आधी पवारांच्या मागे धावले आणि आता फडणवीसांच्या मागे लागले!!
आधी पवारांच्या मागे धावले आणि आता फडणवीसांच्या मागे लागले!!, नेमका हाच राजकीय प्रकार मराठी पंतप्रधानाच्या बाबतीत घडला.
आधी पवारांच्या मागे धावले आणि आता फडणवीसांच्या मागे लागले!!, नेमका हाच राजकीय प्रकार मराठी पंतप्रधानाच्या बाबतीत घडला.
श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने शनिवारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्याची पुष्टी केली. ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले की, महामंत्री चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांच्याकडून त्यागपत्र मिळाले आहे. आम्ही आमच्या 11 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत यावर विचार करू.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्दयीपणे खून करणाऱ्या नराधम भीमराव कांबळे (वय ६५) याला आज (सोमवारी, ता २९) कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणने आपली वर्तणूक सुधारली नाही, तर त्याचे अस्तित्वच संपेल. ‘ट्रुथ सोशल’वर (Truth Social) पोस्ट करताना ते म्हणाले, इराण कधीच बदलणार नाही असे दिसते, परंतु आता आम्ही संयम बाळगू शकत नाही. अशी वेळ येऊ शकते जेव्हा आम्हाला अत्यंत यशस्वीरीत्या सुरू केलेली लष्करी मोहीम पूर्ण करावी लागेल. तसे घडल्यास, इराणचे अस्तित्वच संपेल.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून संचालकांना चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेले कर्ज, नियमबाह्य कर्जमाफी आणि एकंदर गैरकारभारावर ठपका ठेवत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरबीआयकडून बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 35 ‘अ’ आणि 47 ‘अ’ अन्वये ही कठोर कारवाई करण्यात आली असून, या नोटीसमुळे सहकार वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून शिवसेनेत दुसरे सर्वात मोठे बंड पाहायला मिळाले असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे 6 खासदार फोडून त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना देण्यात आलेला हा दुसरा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
सौदी अरेबियातील रास तनुरा येथे रविवारी जगातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोचे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व 14 लोकांचा मृत्यू झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी सेशेल्सच्या सर्वोच्च नागरी सन्मान ‘गार्डियन ऑफ ब्लू होरायझन’ने सन्मानित करण्यात आले. यासह मोदींना आतापर्यंत 34 देशांचे सर्वोच्च नागरी सन्मान मिळाले आहेत. सन्मान मिळाल्यावर पंतप्रधान मोदींनी सेशेल्सची जनता, सरकार आणि राष्ट्रपती पॅट्रिक हर्मिनी यांचे आभार मानले.
राज्यातील TET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेविरोधात आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयासमोर तसेच शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.
राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका विमान प्रवासातील भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी आज मिश्किल पण ठाम प्रत्युत्तर दिले आहे. “मला पंखच नाहीत, तर छाटणार कोण?” अशा शब्दांत फडणवीसांनी या वादावर भाष्य केले आहे.
राज्यातील TET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेविरोधात आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयासमोर तसेच शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.
पुण्यातील हत्या प्रकरणात, रविवारी पोलिसांनी केतनला लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलण्याच्या घटनेचे प्रात्यक्षिक (सीन रिक्रिएशन) केले. मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी पोलिसांनी सिया गोयलला सकाळी साडेसहा वाजता किल्ल्यावर नेले होते.
२५ जून रोजी झालेल्या दोन भूकंपांनंतर, शनिवारी दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशाला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. देशाच्या उत्तर किनारपट्टीजवळ जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.९ इतकी नोंदवली गेली. ‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार, राजधानी कराकस आणि माराके येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.
एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) आपल्या सदस्यांसाठी ‘EPFO 3.0’ हे मोठे डिजिटल अपग्रेड लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या अंतर्गत, पीएफ खातेधारक आता UPI आणि ATM द्वारेही आपले पैसे काढू शकतील.
कर्नाटकच्या तुमकुरु जिल्ह्यात शनिवारी राष्ट्रीय महामार्गावर कारमध्ये झालेल्या स्फोटात एका तरुणाचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात, तरुणाने कारमध्ये देशी बॉम्ब किंवा इतर कोणत्याही स्फोटकाचा वापर केला असावा अशी पोलिसांना शंका आहे.
जपानमध्ये दोन उष्णकटिबंधीय वादळांच्या प्रभावामुळे हवामान बिघडले आहे, ज्यामुळे देशातील मोठ्या प्रमाणावर वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. परिस्थिती पाहता 200 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांनी गाझामधील इस्रायलच्या लष्करी कारवाईवर मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी लिहिले की, ‘संयुक्त राष्ट्राच्या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चौकशी आयोगाच्या जून २०२६ च्या अहवालात म्हटले आहे की, इस्रायल गाझामधील पॅलेस्टिनींचे अस्तित्व संपवण्याच्या उद्देशाने मुलांना लक्ष्य करत आहे. इतका गंभीर अहवाल आल्यानंतरही मोदी सरकार गप्प आहे.’
काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ, हेच राजकीय वास्तव भाजप सत्तेवर आल्यानंतर समोर आले.
