भाजपला मोदींनी मिळवून दिला ४०० पार घोषणेचा खरा मकसद!!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिळवून दिला ४०० पार घोषणेचा खरा मकसद!!, असेच म्हणायची वेळ मोदींनी काल रात्री केलेल्या भाषणामुळे आली. महिला आरक्षणाचा विषय मोदींनी ज्या पद्धतीने […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिळवून दिला ४०० पार घोषणेचा खरा मकसद!!, असेच म्हणायची वेळ मोदींनी काल रात्री केलेल्या भाषणामुळे आली. महिला आरक्षणाचा विषय मोदींनी ज्या पद्धतीने […]
भारताच्या लोकशाही इतिहासात महिलांच्या राजकीय सहभागाचा प्रश्न अनेक दशकांपासून चर्चेत आहे. लोकसंख्येच्या जवळपास निम्मा हिस्सा असलेल्या महिलांना निर्णय प्रक्रियेत समतोल प्रतिनिधित्व मिळावे, ही मागणी नवीन नाही. मात्र याला ठोस दिशा देण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेले पाऊल अलीकडच्या संसदीय घडामोडींमुळे पुन्हा चर्चेत आले आहे. महिलांना संसद आणि विधानसभांमध्ये अधिक संधी देण्याच्या उद्देशाने सरकारने संबंधित विधेयक पुढे नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला आवश्यक पाठिंबा मिळू शकला नाही.
नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई सुरू झाली आहे. पंतप्रधान बालेन शाह यांच्या सरकारने 5 सदस्यीय न्यायिक पॅनेलची स्थापना केली आहे, जे 2006 पासून 2025-26 पर्यंत सार्वजनिक पदांवर असलेल्या लोकांच्या मालमत्तेची चौकशी करेल.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने महाराष्ट्र, ओडिशा आणि बिहारमधील चार तरुणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तरुण दहशतवादी कारवायांचा कट रचत होते आणि त्यांनी अनेक संवेदनशील ठिकाणांची पाहणी पूर्ण केली होती. या कारवाईत पोलिसांनी एक आयईडी आणि इतर साहित्य जप्त केले आहे. दोन आरोपी रिमोट कंट्रोल असलेल्या खेळण्यातील कारमध्ये आयईडी बसवून ‘स्टेल्थ अटॅक’ (गुप्त हल्ला) करण्याच्या तयारीत होते, असा दावा पोलिसांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सायंकाळी ८:३० वाजता महिला आरक्षणाच्या विषयावर देशाला संबोधित करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, “या विधेयकातील दुरुस्ती मंजूर करणे शक्य झाले नाही. मी सर्व माता आणि भगिनींची क्षमा मागतो.”
अमेरिका-इराणमध्ये कराराच्या पुढाकाराने होर्मुझ उघडण्याचा आनंद २४ तासही टिकू शकला नाही. इराणने होर्मुझ पुन्हा बंद केले आहे. वास्तविक, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली होती की, जोपर्यंत तेहरान अणुकार्यक्रमासह इतर मुद्द्यांवर करार करत नाही, तोपर्यंत ते जहाजांच्या वाहतुकीवरील नाकेबंदी सुरूच ठेवतील. यानंतर इराणने इशारा दिला की, अमेरिकन नाकेबंदी असेपर्यंत होर्मुझमधून एकही जहाज जाऊ शकणार नाही. या दुतर्फा नाकेबंदीदरम्यान इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने शनिवारी भारतात येणारे १४ टँकर होर्मुझमध्ये रोखले व दोनवर गोळीबार केला. एका टँकरच्या खिडकीची काच फुटली. दुसऱ्या टँकरचे किती नुकसान झाले, याची माहिती मिळू शकली नाही, पण दोन्ही टँकरना माघारी परतावे लागले.
महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये मागील काही आठवड्यात अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान देखील झाले. त्यानंतर पुन्हा कडक उन्ह तसेच गर्मीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. उन्ह इतके वाढले की अकोल्यात उष्माघातामुळे एका रिक्षा चलकाचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आली होती. मात्र, आता पुन्हा राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.
काँग्रेस आणि त्यांच्या सोबतच्या पक्षांनी नारी शक्ती विधेयकाला विरोध करत महिलांच्या अधिकारांचे भ्रूणहत्या केली. ज्या ज्या पक्षांनी महिलांच्या आरक्षणामध्ये अडथळे आणले त्यांना भविष्यात परिणाम भोगावे लागतील.
