TCS corporate Jihad : मास्टरमाईंड निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक कोर्टाने फेटाळला; अत्यंत गंभीर गुन्हा केल्याचे निरीक्षण!!
मालेगावात धर्मांतराचे रॅकेट, निदा खानच्या सुनावणी दरम्यान तपासात धक्कादायक वास्तव समोर!!
मालेगावात धर्मांतराचे रॅकेट, निदा खानच्या सुनावणी दरम्यान तपासात धक्कादायक वास्तव समोर!!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीकेसी, मुंबई येथे ‘महालक्ष्मी सरस 2026’ चे उदघाटन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ग्रामविकास आणि पंचायतराज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने आयोजित महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनाच्या स्टॉल्सची पाहणी केली. हा उपक्रम अधिक कौशल्यपूर्ण स्वरूपात सादर केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी काँग्रेस नेते पवन खेरा यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. हे प्रकरण आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे 3 परदेशी पासपोर्ट आणि अमेरिकेत 50 हजार कोटी रुपयांची कंपनी असल्याच्या आरोपाशी संबंधित आहे.
पश्चिम बंगाल मधल्या डायमंड हार्बर स्थित फाल्टा विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचा उमेदवार जहांगीर खान याने आधी दादागिरी केलीच होती. पण आज 11 बुथ वरील फेरमतदानाच्या वेळी सुद्धा त्याच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना दमदाटी केली. त्यामुळे त्या मतदारसंघातल्या हिंदू मतदारांनी रस्त्यावर उतरून जहांगीर खान आणि त्याच्या कार्यकर्त्यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. तिथे केंद्रीय सुरक्षा दलांना तैनातीसाठी बोलविणे भाग पाडले.
इराण-अमेरिका युद्धाच्या दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूड गुरुवारी 126 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले होते, जो 4 वर्षांतील उच्चांक आहे. मात्र, नंतर दर 116 डॉलरपर्यंत खाली आले. अशा परिस्थितीत, एजन्सींच्या हवाल्याने असे सांगितले जात आहे की इराण युद्धामुळे महागड्या कच्च्या तेलामुळे देशातील तेल कंपन्यांना दररोज 2,400 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.
नियम पाळले नाहीत तर स्वर कर्कश होतात, तसेच जीवनात शिस्त आणि समन्वय नसेल तर विसंवाद निर्माण होतो. घोषवादन आपल्याला निरीक्षण, समन्वय, त्याग आणि सामूहिकता शिकवणारे एक प्रभावी साधन आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) च्या लाखो सदस्य आणि पेन्शनधारकांसाठी दोन मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत. दीर्घकाळापासून कमी पेन्शनची तक्रार करणाऱ्या लोकांच्या मागणीनुसार, सरकार आता कर्मचारी पेन्शन योजना (EPS-95) अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याचा विचार करत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण व कोनशिला अनावरण केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
भारताच्या एकूण GST संकलनाने एप्रिल महिन्यात ₹2.42 लाख कोटींचा नवा विक्रम नोंदवला. सरकारी आकडेवारीनुसार, मागील आर्थिक वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत यात 8.7% वाढ नोंदवली गेली आहे. यापूर्वी सर्वाधिक संकलन एप्रिल 2025 मध्ये ₹2.23 लाख कोटी होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की, पुढील आठवड्यापासून युरोपीय संघ (EU) मधून येणाऱ्या कार आणि ट्रक्सवर टॅरिफ वाढवून २५% केले जाईल.
पुण्याच्या कोंढव्यामध्ये आता हिंदूंना शोधण्यासाठी दुर्बिण लावावी लागत आहे. देशाला 2047 पर्यंत ‘इस्लाम राष्ट्र’ बनवण्याच्या दृष्टीकोनातून काही शक्ती काम करत आहेत. या शक्तींनी काही विशिष्ट भागांवर आपले लक्ष केंद्रित केले असून, त्यामध्ये पुण्याच्या कोंढवा परिसराचा प्रामुख्याने समावेश आहे, असे मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे.
भाजप नेते सुवेंदु अधिकारी शुक्रवारी संध्याकाळी 6.30 वाजता कोलकात्यातील सखावत मेमोरियल स्कूलमध्ये ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये पोहोचले. ते येथे सुमारे 10 मिनिटे थांबले. याच स्ट्रॉंग रूममध्ये गुरुवारी रात्री मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 4 तास बसून होत्या.
भारताने युद्धांच्या बदलत्या रणनीती लक्षात घेऊन अत्याधुनिक ‘हायपरसोनिक’ क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर काम वेगाने सुरू केले आहे. डीआरडीओ प्रमुख समीर व्ही. कामत यांनी एका कार्यक्रमात सांगितले आहे की, देश लवकरच ‘हायपरसोनिक ग्लाइड क्षेपणास्त्र’ आणि ‘हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रांनी’ सुसज्ज होईल.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याची भाषा आपल्याला आलीच पाहिजे. या प्रकरणी पूर्वीपासूनच लक्ष दिले असते तर ही वेळ आलीच नसती, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या पवार विरुद्ध पवार असा राजकीय सामना टाळण्याच्या भूमिकेचेही स्वागत केले.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित 13 किमी लांबीच्या नव्या मार्गिकेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या मार्गाला आतापर्यंत मिसिंग लिंक, म्हणून ओळखले जात होते. मात्र उद्घाटनावेळी फडणवीस यांनी याला कनेक्टिंग लिंक, म्हणावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाल्याने महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे लोकार्पणाचा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाला.
राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 19 एप्रिल रोजी बारामती आणि राहुरी मतदारसंघात मतदान पार पडले असून, आता 4 मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालात महायुतीच्या उमेदवारांच्या विजयापेक्षा त्यांच्या मताधिक्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच नेत्यांनी बारामतीत सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा नवा विक्रम प्रस्थापित करण्याचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर आता युगेंद्र पवार यांनी सुनेत्रा पवारांच्या संभाव्य मताधिक्याचा आकडा वर्तवला आहे.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडने भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगदा निर्माण करून कंपनीने दुसऱ्या ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’वर नाव कोरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवयुगा इंजिनिअरिंगच्या अभियांत्रिकी कौशल्याचे कौतुक केले.
विधान परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर होताच अजित पवार गटातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे आक्रमक आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याला डावलल्याची खंत व्यक्त करत थेट बंडाचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मैदानावर उतरत हा निर्णय भावनेच्या भरात नाही, तर मेरिटवर आधारित आहे, असे सांगत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
केंद्र सरकारने परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला असून, OCI (Overseas Citizen of India) नोंदणी प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे. या बदलामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.गृह मंत्रालयाने केलेल्या सुधारणांनुसार, OCI नोंदणीसाठी आता कागदपत्रांची पारंपरिक पद्धत जवळपास संपुष्टात येत असून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर हलवण्यात आली आहे. यामुळे अर्जदारांना दूतावास किंवा कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या मारण्याची गरज कमी होणार आहे.
सोळाव्या राष्ट्रीय जनगणनेचा ऐतिहासिक टप्पा आज सुरू झाला असून आजपासून स्व – गणनेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची स्व – गणना डिजिटल स्वरूपात केली. त्याची माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर दिली.
मे महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा मोठा फटका बसला आहे. केंद्र सरकारने 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात तब्बल ₹993 ची वाढ केली आहे. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत एका सिलिंडरची किंमत सुमारे ₹3,071.50 झाली आहे.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर तयार केलेल्या मिसिंग लिंकची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील लोणावळा परिसरात उभारलेल्या 22.33 मीटर रुंदीच्या जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगद्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने दिलेले प्रमाणपत्र स्वीकारले.
वाढत्या इंधन दरांमुळे आणि विमानांच्या सुट्या भागांच्या तुटवड्यामुळे एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी दररोज सुमारे 100 उड्डाणे रद्द करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या निर्णयाचा थेट परिणाम देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर होणार असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते.
पवार ब्रँडच्या प्रभावाचे मुसळ केरात गेल्याची वस्तुस्थिती; म्हणूनच वाटली पवार विरुद्ध पवार लढतीची भीती!!, हीच राजकीय वस्तुस्थिती गेल्या दोन दिवसांमधल्या काही मुलाखतींमधून समोर आली.
मध्य प्रदेशातील जबलपूर येथील नर्मदा नदीवरील बरगी धरणात गुरुवारी संध्याकाळी पर्यटकांना घेऊन जाणारे एक क्रूझ जहाज उलटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. १९ जणांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. १५ हून अधिक जण अद्याप बेपत्ता आहेत.
नियम पाळले नाहीत तर स्वर कर्कश होतात, तसेच जीवनात शिस्त आणि समन्वय नसेल तर विसंवाद निर्माण होतो. घोषवादन आपल्याला निरीक्षण, समन्वय, त्याग आणि सामूहिकता शिकवणारे एक प्रभावी साधन आहे.
सोळाव्या राष्ट्रीय जनगणनेचा ऐतिहासिक टप्पा आज सुरू झाला असून आजपासून स्व – गणनेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची स्व – गणना डिजिटल स्वरूपात केली. त्याची माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर दिली.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर तयार केलेल्या मिसिंग लिंकची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील लोणावळा परिसरात उभारलेल्या 22.33 मीटर रुंदीच्या जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगद्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने दिलेले प्रमाणपत्र स्वीकारले.
पवार ब्रँडच्या प्रभावाचे मुसळ केरात गेल्याची वस्तुस्थिती; म्हणूनच वाटली पवार विरुद्ध पवार लढतीची भीती!!, हीच राजकीय वस्तुस्थिती गेल्या दोन दिवसांमधल्या काही मुलाखतींमधून समोर आली.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी मध्ये मध्ये अडकलेल्या नागरिकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माफी मागितली. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंकच्या उद्घाटनानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी सुप्रिया सुळे यांना देखील सुनावून घेतले. त्यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्यांच्या शेजारी बसला होत्या.
विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर बोचरी टीका केली.
प्रहार’चे आक्रमक नेतृत्व आणि सामान्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे बच्चू कडू यांनी आज अधिकृतपणे आपल्या राजकीय प्रवासाचे नवे पान उलटले आहे.
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभांच्या निवडणुकांचे मतदान संपताच त्यांच्या निकालांची “अशी” काही चाहूल लागली, की तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन आज शांतपणे कामगार दिनाच्या कार्यक्रमात सामील झाले, तर काल रात्रीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंगरूममध्ये घुसून जबरदस्त गोंधळ घातला. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल नेमका कसा लागेल, याची राजकीय चुणूक काल आणि आज व्यवस्थित दिसली.
केंद्र निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 नियमित जागा आणि 1 पोटनिवडणूक अशा एकूण 10 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला