ईद-उल-अजहाच्या पोस्टवरून काँग्रेस नेत्या आरफा खानम वादात; गुन्हा दाखल करण्याची मागणी
काँग्रेस नेत्या आणि सुप्रीम कोर्टातील वकिल आरफा खानम यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या ईद-उल-अजहा (बकरी ईद) संदर्भातील एका पोस्टमुळे देशभरात वादंग माजले आहे.
काँग्रेस नेत्या आणि सुप्रीम कोर्टातील वकिल आरफा खानम यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या ईद-उल-अजहा (बकरी ईद) संदर्भातील एका पोस्टमुळे देशभरात वादंग माजले आहे.
हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (एचएएम) संरक्षक आणि केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी म्हणतात की एनडीएमध्ये जागावाटपाबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज औंध, पुणे येथे पर्यावरणपूरक, सुपर ई.सी.बी.सी आणि नेट झिरो संकल्पनेवर आधारित नवनिर्मित ‘महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा)’च्या प्रशासकीय इमारतीचे उदघाटन झाले.
अमेरिकन काँग्रेस सदस्य ब्रॅड शेरमन यांनी बिलावल भुट्टो यांना जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे पूर्णपणे उच्चाटन करण्यास सांगितले आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावेत.
कोलंबियामध्ये राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी बोगोटा येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना एका व्यक्तीने त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी लागताच ते जमिनीवर कोसळे, त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ट्रम्प प्रशासनाने या हल्ल्याचा निषेध केला आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तानचा डाव यशस्वी होऊ शकला नाही आणि त्याला धक्का बसला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य म्हणून दहशतवादाशी संबंधित चार समित्यांच्या नेतृत्वाची पाकिस्तानची मागणी परिषदेच्या इतर सदस्यांनी फेटाळली आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर, मस्क यांनी ५ जून रोजी सोशल मीडिया X वर एक पोल शेअर केला. या पोलमध्ये मस्क यांनी अमेरिकेत नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याबाबत मत मागितले होते. यावर ८०.४% लोकांनी हो असे उत्तर दिले होते.
भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा आज साखरपुडा आहे. राजकारण आणि क्रिकेटच्या या हायप्रोफाइल कॉकटेलवर रविवारी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पहिला अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.
२० वर्षे जुन्या एका खटल्यात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की जेव्हा संरक्षक स्वतः दरोडेखोर बनतो तेव्हा त्याला शिक्षा करणे आवश्यक होते. यासोबतच, न्यायालयाने इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (ITBP) चा निर्णय कायम ठेवला आहे, ज्याने रोख चोरी प्रकरणात एका कॉन्स्टेबलला बडतर्फ केले होते.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी धमकी दिली आहे की त्यांचा देश जलयुद्धात भारताला पराभूत करेल. शनिवारी माध्यमांशी बोलताना आसिफ म्हणाले – चिनाब नदीतील पाण्याचा प्रवाह सामान्यपेक्षा खूपच कमी आहे, भारत जाणूनबुजून त्यावर नियंत्रण ठेवत आहे.
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या हरियाणाच्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचा एक पॉडकास्ट समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती पाकिस्तान पोलिसांचे निवृत्त उपनिरीक्षक आणि आयएसआय एजंट नासिर ढिल्लन यांच्याशी बोलत आहे.
दक्षिण अमेरिकन देश कोलंबियामध्ये, राष्ट्रपती पदाचे उमेदवार मिगुएल उरीबे यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान गोळीबार करण्यात आला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. ही घटना स्थानिक वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी घडली.
शुक्रवारी लॉस एंजेलिसमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धच्या कारवाईदरम्यान झालेल्या गोंधळानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने शनिवारी लॉस एंजेलिसमध्ये २००० नॅशनल गार्ड सैनिक तैनात करण्याची घोषणा केली.
मेतैई संघटना अरामबाई तेंगोलच्या एका नेत्यास अटक केल्यानंतर शनिवारी रात्री मणिपूरची राजधानी इंफाळच्या काही भागात निदर्शने तीव्र झाली. अटक केलेल्या नेत्याचे नाव किंवा त्याच्यावरील आरोपांबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. इंफाळमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. त्याचवेळी, पाच दिवसांपासून परिसरात इंटरनेट सेवा देखील बंद आहे
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी 2024 मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुका “मॅच फिक्सिंग” असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेगानी शादी में अब्दूल्ला दिवाना मी नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीदेखील युतीबाबत मातोश्रीवर बैठक झाली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता ठाकरे बंधू एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पाकिस्तानी शिष्टमंडळाने अमेरिकेत जाऊन पाकिस्तानी दंडात काढल्या बेटकुळ्या, पण सिंधूच्या पाण्यासाठी चार चार वेळा काढताहेत भारताच्या नाकदुऱ्या!!, अशी पाकिस्तानची अवस्था झालीय.
नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर थेट आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, या निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’ करण्यात आले होते, ज्यामध्ये भाजपचा विजय आगाऊ सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले होते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एवढे “उच्च दर्जाचे मुत्सद्दी” आहेत की, त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात न झालेल्या शस्त्रसंधीचे credit परस्पर 13 वेळा घेतले, पण आता ते एलन मस्क याच्याशी एकदाही बोलायला तयार नाही!!
बेंगळुरूमध्ये आरसीबीच्या जल्लोषादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ कुटुंबांनी आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले. सरकारने पीडितांच्या कुटुंबियांना भरपाईची रक्कम २५ लाख रुपये केली आहे, परंतु हे पैसे त्यांचे दुःख कमी करू शकत नाहीत.
गेल्या ११ वर्षांत, सुमारे २७ कोटी देशवासीय अत्यंत गरिबीतून बाहेर आले आहेत. २०११-१२ मध्ये २७.१ टक्क्यांवरून २०२२-२३ मध्ये अत्यंत गरिबीचा दर फक्त ५.३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. भारताला गरिबीमुक्त राष्ट्र बनवण्याच्या दिशेने ही कामगिरी एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्यक्षात, मोदी सरकारच्या दूरदर्शी विचारसरणीमुळे हे सर्व शक्य झाल्याचे दिसत आहे.
राजकारणात सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असलेली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संभाव्य युती, आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गाजत आहे. मात्र या एकत्र येण्याने भारतीय जनता पक्षाला कुठलाही धोका नाही, असा ठाम विश्वास भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
देशात ज्यांची उरली नाही पत, ते व्यक्त करतायत आपले मत असे म्हणत राहुल गांधी यांचे विधान म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ अशा मानसिकतेचे उदाहरण आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधी यांचा बहुतांश वेळ परदेशात जातो, त्यामुळे देशातील राजकीय परिस्थिती समजून घ्यायला त्यांना वेळ लागतो,” अशा शब्दांत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कर कपात आणि खर्च विधेयकावरून त्यांचे माजी सहकारी व प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांच्याशी झालेल्या वादात मागे हटण्यास तयार नाहीत. त्यांनी सांगितले की त्यांना त्यांचे संबंध सुधारण्याची कोणतीही इच्छा नाही. एवढंच नाहीतर येत्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅट्सना मदत करण्याचा प्रयत्न केल्यास मस्क यांना गंभीर परिणाम भोगावे लागू शकते, असा सूचक इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
पाकिस्तानी शिष्टमंडळाने अमेरिकेत जाऊन पाकिस्तानी दंडात काढल्या बेटकुळ्या, पण सिंधूच्या पाण्यासाठी चार चार वेळा काढताहेत भारताच्या नाकदुऱ्या!!, अशी पाकिस्तानची अवस्था झालीय.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एवढे “उच्च दर्जाचे मुत्सद्दी” आहेत की, त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात न झालेल्या शस्त्रसंधीचे credit परस्पर 13 वेळा घेतले, पण आता ते एलन मस्क याच्याशी एकदाही बोलायला तयार नाही!!
ठाकरे बंधू आणि पवार बहीण – भावांच्या ऐक्यासाठी माध्यमांनीच केली घायकुती; मुख्य नेते निवांत आणि इतरांच्याच लुडबूडी!! अशी खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था झाली आहे.
शिवसेना एकसंध न होण्यामागे “अदृश्य शक्तींचा हात असल्याचे सांगून “डॉक्टर” गजानन किर्तीकर यांनी शिवसेनेच्या राजकीय दुखण्याचे अचूक निदान केले
ठाकरे बंधू एकत्र; पवार काका अस्वस्थ, शिंदे + अजितदादांना भाजपची सत्ता धरावी लागणार घट्ट!!, असे राजकीय समीकरण महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे.
प्रगत देशांची संघटना G7 च्या निमंत्रणावरून भारतात उगाच आरडाओरडा झाला. काँग्रेस सकट सगळ्या विरोधी पक्षांनी कारण नसताना मोदी सरकारवर आगपाखड करून घेतली.
अजूनही “टाळी”, “पावले” आणि “फोन कॉल” या शब्दांपर्यंतच युतीची भाषा; पण ठाकरे बंधू अजूनही एकमेकांशी बोलेनात!!, अशी शिवसेना मनसे युतीची आजही अवस्था आहे.
गवत खाऊन अणुबॉम्ब बनविण्याची भाषा करणाऱ्या आजोबाच्या नातवाने आता पाण्यावरून अणुबॉम्ब युद्ध भडकवणारी भाषा केली. पाकिस्तानी शिष्टमंडळाच्या अमेरिका भेटीत हे घडले.
लोकसभा निवडणूक अजून 4 वर्षे लांब आहे. काही राज्यांच्या निवडणुका 2025 – 26 मध्ये आहेत, पण त्यांचा परिणाम लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकेलच याची कुठलीही गॅरंटी नाही. त्यामुळे तिसऱ्या आघाडीची चर्चा दूरच्या राजकीय क्षितिजावर पण दिसत नव्हती.