INDI आघाडीच्या बैठकीत उद्या 23 पक्षांची बेरीज; पण मुख्य 3 घटकांच्या वजाबाकीने वाताहत!!
INDI आघाडीच्या बैठकीत उद्या 23 पक्षांची बेरीज; पण मुख्य 3 घटकांच्या वजाबाकीने वाताहत!!, असेच राजकीय चित्र आठ जूनच्या बैठकीपूर्वी निर्माण झालेले दिसले.
INDI आघाडीच्या बैठकीत उद्या 23 पक्षांची बेरीज; पण मुख्य 3 घटकांच्या वजाबाकीने वाताहत!!, असेच राजकीय चित्र आठ जूनच्या बैठकीपूर्वी निर्माण झालेले दिसले.
तमिळनाडूतील राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असून भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. माजी प्रदेशाध्यक्ष K. Annamalai यांनी भाजपचा राजीनामा देऊन नवी राजकीय चळवळ सुरू केल्यानंतर पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष Karu Nagarajan यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अण्णामलाई यांच्या नव्या चळवळीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीच्या निकालानंतर शुक्रवारी भारतीय चलनात वाढ दिसून आली.
राष्ट्रवादीच्या स्वाभिमानाची लक्तरे; रोहित पवारांपासून छगन भुजबळांच्या सगळेच विषय भाजपच्या फांदीला लटकलेले!!, हेच राजकीय चित्र राज्यसभा निवडणुकीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या निमित्ताने समोर आले.
सामान्य ग्राहकांना खाद्यतेल खरेदी करताना फसवणूक होऊ नये आणि उत्पादनाबाबत स्पष्ट माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्राहक व्यवहार विभागाने खाद्यतेल उत्पादक कंपन्यांना पॅकेजिंगवरील माहिती अधिक पारदर्शक करण्याचे निर्देश दिले असून यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपविरोधी INDIA आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. विविध राज्यांतील राजकीय रणनीती, नेतृत्वाचा प्रश्न आणि काँग्रेसच्या भूमिकेबाबत मित्रपक्षांमध्ये वाढती नाराजी असल्याचे चित्र दिसत आहे. आम आदमी पक्ष (AAP), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPI-M) आणि द्रमुक (DMK) यांसह काही प्रमुख घटक पक्षांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नेमका वाद कशावरून?
अदानी समूहाचे अध्यक्ष Gautam Adani यांनी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळवला आहे. शेअर बाजारातील जोरदार तेजी आणि अदानी समूहातील कंपन्यांच्या वाढत्या मूल्यांकनामुळे त्यांनी Mukesh Ambani यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. याचबरोबर जपानमधील तंत्रज्ञान गुंतवणूकदार Masayoshi Son यांची संपत्तीही त्यांनी ओलांडली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक हरल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी मुकाट्याने INDI आघाडीच्या बैठकीसाठी कोलकत्यातून दिल्लीला रवाना झाल्या. ममता बॅनर्जी कोलकात्याहून दिल्लीला रवाना झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावेळी त्यांच्या समवेत खासदार डोला सेन आणि खासदार कल्याण बॅनर्जी हे दोन नेते देखील होते.
देशातील वाढत्या इंधन खर्चाला पर्याय म्हणून केंद्र सरकार आणि वाहन उद्योग फ्लेक्स-फ्युएल तंत्रज्ञानावर भर देत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत E85 फ्लेक्स-फ्युएलची विक्री सुरू करण्यात आली आहे. पेट्रोलच्या तुलनेत हे इंधन सुमारे 25 ते 30 टक्के स्वस्त असल्याचा दावा केला जात असून, त्यामुळे वाहनचालकांच्या खर्चात मोठी बचत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात OBC प्रवर्गाला मिळणाऱ्या काही सवलती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील मराठा आरक्षण आणि OBC आरक्षणाचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. OBC आंदोलनाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी सरकारच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत हा निर्णय न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा दिला आहे.
जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Google ने भारतातील आपल्या विस्तार योजनांना आणखी वेग दिला आहे. कंपनीने हरियाणातील गुरुग्राम येथे तब्बल 6.17 लाख चौरस फूट ऑफिस स्पेस पाच वर्षांसाठी भाड्याने घेतली असून यासाठी एकूण ₹671 कोटी खर्च करणार आहे. व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रातील हा व्यवहार अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या ऑफिस लीज करारांपैकी एक मानला जात आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने त्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्याचा दावा केला असून आता “मराठा-कुणबी मंत्रालय” स्थापन करण्याच्या मागणीवर पुन्हा जोर दिला आहे. जरांगे यांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला तत्त्वतः सकारात्मक प्रतिसाद दिला असून सरकारने एका महिन्याच्या आत अधिकृत घोषणा करावी, अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्रातील देवस्थान इनाम जमिनींचा अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवस्थान इनाम जमिनींवरील धारक, शेतकरी, पुजारी आणि मंदिर संस्थांच्या हक्कांचे संरक्षण केले जाईल, अशी ग्वाही दिली आहे. यासंदर्भात प्रस्तावित “महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026” मध्ये आवश्यक बदल करण्यासाठी सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे मुसलमानांनी फिरवली पाठ, म्हणून ते झाले फ्लॉप!!, हेच राजकीय वास्तव या आंदोलनाच्या निमित्ताने समोर आले.
भारत-नेपाळ सीमावाद आणि चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर नवी सुरक्षा चिंता समोर आली आहे. नेपाळने चीनच्या मदतीने भारत-नेपाळ सीमेच्या काही संवेदनशील भागांमध्ये आधुनिक देखरेख प्रणाली आणि हायटेक कॅमेरे बसवल्याचे वृत्त समोर आले आहे. या कॅमेऱ्यांमुळे उत्तराखंड सीमेजवळील हालचालींवर लक्ष ठेवले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष Xi Jinping पुढील आठवड्यात उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर जाणार असून तेथील सर्वोच्च नेते Kim Jong Un यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. जवळपास सात वर्षांनंतर जिनपिंग उत्तर कोरियाला भेट देत असल्याने या दौऱ्याकडे जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घटना म्हणून पाहिले जात आहे.
अमेरिका आणि इस्रायल हे जगातील सर्वात जवळचे मित्रदेश मानले जात असले तरी दोन्ही देशांमधील गुप्तचर हालचालींवरून नवा वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने (Pentagon) आणि गुप्तचर यंत्रणांनी इस्रायलकडून अमेरिकेतील संवेदनशील घडामोडींवर हेरगिरी केली जात असल्याच्या आरोपांकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे.
अमेरिकेने इराणविरोधातील ‘मॅक्सिमम प्रेशर’ मोहीम आणखी तीव्र करत ऊर्जा, वित्तीय आणि बँकिंग नेटवर्कशी संबंधित नव्या निर्बंधांची घोषणा केली आहे. इराणच्या तेल आणि एलपीजी निर्यातीसाठी वापरल्या जाणाऱ्या कंपन्या, जहाजे आणि आर्थिक व्यवहार सुलभ करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे. यानंतर इराणनेही तीव्र प्रतिक्रिया देत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नसल्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या सहा उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नेत्या Supriya Sule यांनी या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत “घोडेबाजार” झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यावर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. निवडणुकांमध्ये पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी मतदारांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा विचार करावा, असे विधान केल्याचे वृत्त आहे. या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
स्वतःचे घर असावे हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. मात्र वाढत्या घरांच्या किमतीमुळे अनेकांना स्वतःचे घर घेणे कठीण जाते. हीच अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) सुरू केली आहे.
महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुका झाल्या की अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, विधानसभा असताना विधान परिषदेची गरज काय? आणि एखादा नेता विधान परिषदेत निवडून आला तर त्याला नेमका काय फायदा होतो?
