RSS : संघाला बदनाम करण्यासाठी मोठा अपप्रचार; पण त्यावर संघाचे उत्तर काय??
संघाला बदनाम करण्यासाठी मोठा अपप्रचार; पण त्यावर संघाचे उत्तर काय??, असा सवाल विचारायची वेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चालविलेल्या एका कॅम्पेनमुळे आली.
संघाला बदनाम करण्यासाठी मोठा अपप्रचार; पण त्यावर संघाचे उत्तर काय??, असा सवाल विचारायची वेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चालविलेल्या एका कॅम्पेनमुळे आली.
मणिपूरमध्ये गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या जातीय संघर्षाला पुन्हा एकदा हिंसक वळण मिळाले आहे. गुरुवारी पहाटे कामजोंग जिल्ह्यातील कुलतूह कुकी गावावर संशयित सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला चढवत कुकी समाजातील दोन जणांची गोळ्या झाडून हत्या केली. हल्लेखोरांनी गावातील सुमारे 30 घरांनाही आग लावल्याने मोठे नुकसान झाले आहे.
उत्तर आयर्लंडची राजधानी बेलफास्ट आणि आसपासच्या भागांमध्ये स्थलांतरितांविरोधी हिंसाचाराने गंभीर स्वरूप धारण केले आहे. एका चाकूहल्ल्यानंतर उसळलेल्या संतापाचे रूपांतर दंगलीत झाले असून अनेक घरे, वाहने आणि मालमत्तांवर हल्ले करण्यात आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना वॉटर कॅनन, अतिरिक्त फौजफाटा आणि विशेष सुरक्षा उपाययोजना कराव्या लागल्या आहेत.
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल वितरण व्यवस्थेत मोठा बदल करत औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक (Industrial, Commercial & Institutional) ग्राहकांना थेट पेट्रोल पंपावरून इंधन खरेदी करण्यास बंदी घातली आहे. आता अशा ग्राहकांना पेट्रोल-डिझेल केवळ अधिकृत ‘बल्क सप्लाय’ (Bulk Purchase) मार्गानेच खरेदी करावे लागणार आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विलीनीकरणाच्या चर्चेला हवा मिळाल्यानंतर काही मराठी माध्यमांनी बातम्यांचे मोठमोठे इमले उभे करायला सुरुवात केली.
देशातील वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पेपरफुटी, निकालातील गोंधळ आणि पुनर्परीक्षांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या एका स्थायी समितीने राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) यांना महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या आहेत. या समितीने चीन आणि अमेरिकेतील प्रवेश परीक्षा व्यवस्थेचा सखोल अभ्यास करून भारतातील परीक्षा प्रणाली अधिक मजबूत करण्याचा सल्ला दिला आहे.
केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रित इंधनाला चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता 22% ते 30% इथेनॉल मिश्रित पेट्रोल (E22, E25, E27 आणि E30) यावर केंद्र सरकार कोणतीही एक्साइज ड्युटी आकारणार नाही. देशातील कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करणे, स्वच्छ इंधनाचा वापर वाढवणे आणि जैवइंधन क्षेत्राला प्रोत्साहन देणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
काँग्रेसमध्ये तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होण्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चतुराईने शरद पवार किंवा ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधण्याऐवजी काँग्रेसवर निशाणा साधला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत गुरुवारी मोठा गोंधळ उडाला. आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी एसटीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) डॉ. माधव कुसेकर यांच्यावर गंभीर आरोप करत तीव्र आक्रमक भूमिका घेतली. परिस्थिती इतकी तापली की दोन्ही आमदार एमडींच्या दिशेने धावून गेल्याचा दावा करण्यात येत असून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मध्यस्थी करावी लागली.
तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह देशातील अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची जोरदार चर्चा रंगली असताना खासदार संजय राऊत यांनी त्यात काडी टाकली.
घर आणि कुटुंबाचा गाडा सांभाळणाऱ्या गृहिणींच्या योगदानाला सर्वोच्च न्यायालयाने मोठी कायदेशीर मान्यता दिली आहे. एका महत्त्वपूर्ण निर्णयात न्यायालयाने गृहिणींना “राष्ट्रनिर्माती” (Nation Builders) असे संबोधत त्यांच्या विनामूल्य घरगुती कामाचे आर्थिक मूल्य निश्चित केले आहे. न्यायालयाने म्हटले की, गृहिणींकडून दिल्या जाणाऱ्या घरगुती सेवा आणि कुटुंबाची काळजी यांचा विचार स्वतंत्र नुकसानभरपाईच्या घटक म्हणून केला गेला पाहिजे.
12 राज्यांतील 26 राज्यसभा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत आतापर्यंत 23 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे मीडिया विभाग प्रमुख Pawan Khera, राष्ट्रवादी काँग्रेसच्या Sunetra Pawar यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. आता केवळ तीन जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे.
खासदार आणि आमदार टिकवण्यासाठी राष्ट्रवादीची धडपड; यशवंत मार्गाने पवार काँग्रेस पुढे शरणागत!!, हीच राजकीय वस्तुस्थिती कालच्या घडामोडींमधून समोर आली.
