अडकेलेल्या वारकऱ्यांसाठी धर्माचार्य गतिविधी सरसावली; ‘वारी मित्र घर’ अभियान सुरू
– महिला वारकऱ्यांसाठी खासगी स्वच्छतागृहे खुली करण्याचे आवाहन; शाळा, महाविद्यालयांनाही सहभागाची विनंती
– महिला वारकऱ्यांसाठी खासगी स्वच्छतागृहे खुली करण्याचे आवाहन; शाळा, महाविद्यालयांनाही सहभागाची विनंती
पंतप्रधान मोदींनी मंगळवारी संध्याकाळी जकार्ता येथे भारतीय जनतेला संबोधित केले. ते म्हणाले की, ‘कुछ कुछ होता है’ हे भारतीय गाणे येथे खूप लोकप्रिय आहे. जेव्हा भारत आणि इंडोनेशिया एकत्र काम करतात, तेव्हा केवळ काही गोष्टींपेक्षा बरेच काही साध्य करता येते.
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विविध ठिकाणी दरड कोसळणे, झाड कोसळणे तसेच मिसिंग लिंकवर झालेली दुर्घटना यामुळे सर्वत्रच पावसाने हाहाकार माजवला आहे. या सगळ्याची पाहणी सध्या मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात येत आहे. यावेळी पाहणी करताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
केरळमधील वायनाडमध्ये मंगळवारी सकाळी मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. या दुर्घटनेत 3 लोकांचा मृत्यू झाला असून, 8 जण जखमी झाले आहेत. अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले असल्याची माहिती आहे. ही दुर्घटना कल्लाडी येथील मीनाक्षी पुलाजवळ घडली.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर आता नव्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटातील ६ खासदार आणि आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, आता शरद पवार यांच्या पक्षातही मोठी फूट पडणार असून हा पक्ष ‘एनडीए’त (NDA) सामील होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, या सर्व चर्चांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आणि स्पष्ट शब्दांत सांगत पडदा टाकला आहे. “शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार नाही. ही केवळ एक पेरलेली बातमी असून यात कोणतेही तथ्य नाही,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात आरोपांनी घेरलेले माजी सरचिटणीस चंपत राय यांनी मंगळवारी श्रीरामचरितमानसमधील चौपाई लिहून आपले मौन सोडले आहे. त्यांनी आपल्या X अकाउंटवर लिहिले – ‘धीरज धर्म मित्र अरु नारी, आपद काल परिखिअहिं चारी’। म्हणजे – धैर्य, धर्म, मित्र आणि पत्नी या चौघांची खरी परीक्षा संकटाच्या वेळीच होते.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबई, ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला अतिवृष्टीने झोडपून काढले असले, तरी आता राज्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या ८ जुलैपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाची ही विश्रांती किमान पुढील १० दिवस कायम राहण्याची शक्यता असून, या काळात अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, पूरपरिस्थिती, झाडे पडणे आणि घरे कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यातच लोणावळा येथील ‘नॉर्थ पॉइंट’ आणि ‘थ्री सिक्सटी रिसॉर्ट’ परिसरात आज अचानक भीषण भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन व्यक्ती अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, वाढत्या पावसामुळे दरडी कोसळण्याच्या धोक्यात आणखी भर पडली आहे.
अमेरिकेची प्रमुख तपास यंत्रणा FBI (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) ने लॉरेन्स बिश्नोई टोळीविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी समन्वित कारवाई हाती घेतली आहे. ‘ऑपरेशन हार्ड बॉल’ (Operation Hard Ball) या नावाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधील 50 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान किमान 20 संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील करून घ्यायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर आणि सोलापूर), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे, असे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाने केले.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर आणि सोलापूर), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे, असे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाने केले.
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) गटाने सोमवारी निवडणूक आयोगासमोर (EC) आपले सविस्तर उत्तर दाखल करत बंडखोर गटाचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. पक्षाने म्हटले आहे की, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या (AITC) सर्व संघटनात्मक समित्या पक्षाच्या घटनेनुसार 2027 पर्यंत वैध आहेत आणि बंडखोर गटाचा दावा वस्तुस्थितीनुसार आणि कायदेशीरदृष्ट्या चुकीचा आहे.
मणिपूरच्या उखरूल जिल्ह्यात सोमवारी दुपारी सुमारे 1:50 वाजता नुंगशांग कोंगजवळ 40 आसाम रायफल्सच्या ताफ्यावर संशयित अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद झाले.
प्रियांका गांधींचा केरळ मधला लोकसभेचा मतदारसंघ वायनाड मध्ये मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा भूस्खलन झाले आहे.
चीनमधील लोकप्रिय बबल टी चेन मॉली टी ला फ्रेंच लक्झरी ब्रँड लुई वितों (Louis Vuitton) च्या ट्रेडमार्क उल्लंघनाच्या प्रकरणात 1.03 कोटी युआन (सुमारे 11 लाख पाउंड किंवा 15 लाख डॉलर) नुकसानभरपाई भरण्याचा आदेश देण्यात आला आहे. न्यायालयाने असे मानले की कंपनीचा लोगो लुई वितोंच्या प्रसिद्ध चार-पाकळ्यांच्या मोनोग्राम ट्रेडमार्कची नक्कल करतो.
