Mamata + Stalin : हिंदूंना घातल्या शिव्या; मतदारांनी तडाखा दिला!!
हिंदूंना घातल्या शिव्या; मतदारांनी तडाखा दिला!!, हेच राजकीय सत्य आजच्या बंगाल आणि तामिळनाडूच्या विधानसभांच्या निवडणुकांच्या निकालांनी सिद्ध केले.
हिंदूंना घातल्या शिव्या; मतदारांनी तडाखा दिला!!, हेच राजकीय सत्य आजच्या बंगाल आणि तामिळनाडूच्या विधानसभांच्या निवडणुकांच्या निकालांनी सिद्ध केले.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये खरा “पोलिटिकल सरप्राईज” आला तो तामिळनाडूतून!! एरवी सगळ्या निवडणूक पंडितांनी आणि राजकीय पक्षांनी माध्यमांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांवर “कॉन्सन्ट्रेट” केले होते.
भारतीय स्टार्टअप गॅलेक्सआयने रविवारी अमेरिकन कंपनी स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटमधून आपला पहिला उपग्रह ‘दृष्टी’ प्रक्षेपित केला. 190 किलो वजनाचा ‘दृष्टी’ हा भारतातील सर्वात मोठा खासगी उपग्रह आहे.
ECI Results : बंगाल मध्ये ममतांची फरफट करून भाजपची घोडदौड, पण खरा धक्का तर विजयचा तामिळनाडूतून!!, हेच राजकीय वास्तव चित्र आज सकाळपासून दिसायला लागले.
नसरापूर येथे 65 वर्षीय नराधमाने चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. जनक्षोभ इतका तीव्र होता की, शनिवारी संतप्त नागरिकांनी पुणे येथील नवले पूल परिसरात रस्ता रोको आंदोलन करत बंद पाळला होता. नागरिकांच्या भावना आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.
बिहारमधील भागलपूर येथे विक्रमशिला सेतूचा एक भाग रात्री सुमारे 1:10 वाजता गंगेत कोसळला. यामुळे जिल्ह्याचा सीमांचलशी संपर्क तुटला आहे. पुलाच्या पिलर क्रमांक 4-5 दरम्यानच्या एक्सपेंशन जॉइंटमध्ये संध्याकाळपासूनच तडे जाऊ लागले होते. त्यानंतर पुलावरून वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पश्चिम बंगाल मधल्या मतदारांनी ममता बॅनर्जींना धक्का दिलाच, पण खरा धक्का तर तामिळनाडूमध्ये सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाला बसल्याचे चित्र दिसून राहिलेय.
दिल्लीच्या शाहदरा परिसरातील विवेक विहारमध्ये एका चार मजली इमारतीला रविवारी सकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेत 9 लोकांचा मृत्यू झाला. बचावकार्य आणि आग विझवताना 10 ते 15 लोकांना वाचवण्यात आले. यापैकी दोन लोक जखमी झाले आहेत.
चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी सकाळी लँडिंग करत असताना एअर अरेबियाच्या चालू विमानातून एका प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडून खाली उडी मारली. हे विमान शारजाहहून चेन्नईला पोहोचले होते आणि त्यात 231 प्रवासी होते.
नसरापूर येथील चार वर्षीय चिमुकलीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नागरिकांचा संताप आणि रोष स्वाभाविक असला, तरी लोकशाहीत न्याय प्रक्रियेला महत्त्व आहे. या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षाच व्हावी, यासाठी राज्य सरकार कायद्यातील कोणतीही पळवाट (लूपहोल) न ठेवता हा खटला ‘फास्ट ट्रॅक’वर चालवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, जलदगतीने न्याय देण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने पीडितेच्या कुटुंबाला लेखी पत्र देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच काही लोक शनिवारी रात्री झालेल्या आंदोलनाचा फायदा घेऊन याला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न करत होते, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची वेगाने कामे सुरू असताना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी उपलब्ध असणाऱ्या “हाउसिंग स्टॉक’चा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. या घरांचा केवळ साठा करून न ठेवता त्यांचा प्रभावी आणि सुनियोजित वापर करण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवे धोरण आणणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाच्या विशेष आढावा बैठकीत याचे निर्देश दिले.
इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यात मोठी जीवितहानी झाली आहे. या हल्ल्यात एका कॅथोलिक कॉन्व्हेंटचे पूर्णपणे नुकसान झाले असून किमान 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा वाढला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.
धार्मिक स्थळ लक्ष्य; नागरिकांमध्ये भीती
नसरापूर येथे भीमराव कांबळे या 65 वर्षांच्या नराधमाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप उसळला असून हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या नराधमाला भर चौकात फाशी देण्याची मागणी होत असताना फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला. सरकारने या प्रकरणाचा तपास स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम कडे सोपविला.
आंध्र प्रदेशमध्ये तिरुमला तिरुपति देवस्थानमच्या लाडू प्रसादासाठी तुपाच्या खरेदीत गंभीर अनियमितता आणि संघटित नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे. एका सदस्यीय चौकशी समितीच्या अहवालानुसार, सुमारे 70 लाख किलो तूप अनिवार्य तपासणीशिवाय खरेदी करण्यात आले आणि अनेक प्रकरणांमध्ये लॅब रिपोर्ट येण्यापूर्वीच त्याचा प्रसादात वापर करण्यात आला.
अमेरिकेने इराणविरुद्ध सुरू केलेल्या युद्धाला दोन महिने झाले आहेत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याला छोटी आणि निर्णायक लढाई म्हटले होते, पण आता परिस्थिती उलट दिसत आहे. युद्ध थांबले आहे, पण संपलेले नाही.
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना आमदार रोहित पवार यांनी मात्र राजकारण घुसवले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी वेगळीच नावे सूचवून त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाचर मारून ठेवली.
दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या मालमत्तेच्या वादाला नवे वळण मिळाले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मृत्युपत्रावर “सस्पिशियस सर्कम्स्टांसेज” म्हणजेच संशयास्पद परिस्थितीची टिप्पणी केल्यानंतर, ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी प्रिया कपूरच्या दाव्यांवर तीव्र हल्ला चढवला आहे.
नसरापूर येथे चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. काहीजण या प्रकरणाला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नरसापूर येथील मुलीच्या हत्येनंतर भोर तालुक्यासह पुण्यात संतप्त पडसाद उमटले होते. शनिवारी संध्याकाळी नसरापूरमधील पिडीत मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह घेऊन पुण्यातील नवले पूल गाठला होता. याठिकाणी तब्बल चार तास रास्ता रोको आंदोलन केले होते.
केंद्र सरकारने विमा क्षेत्रात मोठा धोरणात्मक निर्णय घेतला असून आता 100% परकीय थेट गुंतवणूक (FDI) ‘ऑटोमॅटिक रूट’ने मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशातील विमा उद्योगात मोठी गुंतवणूक येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मणिपूरमध्ये मैतेई-कुकी समुदायांमध्ये वांशिक हिंसाचार भडकून तीन वर्षे झाली आहेत, परंतु 37 लाख लोकसंख्या असलेल्या या छोट्या राज्यात आजही दोन्ही समुदायांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भीती यासाठी, कारण दोन्ही समुदायांचे सशस्त्र ‘स्वयंसेवक’ कधीही गोळीबार सुरू करतात.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे ६५ वर्षांच्या नराधमाने चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करत तिची हत्या केल्याची निर्घृण घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप उसळला.
सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी तृणमूल काँग्रेसने (TMC) केंद्र सरकार आणि PSU कर्मचाऱ्यांना मतमोजणी पर्यवेक्षक बनवण्याच्या निर्णयावर घेतलेला आक्षेप फेटाळून लावला.
बसपा प्रमुख मायावती यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत एकाच वेळी 993 रुपयांच्या वाढीबद्दल सरकारला इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, या वाढीमुळे सामान्य लोकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
छत्तीसगडमधील कांकेर-नारायणपूर सीमेवर शनिवारी झालेल्या आयईडी स्फोटात चार जवान शहीद झाले. शनिवारी सकाळी कोरोस्कोडा जंगलात शोधमोहीम राबवत असताना जवानांना मोठा धक्का बसला. नक्षलवाद्यांनी लावलेला आयईडी निकामी करत असताना अचानक मोठा स्फोट झाला.
झारखंडमधील धनबाद येथे शनिवारी कोळशाची स्लरी (कोळशाची पावडर) कोसळली, ज्यामुळे 4 मजुरांचा मृत्यू झाला. हे सर्व मजूर मुनीडीह येथील BCCL च्या कोळसा वॉशरीमध्ये काम करत होते. याच दरम्यान अचानक ढिगारा कोसळला.
हिंदूंना घातल्या शिव्या; मतदारांनी तडाखा दिला!!, हेच राजकीय सत्य आजच्या बंगाल आणि तामिळनाडूच्या विधानसभांच्या निवडणुकांच्या निकालांनी सिद्ध केले.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये खरा “पोलिटिकल सरप्राईज” आला तो तामिळनाडूतून!! एरवी सगळ्या निवडणूक पंडितांनी आणि राजकीय पक्षांनी माध्यमांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांवर “कॉन्सन्ट्रेट” केले होते.
ECI Results : बंगाल मध्ये ममतांची फरफट करून भाजपची घोडदौड, पण खरा धक्का तर विजयचा तामिळनाडूतून!!, हेच राजकीय वास्तव चित्र आज सकाळपासून दिसायला लागले.
पश्चिम बंगाल मधल्या मतदारांनी ममता बॅनर्जींना धक्का दिलाच, पण खरा धक्का तर तामिळनाडूमध्ये सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाला बसल्याचे चित्र दिसून राहिलेय.
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना आमदार रोहित पवार यांनी मात्र राजकारण घुसवले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी वेगळीच नावे सूचवून त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाचर मारून ठेवली.
नियम पाळले नाहीत तर स्वर कर्कश होतात, तसेच जीवनात शिस्त आणि समन्वय नसेल तर विसंवाद निर्माण होतो. घोषवादन आपल्याला निरीक्षण, समन्वय, त्याग आणि सामूहिकता शिकवणारे एक प्रभावी साधन आहे.
सोळाव्या राष्ट्रीय जनगणनेचा ऐतिहासिक टप्पा आज सुरू झाला असून आजपासून स्व – गणनेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची स्व – गणना डिजिटल स्वरूपात केली. त्याची माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर दिली.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर तयार केलेल्या मिसिंग लिंकची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील लोणावळा परिसरात उभारलेल्या 22.33 मीटर रुंदीच्या जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगद्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने दिलेले प्रमाणपत्र स्वीकारले.
पवार ब्रँडच्या प्रभावाचे मुसळ केरात गेल्याची वस्तुस्थिती; म्हणूनच वाटली पवार विरुद्ध पवार लढतीची भीती!!, हीच राजकीय वस्तुस्थिती गेल्या दोन दिवसांमधल्या काही मुलाखतींमधून समोर आली.