अखंड भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण आणि पूजन आता केवळ भारतापुरते मर्यादित राहिलेले नसून ते जगभरात पोहोचले आहे. याचे प्रत्यंतर आज एका महत्वपूर्ण घोषणेमुळे आले. भारत सोडून आता अन्य एका देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि स्मारक उभे राहणार आहे, तो देश म्हणजे इजरायल असणार आहे.
रशियाचे अध्यक्ष Vladimir Putin यांनी जगाच्या आर्थिक समीकरणांमध्ये मोठा बदल होत असल्याचा दावा करत BRICS समूह आता G-7 देशांपेक्षा अधिक प्रभावशाली आर्थिक शक्ती बनल्याचे म्हटले आहे. सेंट पीटर्सबर्ग आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचात (SPIEF) बोलताना त्यांनी भारताचे विशेष कौतुक केले आणि भारताने परकीय दबावाला बळी न पडता स्वतंत्र परराष्ट्र धोरण कायम ठेवले असल्याचे सांगितले.
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘प्रतिभा सेतू’ उपक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी ‘निपुण सेतू’ योजना सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या उपक्रमामुळे अंतिम निवड न झालेल्या, मात्र प्रतीक्षा यादीत असलेल्या गुणवंत उमेदवारांना विविध शासकीय विभागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
INDI आघाडीच्या बैठकीत उद्या 23 पक्षांची बेरीज; पण मुख्य 3 घटकांच्या वजाबाकीने वाताहत!!, असेच राजकीय चित्र आठ जूनच्या बैठकीपूर्वी निर्माण झालेले दिसले.
राष्ट्रवादीच्या स्वाभिमानाची लक्तरे; रोहित पवारांपासून छगन भुजबळांच्या सगळेच विषय भाजपच्या फांदीला लटकलेले!!, हेच राजकीय चित्र राज्यसभा निवडणुकीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या निमित्ताने समोर आले.
पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक हरल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी मुकाट्याने INDI आघाडीच्या बैठकीसाठी कोलकत्यातून दिल्लीला रवाना झाल्या. ममता बॅनर्जी कोलकात्याहून दिल्लीला रवाना झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावेळी त्यांच्या समवेत खासदार डोला सेन आणि खासदार कल्याण बॅनर्जी हे दोन नेते देखील होते.
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे मुसलमानांनी फिरवली पाठ, म्हणून ते झाले फ्लॉप!!, हेच राजकीय वास्तव या आंदोलनाच्या निमित्ताने समोर आले.
Abijeet Dipke च्या भाषणात कन्हैया कुमारचा आवेश; मोदी सरकारला शिव्या घालायचे मुद्दे तेच!!, हे चित्र आज आज दिल्ली विमानतळावर दिसले आणि त्यानंतर जंतर-मंतरवर दिसले
Putin यांनी G7 च्या तोंडात किती सणसणीत हाणली पाहा; जरा प्रगत नापास देशांचे आकडे वाचा!!, असंच म्हणायची वेळ रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आजच्या जाहीर भाषणामुळे आली.
भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी Maruti Suzuki ने आपल्या लोकप्रिय वॅगनआरचे फ्लेक्स-फ्युएल मॉडेल सादर केले आहे. देशातील सर्वसामान्य ग्राहकांसाठी फ्लेक्स-फ्युएल तंत्रज्ञान उपलब्ध करून देणारी ही पहिली मोठी हॅचबॅक कार मानली जात आहे.
अण्णामलाई यांनी भाजप सोडल्याचा पहिला फटका आजच पक्षाच्या संघटनेला बसला. एका युवा नेत्याने भाजपचा राजीनामा देऊन अण्णामलाई यांना साथ द्यायचा निर्णय घेतला.
मूळच्या बांगलादेशी नागरिकाच्या ऑस्ट्रेलियन कंपनीने भारतात तब्बल ३००००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. या मूळच्या बांगलादेशी नागरिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आपला निर्णय जाहीर केला.