• Download App
    The Focus India

    Latest News

    चवदार तळ्याचा सत्याग्रह हा सामाजिक न्यायासाठी केलेला संघर्ष : केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू

    चवदार तळ्याचा सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठी नसून तो सामाजिक न्यायासाठी केलेला ऐतिहासिक संघर्ष होता. तथागत गौतम बुद्धांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे दैवत आहेत. अन्यायाचा प्रतिकार करण्याची प्रेरणा आपल्याला त्यांच्याकडूनच मिळाली आहे,

    Read more

    Indigo Jet : आता खराब दृश्यमानतेतही विमान सुरक्षित उतरतील; उपग्रह सिग्नलद्वारे भारतात पहिल्यांदाच कमर्शियल जेटचे लँडिंग, स्वदेशी गगन प्रणालीची यशस्वी चाचणी

    आता खराब दृश्यमानतेतही विमाने सुरक्षितपणे उतरू शकतील. कारण, भारतात पहिल्यांदाच कोणत्याही मोठ्या व्यावसायिक जेटला जमिनीवरून रेडिओ सिग्नल न पाठवता थेट उपग्रह सिग्नलच्या मदतीने सुरक्षितपणे उतरवण्याची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.

    Read more

    देशाच्या विकासासाठी ‘आयआयटी’प्रमाणे ‘आयटीआय’ही व्हावेत सक्षम; करमाळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला मदनदास देवींचे नाव!!

    “देशाच्या आर्थिक विकासात समाजातील प्रत्येक घटकाचा वाटा असायला हवा. त्यासाठी उत्पन्नाची साधने गाव-खेड्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

    Read more

    Ram Mandir : राममंदिर देणगी चोरी- 8 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; पोलिसांनी कोठडी मागितली नाही, अयोध्येचे वकील केस घेणार नाहीत

    अयोध्या राम मंदिरात अर्पण केलेल्या देणग्यांच्या चोरीप्रकरणी चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव या माजी पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. त्यानंतर चंपत राय दिल्लीला रवाना झाले.

    Read more

    भारत डिजिटल झाल्याला ११ वर्षे पूर्ण; कशी आणि कोणती केली कामगिरी??, वाचा तपशील!!

    भारत डिजिटल झाल्याला ११ वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत भारताने प्रगतीची खूप उंच झेप घेतली. भारत जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याकडे वाटचाल सुरू असताना डिजिटल इंडियाने महत्त्वाची कामगिरी केली. भारतातल्या सामान्य नागरिकांच्या व्यवहारात क्रांतिकारी बदल झाले. त्यांचे व्यवहार सोपे झाले आणि अधिक सुरळीत झाले.

    Read more

    CBSE : CBSE चा निर्णय, तिसऱ्या भाषेत बोर्ड परीक्षा होणार नाही; त्रि-भाषा धोरणासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

    CBSE ने सोमवारी राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 अंतर्गत त्रि-भाषा धोरण लागू करण्याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. बोर्डाने स्पष्ट केले आहे की, सध्याच्या 10वीच्या विद्यार्थ्यांवर त्रि-भाषा धोरण लागू होणार नाही. तसेच, सध्या 7वी, 8वी आणि 9वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 10वीत पोहोचल्यावर तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही.

    Read more

    President Droupadi Murmu : राष्ट्रपती भवनात शौर्य पुरस्कार सोहळा; मुर्मू यांनी लेफ्टनंट जनरल रणजीत सिंग यांना अति विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित केले

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात डिफेन्स इन्वेस्टिचर सेरेमनी-२०२६ (टप्पा-२) मध्ये संरक्षण सेवांसाठी शौर्य पदक विजेत्यांना सन्मानित केले. हे पुरस्कार सशस्त्र दले, केंद्रीय सशस्त्र पोलिस दले आणि इतर सुरक्षा संस्थांच्या जवानांच्या शौर्याच्या असाधारण कार्यांसाठी दिले जातात.

    Read more

    सचिन अहिरांनी शिंदे सेनेत येऊन उद्धव ठाकरेंना दिल्या त्यांच्या पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!; नेमके कारण काय??

    सचिन अहिरांनी शिंदे सैनिक येऊन उद्धव ठाकरेंना दिल्या त्यांच्या पक्षाच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!, ही राजकीय घडामोड आज घडली.

    Read more

    New Delhi EV Policy : दिल्लीत ईव्हीवर रोड टॅक्स-नोंदणी मोफत; ₹30 लाखांपर्यंतच्या गाड्यांवर सूट; 2028 पासून पेट्रोल-सीएनजी टू-व्हीलर्स बंद होतील

    दिल्ली कॅबिनेटने सोमवार, २९ जून रोजी नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरणाला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत आता दिल्लीत ₹३० लाखांपर्यंतच्या किमतीच्या इलेक्ट्रिक कारना रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशन फीमधून पूर्णपणे सूट मिळेल.

