चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज; आशाताईंच्या स्वरांची सोबत कायम राहील!!
भारतीय संगीत विश्वातला अष्टपैलू सूर आज हरपला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली.
भारतीय संगीत विश्वातला अष्टपैलू सूर आज हरपला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अष्टपैलू सूर हरपला. आशा भोसले यांनी आज एक्झिट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्ट लिहून आशाताईंच्या आठवणी जागविल्या.
सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी सांगितले की, मतदान करण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नसून, वैधानिक अधिकार आहे. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने म्हटले की, हे अधिकार केवळ कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंतच अस्तित्वात आहेत.
दिल्ली पोलिसांनी शाहदरा येथून ‘ड्रग्स क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुसुमला अटक केली. तिच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस होते. शाहदरा पोलिसांनुसार, ते दोन महिन्यांपासून कुसुमचा शोध घेत होते आणि गुरुवारी ती शाहदरा येथे आल्यावर पोलिसांनी तिला घेरून अटक केली. माध्यमांना ही माहिती शनिवारी देण्यात आली.
वयाच्या ९२ वर्षी आशा भोसले यांनी एक्झिट घेतली आणि ७० वर्षांची सूरसाधना सगळ्या जगाला देऊन एक अष्टपैलू सूर आपल्यातून निघून गेला.
राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी सांगितले की, केशव बळीराम हेडगेवार यांनी देशाला परकीय राजवटीतून मुक्त करण्यासाठी आणि हिंदूंमधील फूट संपवण्याच्या उद्देशाने RSS ची स्थापना केली होती.
CJI सूर्यकांत म्हणाले की, भारताला 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी केवळ भांडवल आणि धोरणे पुरेशी नाहीत. यासाठी मजबूत आणि विश्वासार्ह कायदेशीर व्यवस्थाही तितकीच आवश्यक असेल. गुंतवणूकदारांचा विश्वास याच व्यवस्थेवर अवलंबून असतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यातील संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दोघांमध्ये हलकी-फुलकी चर्चा होताना दिसली.
शांतिदूताचा बुरखा पांघरलेले पाकिस्तानी मध्यस्थीचे डेकोरेशन फसले अमेरिका आणि इराण यांच्यातली चर्चा फिस्कटल्यानंतर पाकिस्तानात अडचणीत आले, हे कालच्या एका रात्रीत घडले.
राज्यातील महिला व बालविकास विभागात 23 वर्षांनंतर मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली असून, या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे असे जर पत्र आले असेल तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असेल तर अशोक खरात याच्या जीवाला सुद्धा धोका आहे असे मला वाटते आहे, काल खरातने मी जेलमधून बाहेर येणार नाही, माझे काही तरी बरे वाईट होईल असे विधान केले आम्हाला सुद्धा तीच धास्ती आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत लिहिलेला लेख आणि त्यातील विधानांवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक आणि रोखठोक भूमिका मांडली आहे. “शरद पवारांचा वारकरी विचारांशी कधीही जवळचा संबंध राहिलेला नाही. शरद पवारांचे महाराष्ट्रासाठी योगदोन मोठे असले, तरी त्यांचा पिंड निधर्मी आहे. त्यांनी लिहिलेला लेख अत्यंत चुकीचा असून, त्यांनी अशी भूमिका मांडावी याचे मला दुःख वाटते,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या दाव्यांचा समाचार घेतला. नवी दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी या वादावर भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा जोतिबा फुले यांच्या स्त्रीशिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप असून त्यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
“बारामतीची निवडणूक ही केवळ आत्ताच्या उमेदवाराकडे पाहून नाही, तर अजित पवार यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर लढली जात आहे. आम्हाला बोलावले नाही तरी आम्ही प्रचाराला जाणार,’ असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. शनिवारी पवार हे ईदमिलन कार्यक्रमासाठी तसेच पदाधिकारी शिष्टमंडळाच्या भेटीसाठी शहरात आले होते.
कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणेकडून दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी अत्यंत गोपनीय तपास सुरू केल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे. प्रकरण गंभीर वळणावर गेले असून केंद्राकडून उच्चस्तरीय तपास सुरू केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मात्र याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून स्थानिक अधिकाऱ्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
बारामती विधानसभा मतदारसंघ हा १९६७ पासून पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला राहिला आहे. आता होणाऱ्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर प्रभावी विरोधक नसल्याने त्या किती मताधिक्याने विजयी होणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली आहे. विशेष म्हणजे, या मतदारसंघातील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर असून, २०१९ मध्ये त्यांनी १ लाख ६५ हजार २६५ मतांनी विजय मिळवला होता. हा विक्रम सुनेत्रा पवार मोडतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वारकरी संप्रदायात 60 % लोक प्रतिगामी घुसलेत. 40 % लोक वारकरी संप्रदाय विषयी योग्य मांडणी करतायेत बाकीचे 60 % लोक चुकीची मांडणी करतायेत, अशा आशयाचा लेख लिहून शरद पवारांनी महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये खळबळ उडवून दिली. अमोल मिटकरी आणि रोहित पवार हे शरद पवारांच्या समर्थनासाठी बाहेर आले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरिवंश नारायण सिंह यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केले आहे. माजी CJI रंजन गोगोई यांच्या निवृत्तीनंतर ही जागा रिक्त झाली होती. ही जागा भरण्यासाठी JD(U) च्या हरिवंश यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केले आहे. 69 वर्षीय हरिवंश आता 2032 पर्यंत राज्यसभेत राहतील.