राज्यात प्रशासकिय सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अप्पर तहसील कार्यालये प्रस्तावित करण्यात आली आहेत. या शिवाय दोन ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव देखील आहे. या संदर्भात अधिसूचना तातडीने प्रसिध्द करण्याच्या सूचना महसूल विभागाने दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत गुरुवारी मोठा गोंधळ उडाला. आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी एसटीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) डॉ. माधव कुसेकर यांच्यावर गंभीर आरोप करत तीव्र आक्रमक भूमिका घेतली. परिस्थिती इतकी तापली की दोन्ही आमदार एमडींच्या दिशेने धावून गेल्याचा दावा करण्यात येत असून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मध्यस्थी करावी लागली.
स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने गुरुवारी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) परिसरात मोठे आंदोलन केले. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सहभागी झाले होते. शेकडो विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार आणि समर्थकांनी बॅनर, पोस्टर आणि घोषणाबाजी करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.
पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षासमोरील संकट आणखी गडद होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पक्षातील अंतर्गत नाराजी आणि गटबाजीच्या चर्चांदरम्यान गुरुवारी राज्यसभा खासदार प्रकाश चिक बराईक आणि कोयल मलिक यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अवघ्या चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांनी पक्षाला धक्का दिल्याची चर्चा रंगली आहे.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) मधील कथित बंडखोरी आणि पक्षफुटीच्या चर्चांदरम्यान पक्षाचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण पूर्णपणे ममता बॅनर्जी यांच्यासोबत असून पक्ष सोडण्याचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
नीती आयोगाच्या आजच्या बैठकीत विकसित भारताचा गजर करण्यात आला. विकासित भारताची संकल्पना राष्ट्रीय पातळीपासून गाव पातळीपर्यंत नेण्याचा निर्धार करण्यात आला. नीती आयोगाच्या बैठकीत “विकसनशील” ही संकल्पनाच लोप पावली. “विकसनशील” संकल्पनेच्या ऐवजी विकसित भारत या संकल्पनेवर भर देण्यात आला. त्यातून विकसित जगात भारताचे एक पाऊल दमदारपणे पुढे पडले. विकसनशील ही संकल्पना इतिहासजमा झाली.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानातील सीमावर्ती भागांवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 11 लहान मुलांचा समावेश असल्याचा दावा तालिबान सरकारने केला आहे. याशिवाय 14 जण जखमी झाले असून त्यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे.
अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा धोकादायक वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट शब्दांत इशारा देत, “शांतता करार झाला नाही तर आम्ही इराणवर अत्यंत कठोर हल्ला करू,” असे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाच्या विषयाला पुन्हा उकळी; पवारांच्या जखमेवर मीठ चोळी!!, हा प्रकार आज घडला
हरलेल्यांचे लोढणे गळ्यात बांधून घ्यायला काँग्रेसचा नकार; ममता आणि पवार यांना बाहेरच ठेवणार!!, हेच राजकीय चित्र काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या आजच्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यातून बाहेर आले.
ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पीटल जवळ एका वृद्ध व्यक्ती सरोश दस्तूर यांना परप्रांतीय वाहनचालकाने मारहाण केली होती. या मारहाण करणाऱ्या परप्रांतीय चालकावर ३०७ कलमअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले. या पार्श्वभूमीवर आज त्यांच्याशी व्हिडीओ कॉल वरून संवाद साधला.
संघाला बदनाम करण्यासाठी मोठा अपप्रचार; पण त्यावर संघाचे उत्तर काय??, असा सवाल विचारायची वेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चालविलेल्या एका कॅम्पेनमुळे आली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विलीनीकरणाच्या चर्चेला हवा मिळाल्यानंतर काही मराठी माध्यमांनी बातम्यांचे मोठमोठे इमले उभे करायला सुरुवात केली.
काँग्रेसमध्ये तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होण्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चतुराईने शरद पवार किंवा ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधण्याऐवजी काँग्रेसवर निशाणा साधला.
खासदार आणि आमदार टिकवण्यासाठी राष्ट्रवादीची धडपड; यशवंत मार्गाने पवार काँग्रेस पुढे शरणागत!!, हीच राजकीय वस्तुस्थिती कालच्या घडामोडींमधून समोर आली.
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाच्या विषयाला पुन्हा उकळी; पवारांच्या जखमेवर मीठ चोळी!!, हा प्रकार आज घडला
हरलेल्यांचे लोढणे गळ्यात बांधून घ्यायला काँग्रेसचा नकार; ममता आणि पवार यांना बाहेरच ठेवणार!!, हेच राजकीय चित्र काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या आजच्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यातून बाहेर आले.
कॉकरोचला मारायला विरोधकच धावले; धर्मेंद्र प्रधानांच्या (न झालेल्या) राजीनाम्याचे श्रेय घेण्यासाठी भांडले!!, हेच राजकीय सत्य संजय राऊत यांच्या आजच्या तथाकथित खळबळजनक दाव्याने उघड्यावर आले.
झालमुरी खाओ, चुनाव जीत जाओ!!, असाच मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारत मंडपम मध्ये मित्र पक्षांच्या नेत्यांना दिला, पण तो न बोलता आणि कृतीतून!!
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी नेहरू + इंदिरा गांधींची स्तुती; काँग्रेसला डोळा मारी!!, हीच राजकीय वस्तुस्थिती शरद पवारांच्या आजच्या भाषणातून समोर आली.