    Read more

    Pakistan Army : पाकिस्तानचा दावा- अफगाणिस्तानमधील 3 ठिकाणांवर हल्ले; टीटीपी कमांडरसह 29 दहशतवादी ठार; एक दिवसापूर्वी कराचीमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता

    पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील तीन ठिकाणांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. पाकिस्ताननुसार, प्रथम खैबर पख्तूनख्वाच्या बाजौर जिल्ह्यात जमिनीवर ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर, सीमा ओलांडून अफगाणिस्तानच्या आत तीन दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये २९ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.

    Read more

    Major Agreements : आता सेशेल्समध्येही UPI ने पेमेंट होईल; भारतासोबत 19 मोठ्या करारांवर शिक्कामोर्तब, 1250 कोटींचे कर्जही मिळणार

    भारत आणि सेशेल्सने रविवारी 19 मोठ्या करारांची आणि विकास प्रकल्पांची घोषणा केली. पंतप्रधान मोदी आणि सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या उपस्थितीत झालेल्या या निर्णयामुळे संरक्षण, डिजिटल पेमेंट, आरोग्य, शिक्षण, अंतराळ आणि सागरी सुरक्षा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत होईल.

    Read more

    गटशेतीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात परिवर्तनाला गती; ५० लाख शेतकऱ्यांना एकत्र आणायचा संकल्प; फार्मर कपचा शुभारंभ!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पाणी फाउंडेशन आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2026’चा शुभारंभ केला.

    Read more

    Vishwas Nangare Patil : माझी कटिबद्धता संविधानाशी, ‘कंडक्ट रुल्स’चा कोणताही भंग केलेला नाही; RSSच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यावर नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचे उत्तर

    वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी नुकताच नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमाला लावलेल्या हजेरीवरून सुरू असलेल्या वादावर मौन सोडले. “माझी कटिबद्धता केवळ भारतीय संविधानाशी असून, त्या कार्यक्रमात मी कोणत्याही ‘कंडक्ट रुल्स’चा (सेवा नियमांचा) भंग केलेला नाही,” असे स्पष्टीकरण नांगरे पाटील यांनी दिले आहे.

    Read more

    TET Paper Leak Case : TET पेपरफुटी प्रकरण; पुढील सर्व महत्त्वाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी समिती गठीत, मंत्री दादा भुसेंची विधानसभेत माहिती

    महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांनी अत्यंत मोठी कारवाई करत एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. भिवंडीतील कोनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत टीईटी परीक्षेचे पेपर विक्री करण्यासाठी आलेल्या राजू प्रयाग शाम आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना पोलिसांनी रंगेहात पकडले. या तिन्ही आरोपींना 27 जून रोजी अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून परीक्षेचे प्रश्नपत्रिका संचदेखील जप्त करण्यात आले आहेत.

    Read more

    Maharashtra Politics : अर्थखाते लवकरच राष्ट्रवादीला मिळणार? जय पवारांचा बारामतीतून मोठा दावा, म्हणाले – मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली

    महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून झालेल्या मोठ्या स्थित्यंतरानंतर आता आणखी एका संभाव्य बदलाची चर्चा रंगू लागली आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे (अजित पवार) पुन्हा एकदा राज्याचे महत्त्वाचे मानले जाणारे अर्थखाते सोपवले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनी बारामतीमधील एका जाहीर कार्यक्रमात यावर अत्यंत भाष्य केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा शब्द दिल्याचा मोठा दावा त्यांनी केला आहे.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगेंकडून नसरापूर प्रकरणाच्या निकालाचे स्वागत; असाच न्याय संतोष देशमुख अन् मालेगाव प्रकरणातही देण्याची मागणी

    पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या अत्यंत अमानुष आणि राक्षसी अत्याचार-हत्या प्रकरणाचा विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या ६५ वर्षीय नराधम भीमराव कांबळेला न्यायालयाने दोषी ठरवत थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे.

    Read more

    Sudhir Mungantiwar : राज्यातील तरुण आधीच आपल्यावर प्रचंड नाराज; TET पेपरफुटी प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

    टीईटी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत निवेदन दिल्यानंतर, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याच सरकारला घरचा अहेर दिला आहे. “राज्यातील तरुण आधीच आपल्यावर प्रचंड नाराज असून, जर पोलिस निरीक्षकाने वेळीच कारवाई करून हा डाव उधळला नसता, तर परीक्षा झाल्यावर राज्यात मोठी बोंबाबोंब झाली असती,” अशी थेट कबुली देत मुनगंटीवार यांनी भर अधिवेशनात सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

    Read more

    Lohagad Murder Case : सियाने केतनकडून ₹1 कोटी घेऊन चेतनला दिले; कॅब ड्रायव्हरचा दावा – सियाची बालीला जाण्याची इच्छा नव्हती, पासपोर्टही गायब केला

    पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात एक नवीन बाब समोर आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, सियाने लग्नाच्या खरेदीच्या बहाण्याने केतनकडून १ कोटी रुपये घेतले होते. मात्र, खरेदी करण्याऐवजी तिने ती सर्व रक्कम तिचा प्रियकर चेतन चौधरी याला दिली.