ब्रिटनने सोमवारी परदेशी राजकीय देणग्यांवरील नियम अधिक कडक केले. परदेशी पैशांच्या माध्यमातून निवडणुकांवर होणारा परिणाम रोखणे आणि राजकीय निधीमध्ये पारदर्शकता वाढवणे हा याचा उद्देश असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. ही माहिती ब्रिटिश सरकारच्या निवेदनात देण्यात आली आहे.
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नीरव मोदी युरोपीय मानवाधिकार न्यायालयात आपली शेवटची केसही हरला आहे. त्यामुळे त्याला भारतात आणण्याच्या म्हणजेच प्रत्यार्पणाच्या प्रकरणात उरलेली शेवटची कायदेशीर अडचणही दूर झाली आहे.
मायक्रोसॉफ्ट आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 2.1% कपात करत आहे, ज्या अंतर्गत सुमारे 4,800 कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल.
राम मंदिरातल्या चोरी बद्दल कांगावा करणारे काँग्रेसचे आणि समाजवादी पार्टीचे नेते वक्फच्या नावाखाली हजारो हेक्टर जमीन विकली गेली ती गरिबांची जमीन होती पण ती विकली गेल्याबद्दल कधी बोलले का??, असा परखड सवाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज जाहीरपणे केला.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने (ईएसी-पीएम) सोमवारी सांगितले की, राज्यांमधील महिलांशी संबंधित रोख मदत योजनांच्या रकमेचे वेळोवेळी पुनरावलोकन केले पाहिजे. परिषदेने म्हटले की, महागाई वाढल्याने आणि कुटुंबांच्या खर्चात झालेल्या बदलामुळे गरज पडल्यास रोख रक्कम वाढवली पाहिजे.
मुंबई, पुण्यानंतर नाशिकमध्ये मुसळधार पावसाचे संकट ओढवले असताना ढगफुटीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली.
युरोपमध्ये या वर्षीच्या उष्णतेचा लोकांच्या जीवनावर आणि अर्थव्यवस्थेवर, दोन्हीवर थेट परिणाम झाला. युरोपमधील 23 देशांमध्ये विक्रमी उष्णतेची लाट नोंदवली गेली. अनेक भागांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आणि अनेक शहरांमध्ये रुग्णालये, वीज ग्रीड, वाहतूक आणि शेतीवर दबाव वाढला. वेगवेगळ्या अंदाजानुसार, या उष्णतेमुळे 20 हजारांहून अधिक मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.
राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी गुरुवार, ९ जुलै रोजी राज्यव्यापी ‘शाळाबंद’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून राज्यातील लहान मुले आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कृत्रिम दूध भेसळीच्या आंतरजिल्हा संघटित जाळ्याचा पर्दाफाश केल्याचे सांगण्यात आले.
जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 125 वी जयंती आज स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनी सार्थक ठरली!! कारण भारताला खंडित स्वरूपात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 79 वर्षांनी शामाप्रसाद मुखर्जींचे एक महत्त्वाचे स्वप्न त्यांच्या राज्यात साकार झाले.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा विषय बारगळल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मूळ काँग्रेस पक्षात विलीन करायच्या बातम्या सुरू झाल्या. या बातम्यांना आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हवा दिली.
केंद्रातल्या मोदी सरकारला बारा वर्षे पूर्ण झाली म्हणजेच मोदी सरकारची तिसरी टर्म सुरू झाली. या तिसऱ्या टर्ममध्ये मोदी सरकारने नेमके केले काय?? आणि भविष्यात करणार काय??, याचे तपशील आकडेवारीसकट समोर आले.
सचिन अहिरविरोधात पत्रकारांसमोर फटकेबाजी; पण विधान परिषदेच्या उपसभापतींच्या निवडणुकीत माघारी!!, असला प्रकार ठाकरे सेनेकडून विधान परिषदेत समोर आला.
भारत डिजिटल झाल्याला ११ वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत भारताने प्रगतीची खूप उंच झेप घेतली. भारत जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याकडे वाटचाल सुरू असताना डिजिटल इंडियाने महत्त्वाची कामगिरी केली. भारतातल्या सामान्य नागरिकांच्या व्यवहारात क्रांतिकारी बदल झाले. त्यांचे व्यवहार सोपे झाले आणि अधिक सुरळीत झाले.
सचिन अहिरांनी शिंदे सैनिक येऊन उद्धव ठाकरेंना दिल्या त्यांच्या पक्षाच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!, ही राजकीय घडामोड आज घडली.
आधी पवारांच्या मागे धावले आणि आता फडणवीसांच्या मागे लागले!!, नेमका हाच राजकीय प्रकार मराठी पंतप्रधानाच्या बाबतीत घडला.
काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ, हेच राजकीय वास्तव भाजप सत्तेवर आल्यानंतर समोर आले.
मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बातम्या आजपर्यंत कधी खऱ्या ठरल्यात का??, तेव्हा इथून पुढे त्या खऱ्या ठरतील??, असा सवाल विचारायची वेळ वेगवेगळ्या माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमुळे आली.