ऐक्याची अनुभूती कार्यकर्ता विकास वर्गातून मिळते; नागपूरात द्वितीय शिक्षा वर्गाला प्रारंभ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’ आज रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात सुरू झाला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’ आज रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात सुरू झाला.
‘तमिळगा वेट्री कझगम’ (TVK) चे प्रमुख आणि अभिनेता-राजकारणी सी. जोसेफ विजय हे तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांनी तमिळ भाषेत शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यादरम्यान राहुल गांधी देखील उपस्थित होते.
“विश्वकल्याणाचा भाव असलेले हिंदुत्व हीच या राष्ट्राची खरी ओळख आहे. हिंदुत्वाच्या विचारात स्पष्टता आली, तरच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकता निर्माण होईल आणि त्यातूनच राष्ट्राची पुढील दिशा स्पष्ट होईल,”
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने शुक्रवारी ओडिशातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र चाचणी केंद्रातून अग्नी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. DRDO ने शनिवारी ही माहिती दिली.
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Petrol-Diesel पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती 50% पर्यंत वाढल्या आहेत. तरीही, भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या […]
TCS corporate Jihad मधल्या लैंगिक, मानसिक धार्मिक छळाच्या भयानक कहाण्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालातून समोर आल्या. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी नाशिक टीसीएस कंपनीतील महिला अत्याचार, धर्मांतर प्रकरणी सखोल चौकशी करून 50 पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला.
बंगळुरू येथील आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन ध्यान मंदिराचे उद्घाटन केले. हा कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हिंगला ४५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता.
उत्तर कोरियाने आपल्या संविधानात आणि अणुधोरणात मोठा बदल करत नवीन तरतूद जोडली आहे. आता जर देशाचे सर्वोच्च नेते किम जोंग-उन यांची हत्या झाली किंवा परदेशी हल्ल्यादरम्यान ते नेतृत्व करण्याच्या स्थितीत नसतील, तर उत्तर कोरिया तात्काळ अणुबॉम्ब हल्ला करेल.
पश्चिम बंगाल मध्ये भाजपचे शुभेंदू अधिकारी सरकार आल्यानंतर त्या सरकारने अपेक्षेप्रमाणे आज पहिला निर्णय घेतला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शनिवारी शाई फेकण्याचा प्रकार घडला होता. संग्राम भंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून लवांडे यांच्यावर शाई फेकली होती. त्यानंतर अनेकांनी या घटनेचा निषेध केला. लवांडे वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर शाइफेक करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यावर आता भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे राणे यांनी म्हटले आहे.
: संभाजीनगर येथून मुली गायब होण्यामागे एमआयएमचा हात असल्याचा संशय सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा शहराचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केला आहे. एमआयएमने धर्मांतर, लैंगिक शोषण व इतर गंभीर आरोप असणाऱ्यांना आश्रय दिला. त्यांची ही भूमिका असेल तर शहरातून बेपत्ता झालेल्या मुलींमागे एमआयएमचा हात आहे का? याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणालेत. त्यांच्या या आरोपामुळे शहराचे राजकारण चांगलेच तापले आहे.
भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना वाचवण्याचा मोठा प्रयत्न झाला. खासदार सुनील तटकरे यांनी चौकशी होऊ नये म्हणून आटोकात प्रयत्न केले ते ढाल म्हणून त्यांच्या समोर उभे होते, पण मी डीजींना पत्र पाठवले होते की सर्वांची चौकशी झालीच पाहिजे, त्यामुळेच रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
पर्शियन आखातातील इराणच्या खारग बेटाजवळ मोठ्या प्रमाणात तेल गळती झाल्याचे दिसून आले आहे. उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमध्ये समुद्रात तेल पसरल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, ही गळती अमेरिकेचे निर्बंध आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढत्या तणावामुळे झाली असावी.
तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय यांच्या शपथविधी समारंभात ‘तामिळ थाई वाजथु’ (तामिळ राज्यगीत) वाजवण्यापूर्वी ‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम्’ वाजवल्याने वाद सुरू झाला आहे.
राज्याला हादरवून सोडणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय धागेदोरे अधिक घट्ट होताना दिसत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्री रूपाली चाकणकर यांची तब्बल ६ तास कसून चौकशी केली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः दोन तास चाकणकरांना प्रश्नांच्या फेऱ्यात पकडले होते.
देशात पाण्याची कमतरता नाही, तर आपल्यामध्ये पाण्याबद्दलच्या नियोजनाचा अभाव असल्याची खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्त नागपूर येथे जलसंवाद आणि जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी गडकरी यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि पाण्याच्या टंचाईबाबत भाष्य केले आहे.
