Pappu Yadav : पप्पू यादव म्हणाले- 99% बाबा मुलींचे शोषण करतात, राजकारणात शोषणाशिवाय महिलांना प्रवेश नाही
स्त्रियांची नेत्यांच्या बेडवरून न जाता राजकारणात एंट्री होत नाही. असे म्हणणारे पूर्णियाचे खासदार पप्पू यादव आजही आपल्या विधानावर ठाम आहेत.
स्त्रियांची नेत्यांच्या बेडवरून न जाता राजकारणात एंट्री होत नाही. असे म्हणणारे पूर्णियाचे खासदार पप्पू यादव आजही आपल्या विधानावर ठाम आहेत.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभेत विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये सातारा जिल्ह्यात आयटी पार्क साठी जमीन मंजूर केली. त्याचबरोबर महाराष्ट्राचे बायोगॅस धोरण जाहीर केले.
गुजरात एटीएसने देशविरोधी कट रचणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. एटीएसनुसार, हे आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरपंथी विचारसरणीने प्रभावित होऊन देशात “गजवा-ए-हिंद” स्थापन करण्याचा कट रचत होते. एएनआयच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींना 11 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे.
शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाशी आणि धार्मिक भेदभावाशी संबंधित प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने विचारले, ‘मूर्तीला स्पर्श करणे देवाचा अपमान कसा असू शकते आणि ते अपवित्र कसे होतात?’
आता तुम्ही नेटफ्लिक्स आणि यूट्यूब सारख्या परदेशी ॲप्सच्या सबस्क्रिप्शनसाठी ऑटोमॅटिक पेमेंट कधीही थांबवू शकाल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने परदेशी कंपन्यांना केल्या जाणाऱ्या ऑटोमॅटिक पेमेंटचे नियम बदलले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी महिला आरक्षण व मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्यावरून भाजपवर कडाडून हल्ला चढवला. देशात काही राज्य कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचनेमुळे या राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व कमी झाले असते. सरसंघचालक मुले जन्माला घालण्याचा सल्ला देत आहेत. पण त्यांना पोसणार कोण? आज सगळे देशोधडीला लागलेत. देश तुम्हाला नुसता बेकारांचा कारखाना करायचाय का, असे उद्धव ठाकरे म्हणालेत.
केरळममधील त्रिशूर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी 3.30 वाजता फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. या दुर्घटनेत 13 लोकांचा मृत्यू झाला. कारखान्यातील अनेक लोक भाजले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी या अभियानांतर्गत आज सिडको भवनात महिला जनसुनावणी आयोजित करण्यात आली.
सध्या राज्यात पश्चिम विक्षोभाची (वादळ) स्थिती आहे. त्यातच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. परिणामी, राज्यात उन्हाळ्यातच पावसाळी वातावरण तयार झाले आहे. हवामान खात्याने आज मंगळवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यात मेघगर्जनेसह ताशी 30-40 किमी वेगाने सोसाट्याचा वारा, गारपीट व हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीतील उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रवाहिनी यांच्या प्राचारार्थ असलेल्या सांगता सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. तसेच अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली द्या, असे आवाहनही सुळे यांनी केले आहे.
मंगळवारी चेन्नई येथे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख “दहशतवादी” असा केला. मात्र, त्यानंतर काही वेळातच त्यांनी या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले. दरम्यान, खरगे यांनी आपल्या या वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. बारामतीच्या ऐतिहासिक शारदा प्रांगणात विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. यावेळी आपल्या पतीच्या आठवणींनी सुनेत्रा पवार यांना अनेकदा गहिवरून आले. मी माझे सर्वस्व हरपले, पण मी थांबणार नाही, खचणार नाही, मागे हटणार नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच येसुबाई जशा लढल्या, अहिल्याबाई होळकरांनी जसा कारभार चालवला आणि आपल्या लोकांना न्याय दिला, त्याच निष्ठेने मी तुमची सेवा करेल, असे आश्वासन बारामतीच्या जनतेला दिले.
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एक ऐतिहासिक आणि भावूक घडामोड समोर आली आहे. १९६७ मध्ये लढवलेल्या पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत कधीही आपला मतदानाचा हक्क न चुकवणाऱ्या शरद पवार यांना यंदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानापासून दूर राहावे लागणार आहे. ही माहिती स्वतः शरद पवार यांनी सोशल मीडियाद्वारे दिली असून, त्यांनी बारामतीकरांना सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आज नागरी सेवा दिनानिमित्त राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान आणि स्पर्धा सन 2025-26’च्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली.
इराणमध्ये 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धाचे परिणाम आता संपूर्ण आशिया-पॅसिफिक प्रदेशात तीव्रपणे जाणवू लागले आहेत. सुरुवातीला या संघर्षाचा परिणाम केवळ तेल आणि वायू बाजारापुरता मर्यादित राहील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र काही आठवड्यांतच परिस्थितीने गंभीर वळण घेतले असून अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर, उद्योगांवर आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये रविवारी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात मृतांची संख्या २५ झाली आहे. यापैकी २० लोक एकाच गावातील होते.
