नवे आव्हान उभे राहिले आहे.
मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्यांच्या तपास यंत्रणा यांच्यात चांगला समन्वय राखून नक्षलवादाचे आव्हान मोडून काढत आणले. देशातल्या पूर्वपट्ट्यात 115 जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव होता. तो कमी करत आणून आता 11 जिल्ह्यांपुरता सीमित केला महाराष्ट्र छत्तीसगड ओडिषा या राज्यांमध्ये बडे नक्षलवादी शरण आणले किंवा त्यांना मारले. त्याचबरोबर शहरी नक्षलवाद्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवून त्यांच्या नक्षलवादाला असलेला बौद्धिक इंधनपुरवठा मर्यादित करून ठेवला. मोदी सरकारचे हे यश विशिष्ट पातळीवर लक्षणीय ठरले.
काका – पुतण्याची आतून किंवा बाहेरून युती; पण दोन्ही बुडत्यांना वाचविणार का ऐक्याची काडी??, असा सवाल पवार काका – पुतण्यांच्या राजकीय हालचालीवरून समोर येऊन राहिलाय.
पार्थ पवारच्या पुण्यातल्या कोरेगाव पार्क मधल्या जमिनीचा व्यवहार अजित पवार यांना खरंच रद्द करायचाय की नाही??, याविषयी मुंबईतल्या राजकीय वर्तुळातून संशय व्यक्त होतोय.
पुण्यातल्या कोरेगाव पार्क मधल्या पार्थ पवाराच्या जमीन घोटाळ्यात त्याच्यावरचे बालंट टाळण्यासाठी नेमक्या कुणी आणि कशा “गेमा” केल्या
बिहारच्या एक्झिट पोल मध्ये vote chori झाली की काय??, सगळेच NDA चा विजय का दाखवतात??, असा सवाल आज तिथल्या विधानसभा निवडणुकीत मतदान पूर्ण झाल्यानंतर समोर आला. कारण बिहार मधल्या विधानसभा निवडणुकीतले दोन्ही टप्प्यातले मतदान झाल्यानंतर सगळ्या वृत्तवाहिन्यांनी आपापले exit polls जाहीर केले, त्यात सगळ्यांनीच भाजप प्रणित NDA आघाडीचा प्रचंड विजय होईल, असे भाकीत केले. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकींच्या निकालाआधीच सगळ्या वृत्तवाहिन्यांनी vote chori करून exit polls चे निष्कर्ष जाहीर केले की काय??, असा सवाल विचारायची वेळ आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर, हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगांच्या विकासासंदर्भात सादरीकरण बैठक पार पडली.
दिल्लीच्या लाल किल्ल्यापाशी झालेल्या स्फोटातला प्रमुख संशयित डॉ. उमर मोहम्मद याच्या विषयी पोलिसांनी वेगवेगळ्या तपासणी करण्यात असून तपास करत आहेत पण तेवढ्यात जम्मू काश्मीर मधून त्याच्या कुटुंबीयांनी मात्र victim card खेळायला सुरुवात केली आहे.
कारचा स्फोट झाला दिल्लीत, पण पाकिस्तानी सैन्याची आपत्कालीन बैठक झाली इस्लामाबादेत. कारण पाकिस्तानी सैन्याला भारताच्या operation sindoor 2.0 सुरू होण्याची भीती वाटली.
राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यापाशी झालेल्या प्रचंड मोठ्या स्फोटात 7 गाड्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र दिसून आले