    Read more

    Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंनी भाजपची नव्हे, स्वतःच्या पक्षाची चिंता करावी; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, ‘खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच’ असल्याचा पुनरुच्चार

    उद्धव ठाकरेंनी भाजपची चिंता अजिबात करू नये, त्याऐवजी त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे बघावे. त्यांचा पक्ष दिवसेंदिवस लहान होत चालला आहे, आधी त्याची काळजी घ्यावी. त्यांचे सर्व लोक त्यांना सोडून दुसऱ्या पक्षात जात आहेत,” अशा शब्दांत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या यवतमाळमधील सभेनंतर बावनकुळेंनी त्यांच्यावर निशाणा साधला.

    Read more

    Lohagad Fort : सिया आणि चेतनच्या पोलिस कोठडीत वाढ; न्यायालयात दोन्ही बाजूंचा जोरदार युक्तिवाद, कोर्टात काय झाले, जाणून घ्या

    महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या लोहगड येथील केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेली त्याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन यांची पोलिस कोठडी आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान, तपास पूर्ण झाल्याने कोठडीत वाढ करू नये असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला.

    Read more

    Foreign Universities : 15 परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्याची मंजुरी; ऑगस्टपासून पहिली बॅच; परदेशी पदवी मिळेल, शिक्षणाचा खर्च होईल 30-40% कमी

    भारतात आता परदेशी विद्यापीठाची पदवी घेण्यासाठी परदेशात जाण्याची गरज नाही. केंद्र सरकारने आतापर्यंत १५ परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्यासाठी लेटर ऑफ इंटेंट (LoI) जारी केले आहे. यापैकी बहुतेक कॅम्पस ऑगस्टपासून पहिली बॅच सुरू करतील.

    Read more

    नसरापूरच्या नराधमाला फाशीची शिक्षा; निकालाचे पुण्यात स्वागत; महिला शक्ती समूहातर्फे जाहीर सभा

    नसरापूर येथील चिमुकलीवरील अमानवी अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल पुण्यात ‘महिला शक्ती समूह’ आणि ‘संघटित नारी शक्ती’ तर्फे आनंद व्यक्त करण्यात आला. या ऐतिहासिक आणि न्याय्य निकालाचे स्वागत करण्यासाठी सोमवारी संध्याकाळी ‘कलाकार कट्टा’ येथे जाहीर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

    Read more

    महाडच्या सामाजिक न्याय परिषदेत एक गाव, एक पाणवठासह ३ ठराव मंजूर; आरक्षण आणि संविधानाबाबत तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध!!

    महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद संपन्न झाली. या परिषदेने तीन महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर केले. यामध्ये ‘एक गाव-एक पाणवठा’, ‘एकसंघ भारताचा संकल्प’ आणि ‘नक्षलमुक्त भारत अभियान’ या ठरावांचा समावेश आहे

    Read more

    Venezuela : व्हेनेझुएलात पुन्हा 5.6 तीव्रतेचा भूकंप; आतापर्यंत 1430 मृत्यू, 3300 जखमी; 72 तासांनंतर 68 हजार जण अजूनही बेपत्ता

    दक्षिण अमेरिकी देश व्हेनेझुएलामध्ये रविवारी पुन्हा 5.6 तीव्रतेचा भूकंप झाला. युरो-मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटर (EMSC) नुसार, भूकंपाचे केंद्र अरागुआ किनारपट्टीजवळ समुद्रात 30 किलोमीटर खोलीवर होते.

    Read more

    Karachi : पाकच्या कराचीत पॅरामिलिट्री हेडक्वार्टरवर अतिरेकी हल्ला; 4 सुरक्षा रेंजर्ससह 6 अतिरेकी ठार

    पाकिस्तानच्या कराची येथे शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी सिंध रेंजर्सच्या निमलष्करी मुख्यालयावर हल्ला केला. हा हल्ला रात्री 8.30 वाजता गुलिस्तान-ए-जौहर परिसरात झाला. यात चार रेंजर्सचा मृत्यू झाला. प्रत्युत्तरात सहा दहशतवादी मारले गेले, तर एका दहशतवाद्याला जखमी अवस्थेत अटक करण्यात आली.

    Read more

    BAKHARLive

    A valid URL was not provided.