West Bengal : बंगालमध्ये 20 वर्षांनंतर टाटाचे पुनरागमन शक्य:CM सुवेंदू स्वतः करणार प्रकरणाची चौकशी; ममतांच्या आंदोलनामुळे बंद पडला होता प्लांट
पश्चिम बंगालमधील सिंगूर येथे सुमारे 2 दशकांपूर्वी टाटाच्या नॅनो प्रकल्पावरून सुरू झालेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर टाटा समूहाच्या सिंगूरमधील पुनरागमनाबाबत चर्चा तीव्र झाली आहे.