अमेरिकेच्या न्यायाधीशांनी शुक्रवारी न्याय विभागाला निर्देश दिले आहेत की त्यांनी भारतीय व्यावसायिक गौतम अदानी यांच्यावरील फौजदारी खटले मागे घेण्याच्या त्यांच्या निर्णयाचे समर्थन करणारी कारणे सांगावीत. अदानींच्या वकिलांनी खटला औपचारिकपणे रद्द करण्याच्या विनंतीवर कोर्टाने त्वरित निर्णय देण्यास नकार दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २०२७ च्या सुरुवातीला भारताचा दौरा करू शकतात. ‘आयएएनएस’ (IANS) या वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी व्हाईट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना हे विधान केले. राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळातील ट्रम्प यांची ही भारताची दुसरी भेट असेल; यापूर्वी त्यांनी २०२० मध्ये भारताला भेट दिली होती, तेव्हा त्यांनी अहमदाबादमधील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
अभिनेता सलमान खान आणि त्यांचे कुटुंब मुंबईतील वांद्रे परिसरात नवीन घर बांधणार आहे. मात्र, सलमान आपल्या जुन्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधून बाहेर पडत असल्याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. सलमानचे कुटुंब सध्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहते. २०२४ मध्ये अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाला होता.
मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बातम्या आजपर्यंत कधी खऱ्या ठरल्यात का??, तेव्हा इथून पुढे त्या खऱ्या ठरतील??, असा सवाल विचारायची वेळ वेगवेगळ्या माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमुळे आली.
जर पोलिसांचा वापर गुन्हेगारांना वठणीवर आणण्याऐवजी केवळ स्वतःचं राजकारण सरळ करण्यासाठी केला, तर गुन्हेगारांची पोलिसांना शिवीगाळ करण्याची आणि त्यांच्याशी हुज्जत घालण्याची हिंमत का होणार नाही?” असा थेट आणि अत्यंत कडक सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला विचारला आहे.
पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात नवीन दावा समोर आला आहे. केतनचा मृतदेह बाहेर काढणाऱ्या सुनील गायकवाड यांनी सांगितले की, केतनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, कवटी चिरडली होती आणि हात-पायांवरही अनेक ठिकाणी जखमा होत्या. इतर लोक रडत होते आणि मदतीसाठी ओरडत होते, पण सिया गोयल शांत उभी होती. ‘
मुंबईतील भायखळा परिसरात मोहर्रमच्या जुलूस दरम्यान एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुलूसमध्ये सामील झालेल्या नागरिकांना गुपचूप विषारी कॅप्सूल वाटून मोठ्या प्रमाणावर जीवानिशी मारण्याचा कट मुंबई पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुण्यात राहणाऱ्या फैयाज प्रेमजी या संशयित आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल १४ हजार ९०० विषारी कॅप्सूल आणि ५० किलो घातक रसायन जप्त केले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुंबईतील एक फार मोठी दुर्घटना टळली आहे.
आधी पवारांच्या मागे धावले आणि आता फडणवीसांच्या मागे लागले!!, नेमका हाच राजकीय प्रकार मराठी पंतप्रधानाच्या बाबतीत घडला.
काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ, हेच राजकीय वास्तव भाजप सत्तेवर आल्यानंतर समोर आले.
मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बातम्या आजपर्यंत कधी खऱ्या ठरल्यात का??, तेव्हा इथून पुढे त्या खऱ्या ठरतील??, असा सवाल विचारायची वेळ वेगवेगळ्या माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमुळे आली.
वराती मागून घोडे हेच ठाकरेंचे नेहमीचे रडगाणे!!, असं म्हणायची वेळ उद्धव ठाकरेंच्या आजच्या यवतमाळ दौऱ्यामुळे आली. उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसऱ्यांदा फुटली आधी त्यांचे ४० आमदार निघून गेले, नंतर ६ खासदार निघून गेले.
मुखर्जी कन्येची मोदीस्तुती काँग्रेस जनांना पुन्हा खटकल्याचा प्रकार आज समोर आला. वास्तविक यात नवल काही नाही. कारण कुठलेही काँग्रेस नेते पक्षाकडून काही मिळायचे शिल्लक राहिले नसल्यानंतर परखड होतात आणि पक्षाच्या विरोधात बोलतात किंवा गांधी परिवाराच्या राजकीय अवगुणांच्या विरोधात लिहितात. पण तरीसुद्धा विद्यमान काँग्रेस जणांना जुन्या काँग्रेस नेत्यांचे बोलणे किंवा लिहिणे खटकत राहते.
राहुल गांधींची विरोधी पक्षनेते पदाची दोन वर्षे आज पूर्ण झाली त्याबद्दल त्यांनी स्वतः आपल्या कामगिरीचे मोजमाप केले. त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर लेख लिहून त्यात ग्राफिक सुद्धा सादर केले.
भाजप महायुतीच्या राजवटीला काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीच्या राजवटीची “अवकळा”; आमदार – खासदारांच्या तोंडी शिव्या आणि जातिवादाची भाषा!!, हे गंभीर राजकीय वास्तव आज पुन्हा एकदा समोर आले.
राम मंदिरात चोरी झाली, बरे झाले; विरोधकांचे सनातन धर्मावरचे प्रेम उफाळून वर आले!!, देशातल्या सर्व विरोधकांच्या राजकीय वर्तणुकीतून आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन, मुंबई येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. नागपूर मेट्रो रेल टप्पा 2 अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर या दरम्यान विस्तारीत उन्नत मेट्रो मार्गिका उभारण्यास तसेच मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्यासाठी कनेक्टर उभारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.