सुप्रिया सुळे यांच्या भाषणात भावनांचा महापूर; पण मुख्यमंत्री येण्यापूर्वीच बारामतीतल्या स्टेजवरून गेल्या निघून!!, ही राजकीय घटना आज बारामतीत घडली.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी दारू धोरण प्रकरणाशी संबंधित असलेले माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ती याचिका फेटाळून लावली आहे, ज्यात न्यायाधीशांनी या प्रकरणातून बाजूला व्हावे अशी मागणी करण्यात आली होती.
AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले की, 1947 च्या फाळणीसाठी मुस्लिम नाही, तर काँग्रेस जबाबदार होती. ओवैसी गुजरातच्या लिंबायत येथे एका सभेला संबोधित करत होते. त्यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या ‘इंडिया विन्स फ्रीडम’ या पुस्तकाचा संदर्भ देत सांगितले की, आझाद यांनी गांधी आणि नेहरू यांना भारताची फाळणी थांबवण्याचे आवाहन केले होते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने 20 एप्रिल रोजी रुपयाची अस्थिरता रोखण्यासाठी परकीय चलन डीलर्स (फॉरेक्स डीलर्स) वर लादलेले काही निर्बंध मागे घेतले आहेत. आता डीलर्स ऑफशोर नॉन-डेलिवरेबल फॉरवर्ड मार्केट (NDF) मध्ये पुन्हा पोझिशन्स घेऊ शकतील.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात लावण्यात आलेले शुल्क (टॅरिफ) अवैध ठरवल्यानंतर परताव्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अमेरिकन कंपन्या सोमवारपासून नवीन ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात. अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा शुल्क परतावा मानला जात आहे, ज्यामध्ये 166 अब्ज डॉलर (सुमारे 13.8 लाख कोटी रुपये) परत केले जाणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ‘राष्ट्रपुत्र’ घोषित करण्याची आणि आझाद हिंद सेनेला (INA) भारताच्या स्वातंत्र्याचे श्रेय देण्याची मागणी करणारी जनहित याचिका (PIL) फेटाळून लावली. न्यायालयाने याचिकाकर्त्याला ‘न सुधारणारा’ असे संबोधले आणि कठोर टिप्पणी केली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि त्यांचे नातू रोहित पवार यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुढची पायरी आज गाठली.
बारामती पोटनिवडणुकीत आजच्या प्रचार सांगता सभेत पवार कुटुंबीयांचे शक्तिप्रदर्शन होत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर शक्तिप्रदर्शनाला चालना दिली.
सुप्रिया सुळे यांच्या भाषणात भावनांचा महापूर; पण मुख्यमंत्री येण्यापूर्वीच बारामतीतल्या स्टेजवरून गेल्या निघून!!, ही राजकीय घटना आज बारामतीत घडली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि त्यांचे नातू रोहित पवार यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुढची पायरी आज गाठली.
बारामती पोटनिवडणुकीत आजच्या प्रचार सांगता सभेत पवार कुटुंबीयांचे शक्तिप्रदर्शन होत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर शक्तिप्रदर्शनाला चालना दिली.
नाशिक मधल्या TCS कंपनीतल्या कॉर्पोरेट जिहादचा तपास समाधानकारक रित्या सुरू आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तपास आणि तथ्य शोध पथक नेमले. त्यांच्या येत्या १० दिवसांमध्ये रिपोर्ट आल्यानंतर पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी आज मुंबईत दिली.
लोकसभेत महिला आरक्षण आणि पुनर्रचना विधेयके विरोधकांनी फेटाळल्यानंतर भाजपने देशभरात निदर्शने केली भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राजधान्यांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर सडकून टीका केली.
माध्यमे ही केवळ माहिती देण्याचे साधन नसून समाजाची विचारसरणी घडवणारी प्रभावी शक्ती आहेत. त्यामुळे महिलांशी संबंधित विषय हाताळताना विशेष संवेदनशीलता, जबाबदारी आणि अचूकता आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.
टाटा कन्सल्टिंग सर्विसेस TCS मधल्या कॉर्पोरेट जिहादची मास्टरमाईंड निदा खान हिला अटकेपासून दिलासा द्यायला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने आज नकार दिला.
एरवी कुठल्याही राज्यांमधले नेते केंद्रातल्या नेत्यांना फॉलो करतात. राज्यांमध्ये नेते केंद्राच्या नेत्यांचे अनुकरण करतात. केंद्रातल्या नेत्यांच्या तोंडी असलेली भाषा राज्यातले नेते वापरतात.
मुंबई महापालिकेने कालच एक दोन नव्हे, तर १६४ शाळा बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले. त्या शाळांची यादी जाहीर केली. त्याबरोबर शिक्षणाचा कळवळा दाखवून काही मराठी माध्यमांनी आता या शाळेमधील मुले शिकणार कुठे??, त्यांच्या बालकांनी करायचे काय??, अशा आक्रोश करणाऱ्या बातम्या दिल्या. मुंबई महापालिकेने जणू काही मुलांचा शिक्षणाचा हक्कच काढून घेतल्याचा कांगावा मराठी माध्यमांनी या बातम्यांमधून केला.