महिला व बाल विकास विभागातील सर्व पदांच्या बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाने दिली आहे. या निर्णयामुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार असून कर्मचाऱ्यांना अधिक सुलभ आणि न्याय्य पद्धतीने बदलीची संधी उपलब्ध होणार आहे.
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक स्तरावरील अस्थिरतेचा मोठा फटका आता भारतीय जनजीवनाला बसू लागला आहे. राज्यात एकीकडे पेट्रोल-डिझेलची टंचाई जाणवत असतानाच, दुसरीकडे घरगुती गॅससाठीही नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सभेतून देशाला अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले असून, अर्थव्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी ‘संयम आणि बचतीचा’ मार्ग स्वीकारण्यास सांगितले आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “शेजारील देशांत पेट्रोल 450 रुपये, आपण वेळीच सावध व्हायला हवे. पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय ‘ते’ पाळावे,” असे आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की, पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर आजच कमी केला पाहिजे. शेजारील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत.
इराणच्या इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच IRGC ने अमेरिकेला कडक इशारा दिला आहे. IRGC च्या नौदल कमांडने एक्सवर पोस्ट करून सांगितले की, जर पर्शियन गल्फ किंवा होर्मुझ स्ट्रेटमध्ये इराणी तेल टँकर आणि व्यापारी जहाजांवर पुन्हा हल्ला झाला, तर अमेरिकेच्या ठिकाणांवर आणि लष्करी जहाजांवर मोठा हल्ला केला जाईल.
केरळ मध्ये काँग्रेसचा साबण अजूनही स्लो; मुख्यमंत्री निवडायचे घोंगडे दिल्लीत ठेवले भिजत!!, हेच राजकीय चित्र केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर समोर आले.
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर शनिवारी सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये बदल केला. ममता बॅनर्जी यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल फेसबुकवर शनिवारी बायोमध्ये दिसत आहे- संस्थापक अध्यक्षा अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री (15वी, 16वी, 17वी विधानसभा).
तामिळनाडूमध्ये नवीन सरकार स्थापनेबाबतच्या सस्पेन्समध्ये वेलुपिल्लई प्रभाकरन यांची छायाचित्रे पुन्हा एकदा चर्चेत आहेत.
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सरकारने लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणी यांना नवे सीडीएस (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) बनवले. सुब्रमणी जनरल अनिल चौहान यांची जागा घेतील. चौहान ३० मे रोजी निवृत्त होत आहेत. सुब्रमणी सैन्य व्यवहार विभागाचे (डीएमए) सचिवही असतील. तिसऱ्यांदा भूदलातून सीडीएस, पहिले जनरल बिपिन रावत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान, मुंबई येथे मृद आणि जलसंधारण विभागाची आढावा बैठक पार पडली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’ आज रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात सुरू झाला.
TCS corporate Jihad मधल्या लैंगिक, मानसिक धार्मिक छळाच्या भयानक कहाण्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालातून समोर आल्या. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी नाशिक टीसीएस कंपनीतील महिला अत्याचार, धर्मांतर प्रकरणी सखोल चौकशी करून 50 पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला.
केरळ मध्ये काँग्रेसचा साबण अजूनही स्लो; मुख्यमंत्री निवडायचे घोंगडे दिल्लीत ठेवले भिजत!!, हेच राजकीय चित्र केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर समोर आले.
तामिळनाडू मध्ये TVK पक्षाचा नेता विजय जोसेफ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आज जोरदार भाषण ठोकले खरे, त्यानंतर त्याने निर्णयांचा धडाका लावला
TVK मुख्यमंत्री विजयचा शपथविधी समारंभातच फुल टू इमोशनल ड्रामा; राहुल गांधींबरोबरही सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड!!, हे सगळे आज सकाळी चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये घडले.
पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तामिळनाडू मध्ये घडलेल्या राजकारणातून INDI आघाडी फुटली. काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन्ही पक्षांचे फाटले. द्रविड मुन्नेत्र कळघमने संसदे काँग्रेस पासून दूर बसण्याचे ठरविले. तसे पत्र सुद्धा लोकसभा अध्यक्षांना गेले.
पश्चिम बंगाल मध्ये आज शुभेच्छा अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या समारंभात एक वैशिष्ट्यपूर्ण घटना घडली. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याबरोबर काम केलेल्या वयोवृद्ध नेते माखनलाल सरकार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्कार केला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावर अपेक्षेप्रमाणे शुभेंदू अधिकारी यांची आज भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाने निवड केली. ममता राजवटीतले सगळे गदळ दूर करण्याची जबाबदारी भाजपने जुन्या ममता शिष्यावर सोपविली.
तमिळनाडूतील एक आमदाराचा भाजप सत्ता स्थापनेच्या खेळापासून अधिकृतपणे बाजूला; पण राज्यपालांमार्फत “डाव” टाकायचे सगळे पर्याय खुले!!