रामायण आणि देवांबद्दल केलेल्या विधानांमुळे अभिनेता प्रकाश राज वादात सापडले आहेत आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरं तर, सोशल मीडियावर प्रकाश राज यांचा केरळ लिटरेचर फेस्टिव्हल (KLF) मधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात अभिनेता मुलांनी लिहिलेली एक काल्पनिक रामायणाची कथा सांगताना दिसत आहेत.
राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
केंद्र सरकारने देशातील 15 प्रमुख बँकांना 31 मार्च 2029 पर्यंत सोने आणि चांदीची आयात करण्याची परवानगी दिली आहे. या यादीत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि HDFC बँक यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी काँग्रेस नेते पवन खेडा यांची ट्रान्झिट अटकपूर्व जामीन वाढवण्याची मागणी फेटाळून लावली. न्यायालयाने सांगितले की त्यांनी आपली याचिका आसामच्या न्यायालयात दाखल करावी.
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या वर्षी भारतात होणाऱ्या BRICS शिखर परिषदेत सहभागी होतील. रशियाने याची पुष्टी केली आहे. एका वर्षापेक्षा कमी कालावधीतील त्यांचा हा दुसरा भारत दौरा असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आज रात्री ८.३० वाजता भाषण; कोणत्या दिशेने राजकीय लढाई नेऊन देणार महिला आरक्षण??, असा सवाल आज समोर आला.
सुमारे 12 वर्षांच्या लष्करी उपस्थितीनंतर अमेरिकेने सीरियातून आपले सर्व सैनिक काढून घेतले आहेत आणि लष्करी तळ रिकामे केले आहेत. एप्रिल 2026 मध्ये हसाका येथील कसराक एअरबेसवरून शेवटचा अमेरिकन ताफा बाहेर पडला. त्यानंतर सीरियन सरकारने सर्व तळ आपल्या ताब्यात घेतले.
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सरकारी साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पटियाला हाऊस कोर्टात सुनावणीदरम्यान, अभिनेत्रीने माहिती दिली की ती या प्रकरणात तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे.
भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनोट यांनी नुकतेच लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेदरम्यान काँग्रेसवर हल्ला चढवला. गुरुवारी कंगना म्हणाल्या, ‘2024 मध्ये जेव्हा मला तिकीट मिळालं, तेव्हा माझा एक फोटो लावून आणि त्याच्या खाली काँग्रेसच्या प्रवक्त्याने लिहिलं होतं- मंडीत काय भाव चालला आहे.’
लोकसभेत काल महिला आरक्षण आणि लोकसभा परिसीमन विधेयके फेटाळून लावल्यानंतर मोदी सरकार आक्रमक झाले. भाजपच्या नेत्यांनी विधेयके फेटाळण्याचे सगळे खापर काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर फोडले.
ठाणे महानगरपालिकेच्या ‘एमआयएम’ पक्षाच्या माजी नगरसेविका सहर शेख यांच्या कथित बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेले सहर शेख यांचे वडील युनूस शेख शुक्रवारी अचानक मुंब्रा पोलिस ठाण्यात हजर झाले. यावेळी त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, “दोन दिवसांत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, विरोधकांना करारा जवाब मिळेल,” असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
लोकसभेत महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयक नामंजूर केल्यानंतर आम्ही महिला आरक्षणाला विरोध केला नाही फक्त परिसीमनाला विरोध केला, असे सांगत फिरायची वेळ काँग्रेसच्या नेत्यांवर आणि बाकीच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमाद्वारे २०२९ च्या निवडणुकांपासून लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्याचा एक ऐतिहासिक आणि क्रांतीकारी प्रयत्न केंद्र सरकारने केला. मात्र, दुर्दैवाने राजकीय द्वेषाने पछाडलेल्या विरोधी पक्षांच्या अडेलतट्टू आणि अनाठायी भूमिकेमुळे या विधायक प्रयत्नात अडसर आल्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा आज अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कारने समृद्धी महामार्गावर उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यात जितेंद्र शेळके यांच्यासह त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
नाशिकमधील एका आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरण करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, यावेळी त्यांनी आपल्या बँकिंग क्षेत्रातील कारकिर्दीतील एक खळबळजनक आठवण शेअर केली आहे. “मी जेव्हा ॲक्सिस बँकेत कार्यरत होते, तेव्हा माझ्यासमोरही महिला शोषणाची अशी प्रकरणे घडली होती,” असा मोठा दावा त्यांनी यावेळी केला.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायाधीशांनी सांगितले की, एफआयआर (FIR) दाखल करून हे प्रकरण सीबीआयकडे (CBI) हस्तांतरित करावे.
