शरद पवारांचा राजकीय वारस ठरणे दूरच; अजितदादांचा राजकीय वारसा चालविण्यात राजकीय घुसखोरी!!
शरद पवारांचा राजकीय वारस ठरणे दूरच; अजितदादांच्याच राजकीय वारसा चालविण्यात राजकीय घुसखोरी करायचा प्रकार समोर आलाय.
शरद पवारांचा राजकीय वारस ठरणे दूरच; अजितदादांच्याच राजकीय वारसा चालविण्यात राजकीय घुसखोरी करायचा प्रकार समोर आलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवीन कार्यालय ‘सेवा तीर्थ’मध्ये मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी केरळ सरकारचा राज्याचे नाव बदलून ‘केरळम’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सूत्रांनुसार, हे पाऊल एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या केरळ विधानसभा निवडणुकांपूर्वी उचलण्यात आले आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने सोमवारी इंडियन एअर फोर्स (IAF) च्या तेजस फायटर जेटच्या क्रॅशच्या बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितले आहे. HAL ने म्हटले आहे की, जमिनीवर विमानामध्ये किरकोळ तांत्रिक बिघाड झाला होता. हवेत असा कोणताही अपघात झालेला नाही.
अभिनयातून राजकारणात आलेल्या विजय यांनी सोमवारी वेल्लोरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, त्यांचे खरे मित्र लाचखोरी आणि भ्रष्टाचार आहेत.
महाराष्ट्रात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करू, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ग्वाही दिली.
केंद्रातल्या मोदी सरकारने अविकसित राहिलेल्या पूर्व भारताकडे विशेष लक्ष पुरवून त्या परिसरात विविध विकास कामांना प्राधान्य दिले इतकेच नाही
सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणावर कठोर भूमिका घेतली आहे. सोमवारी न्यायालयाने केंद्र सरकारला विचारले की, कोळशावर चालणारे उद्योग एनसीआरमधून बाहेर हलवता येतील का?
गृह मंत्रालयाने सोमवारी ‘प्रहार’ नावाचे भारताचे पहिले राष्ट्रीय दहशतवादविरोधी धोरण जारी केले. यात सर्व प्रकारच्या दहशतवादाला प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्याचा सामना करण्यासाठी एक सुव्यवस्थित आणि गुप्त माहितीवर आधारित चौकट मांडली आहे.
जागतिक तंत्रज्ञान कंपन्या मेटा आणि व्हॉट्सॲपने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, त्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) च्या गोपनीयता आणि जाहिरातींशी संबंधित डेटा शेअर करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि NCLAT च्या निर्देशांचे पालन करतील.
केंद्रातल्या मोदी सरकारने पुढाकार घेऊन राबविलेल्या मेक इन इंडिया या उपक्रमाला महाराष्ट्रात सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी बँकांना जोरदार फटकारले. त्यांनी बँकांकडून विम्यासारख्या आर्थिक उत्पादनांची चुकीच्या पद्धतीने विक्री (मिसेल-सेलिंग) करण्यावर नाराजी व्यक्त केली आणि त्यांना त्यांच्या मुख्य कामावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. अर्थ मंत्रालयानेही बँका आणि विमा कंपन्यांना सांगितले आहे की, त्यांनी ग्राहकांना चुकीच्या पॉलिसी विकू नयेत.
महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता मिळेना, पण संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बांधल्या मुख्यमंत्र्यांच्या नावांच्या माड्या!!, असेच आज घडले.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सणांच्या काळात आणि आपत्कालीन परिस्थितीत खासगी विमान कंपन्यांकडून हवाई भाडे वाढवण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयाने म्हटले की, हा एक अत्यंत गंभीर चिंतेचा विषय आहे. अन्यथा, आम्ही 32 याचिकांवर विचार केला नसता.
तेलंगणामध्ये दोन मुद्द्यांवरून राजकीय भूकंप झाला आहे. पहिला मुद्दा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे विधान आहे, जे त्यांनी आदल्या दिवशी हैदराबादमधील हरिता व्हॅली रिसॉर्टमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत केले. यात त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, गांधी कुटुंबाला गरज भासल्यास आर्थिक मदत देण्यासाठी त्यांनी तयार राहावे. जर गांधी कुटुंबाने मदत मागितली तर ते १ हजार कोटी रुपयेही जमा करू शकतात. या विधानानंतर रेवंत रेड्डी विरोधकांच्या निशाण्यावर आले.
मुंबई उच्च न्यायालयाने २३ फेब्रुवारी रोजी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना मिळालेला दिलासा देणारा आदेश रद्द केला आहे. या निर्णयानंतर आता बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक आणि आयडीबीआय बँक अंबानी यांना ‘फ्रॉड’ (फसवणूक करणारा) कर्जदार घोषित करण्याची कार्यवाही पुन्हा सुरू करू शकतील.
निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) 2026 अंतर्गत तामिळनाडूची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. यानुसार, राज्यात आता एकूण 5.67 कोटी मतदारांची नावे आहेत. या प्रक्रियेत सुमारे 74 लाख लोकांची नावे वगळण्यात आली आहेत.