भारत फ्रान्सकडून 114 नवीन राफेल फायटर जेट्स खरेदी करत आहे. यांना स्वदेशी क्षेपणास्त्रे आणि शस्त्र प्रणालीने सुसज्ज केले जाईल.
इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात भारताने उगाच मध्यस्थीचे “डेकोरेशन” केले नाही, पण मानवतेच्या दृष्टिकोनातून इराणला वैद्यकीय मदत पाठवायला सुद्धा हात आखडता घेतला नाही. भारताने वैद्यकीय मदतीची दुसरी घेत आज इराणला रवाना केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे पैतृक गाव पुणे जिल्ह्यातील खानवडी येथे ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचे उदघाटन संपन्न झाले.
देशातील खाजगी विमान कंपनी स्पाइसजेट गंभीर संकटातून जात आहे. कार्यक्षमतेत घट झाल्यामुळे कंपनीने 20% कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये 500 हून अधिक कर्मचाऱ्यांना विनावेतन सुट्टीवर पाठवले जाऊ शकते.
लवकरच असे होऊ शकते की ₹10 हजारपेक्षा जास्त रकमेचे ऑनलाइन व्यवहार त्वरित होणार नाहीत. त्यात 1 तासाचा विलंब होऊ शकतो. यामुळे ग्राहकांना चुकीचे व्यवहार थांबवण्याची किंवा रद्द करण्याची संधी मिळेल. देशात वाढत्या डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी RBI ने हा प्रस्ताव ठेवला आहे.
नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतराचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. पैसे आणि नोकरीचे आमिष दाखवूनच हे धर्मांतर करण्यात आले आहे. केवळ मुलींचेच नव्हे तर मुलांचेही धर्मांतर करून घेतले. मुलींना गोमांस खाऊ घातले, रोजे करायला लावल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला.
वयाच्या ९२ वर्षी आशा भोसले यांनी एक्झिट घेतली आणि ७० वर्षांची सूरसाधना सगळ्या जगाला देऊन एक अष्टपैलू सूर आपल्यातून निघून गेला.
शांतिदूताचा बुरखा पांघरलेले पाकिस्तानी मध्यस्थीचे डेकोरेशन फसले अमेरिका आणि इराण यांच्यातली चर्चा फिस्कटल्यानंतर पाकिस्तानात अडचणीत आले, हे कालच्या एका रात्रीत घडले.
इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात भारताने उगाच मध्यस्थीचे “डेकोरेशन” केले नाही, पण मानवतेच्या दृष्टिकोनातून इराणला वैद्यकीय मदत पाठवायला सुद्धा हात आखडता घेतला नाही. भारताने वैद्यकीय मदतीची दुसरी घेत आज इराणला रवाना केली.
पश्चिम बंगाल मध्ये तृणमूळ काँग्रेस वर मात करण्यासाठी भाजपने लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना खूश करायचा निर्णय घेतला असून त्यांना प्रत्येकी दरमहा ३००० रुपये देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले.
ऑपरेशन टायगरच्या दुधखुळ्या बातम्यांच्या गदारोळात भाजप करत असलेल्या खऱ्या ऑपरेशन कडे माध्यमांचे दुर्लक्ष झाल्याची वस्तुस्थिती आज समोर आली.
बारामतीत बिनविरोध साठी पवार कुटुंबियांचा आटापिटा; पण राहुरीत लढायची पवार गटाची दुटप्पी भूमिका!!, हेच राजकीय वास्तव आज पोटनिवडणुकीचे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी समोर आली.
भोंदू बाबा अशोक खरातच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यानंतर चबर चबर बोलणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद वर गप्प बसल्याची वास्तुस्थिती आज समोर आली.
याला म्हणतात काँग्रेस!!, नुसती लढाईची चुणूक दाखवून पवारांना आणले गुडघ्यावर!!, तेव्हा कुठे माघार घेतली पवारांनी फोन केल्यावर!!, हेच राजकीय वास्तव बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या आजच्या म्हणजे ९ एप्रिल २०२६ या दिवशी समोर आले.
बारामती बिनविरोध करण्यासाठी अख्खा पवार कुटुंबाची धडपड आणि भविष्यातल्या बेगमीसाठी काँग्रेस पुढे शरणागती!!, ही राजकीय घडामोडी आज घडली.