इराणने होर्मुज मार्ग व्यावसायिक जहाजांसाठी पूर्णपणे खुला करण्याची घोषणा केल्यानंतर कच्च्या तेलाचे दर 13% नी स्वस्त झाले आहेत. शुक्रवार, 17 एप्रिल रोजी दर सुमारे 13 डॉलरने घसरून 86 डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिळवून दिला ४०० पार घोषणेचा खरा मकसद!!, असेच म्हणायची वेळ मोदींनी काल रात्री केलेल्या भाषणामुळे आली. महिला आरक्षणाचा विषय मोदींनी ज्या पद्धतीने […]
काँग्रेस आणि त्यांच्या सोबतच्या पक्षांनी नारी शक्ती विधेयकाला विरोध करत महिलांच्या अधिकारांचे भ्रूणहत्या केली. ज्या ज्या पक्षांनी महिलांच्या आरक्षणामध्ये अडथळे आणले त्यांना भविष्यात परिणाम भोगावे लागतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आज रात्री ८.३० वाजता भाषण; कोणत्या दिशेने राजकीय लढाई नेऊन देणार महिला आरक्षण??, असा सवाल आज समोर आला.
लोकसभेत काल महिला आरक्षण आणि लोकसभा परिसीमन विधेयके फेटाळून लावल्यानंतर मोदी सरकार आक्रमक झाले. भाजपच्या नेत्यांनी विधेयके फेटाळण्याचे सगळे खापर काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर फोडले.
लोकसभेमध्ये महिला आरक्षण आणि लोकसभा – विधानसभा परिसीमन विधेयके पराभूत झाल्यानंतर राहुल गांधींनी हर्षवायू झाल्यासारखे लिहिले भारत ने देख लिया, INDIA ने रोक दिया!!, राहुल गांधींच्या या लिहिण्यामुळेच लाडक्या बहिणी कसा आणि कुठे देतील फटका??, असा सवाल ताबडतोब समोर आला.
: महिला आरक्षण आणि लोकसभा – विधानसभांचे परिसीमन म्हणजेच सदस्य संख्यावाढ ही विधेयके लोकसभेने आज दोन तृतीयांश बहुमताच्या अभावी नामंजूर केली. महिलांना 33 % आरक्षण देण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांना काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांनी आज लोकसभेतून खोडा घातला. लोकसभा सदस्यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या आधारे विधेयकाच्या बाजूने 278 मते दिली,
राहुल गांधींकडे ब्रिटिश आणि भारतीय असे दुहेरी नागरिकत्व असेल तर CBI तपास करा. त्यांच्याविरुद्ध FIR दाखल करा, असे स्पष्ट आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने आज दिले. राहुल गांधींच्या दुहेरी नागरिकत्वाच्या संदर्भात FIR दाखल करून हे प्रकरण CBI कडे हस्तांतरित करावे, असे आदेश सुद्धा खंडपीठाने दिले. त्यामुळे राहुल गांधींच्या राजकीय आणि वैयक्तिक अडचणीत भर पडली. कर्नाटक भाजपचे कार्यकर्ते एस. विग्नेश शिशिर यांच्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला. त्यांनी राहुल गांधींवर ब्रिटिश नागरिकत्व घेतल्याचा आरोप केला होता.
मोदी सरकारची चलाखी; प्रियांका गांधींची कबुली!!, हेच राजकीय वास्तव प्रियांका गांधींनी महिला आरक्षण आणि लोकसभा परिसीमन विधेयकांवर केलेल्या भाषणातून समोर आले.
नाशिक मधले TCS कार्पोरेट जिहाद प्रकरण बाहेर येईपर्यंत माध्यमांमध्ये आणि मुस्लिम समाजामध्ये सुनसान; पण आरोपींच्या मुसक्या आवळताच मराठी माध्यमे आणि आरोपींची कुटुंब खेळू लागली victim card!!, असलाच प्रकार गेल्या दोन दिवसांपासून समोर आला.