मेक्सिकोमध्ये सुरक्षा कारवाईत कुख्यात ड्रग्ज माफिया “एल मेंचो” मारला गेला. त्यानंतर मेक्सिकोच्या ३१ पैकी १३ राज्यांमध्ये हिंसाचार उसळला. अनेक ठिकाणी रस्ते अडवण्यात आले आणि वाहने आणि २० हून अधिक सरकारी बँक शाखांना आग लावली.
बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी एका मुलाखतीत अंतरिम सरकारचे माजी प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर स्थापन झालेल्या अंतरिम सरकारने त्यांना पदावरून हटवण्याचा प्रयत्न केला होता, असे ते म्हणाले.
अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर रंगलेल्या राजकारणाचे वर्णन करताना काही मराठी माध्यमांनी एकनाथ शिंदे हे “अजितदादांची जागा” घेत असल्याची मखलाशी चालविली आहे, पण मूळात काँग्रेसी विचारांच्या पक्षांची political space कमी होत चालली आहे याकडे मात्र त्यांचे लक्ष नाही.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला. त्यात ते म्हणाले की, अजितदादांच्या रूपाने मी एक जवळचा मित्र गमावला. अजित पवार म्हणजे महाराष्ट्राला लाभू न शकलेले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री होते. त्यांच्यात मुख्यमंत्री होण्याची पूर्ण क्षमता होती. नियतीने कधीतरी त्यांचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण केले असते.
विमानतळ परिसरातील अहिल्यानगर रोडवरील सिटी स्पेस बिल्डिंगमधील ‘द रुट्स स्पा’ येथे स्पाच्या आडून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर विमानतळ पोलिसांनी सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांना पाहून दोघेजण दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उतरून पळण्याचा प्रयत्न करताना पडून जखमी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला तर एक पुरुष जखमी झाला आहे.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या विरोधात अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे. प्रयागराजच्या झूंसी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये शंकराचार्यांचे शिष्य मुकुंदानंद यांचेही नाव आहे. झूंसी पोलीस ठाण्याचे प्रभारी महेश मिश्रा यांच्या माहितीनुसार, 2-3 अज्ञात व्यक्तींविरोधातही पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रातल्या मोदी सरकारने आणि महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने सार्वजनिक आरोग्य प्रणालीवर विशेष लक्ष केंद्रित केले असून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना यांचा विस्तार केला आहे. अनेक खर्चिक आणि दुर्मिळ आजारांवर या दोन्ही योजनांद्वारे सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार होतात.
केरळमध्ये ‘केरळ स्टोरी 2 : गोज बियॉन्ड’ या चित्रपटाविरोधात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) ने आयोजित केलेल्या बीफ फेस्टवर इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) ने टीका केली आहे. अशा प्रकारचा विरोध लोकांच्या भावना भडकावणारा आहे, असे लीगने म्हटले आहे.
रविवारी सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथील चतरू भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारल्याची पुष्टी केली.
शरद पवारांचा राजकीय वारस ठरणे दूरच; अजितदादांच्याच राजकीय वारसा चालविण्यात राजकीय घुसखोरी करायचा प्रकार समोर आलाय.
केंद्रातल्या मोदी सरकारने अविकसित राहिलेल्या पूर्व भारताकडे विशेष लक्ष पुरवून त्या परिसरात विविध विकास कामांना प्राधान्य दिले इतकेच नाही
महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता मिळेना, पण संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बांधल्या मुख्यमंत्र्यांच्या नावांच्या माड्या!!, असेच आज घडले.
केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर राजधानी नवी दिल्लीतील गुलामीची अनेक चिन्हे हटवली. त्यामध्ये मुस्लिम बादशहांच्या नावांच्या रस्त्यांना भारतीय नेत्यांची नावे दिली.
महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीच उरली नाही. याचे प्रत्यंतर काल महाविकास आघाडीच्या बैठकीत आले. कारण महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांनी दांडी मारली, तरीसुद्धा महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यासाठी संजय राऊत आज उतावळे झाले.
शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीने आज साठी मध्ये पदार्पण केले. 1967 मध्ये ते विधानसभेवर निवडून पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या संसदीय निवडणुकीत एकदाही पराभव झाला नाही. ते संसदीय परंपरेतल्या विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहांचे सदस्य राहिले. बारामती पासून ते दिल्ली पर्यंत शरद पवार हे व्यक्तिमत्व कायम माध्यमांच्या चर्चेत राहिले. पंतप्रधान पदाची स्पर्धेपासून ते राज्यसभा सदस्यत्वासाठी धडपड या सगळ्या पातळ्यांवर शरद पवारांची चर्चा झडली
नाशिक : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आज विरोधी पक्षांनी मुंबईत एकत्रित बैठक घेतली, पण महाविकास आघाडीच्या या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी दांडी मारली. […]
नाशिक : एकीकडे शरद पवार आजारी असताना आणि तरीसुद्धा शरद पवार गटाने त्यांच्याच नावाचा आग्रह राज्यसभेसाठी धरला असताना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र परस्पर […]
आजोबांचा नातवाकरवी सुनेकडे राज्यसभेसाठी वशिला!!, हेच राजकीय चित्र आज दिल्लीतून समोर आले. शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारी विषयी गेले