Khawaja Asif : पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याची भारताला धमकी; म्हटले- पुढचे युद्ध सीमेपर्यंत राहणार नाही, कोलकातापर्यंत पोहोचेल
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी शनिवारी सियालकोटमध्ये पत्रकारांशी बोलताना भारताला धमकी दिली आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी शनिवारी सियालकोटमध्ये पत्रकारांशी बोलताना भारताला धमकी दिली आहे.
कवडीची किंमत देत नाही” इथपासून ते “परिपक्वता किती ते माहिती नाही”, या शब्दांतपर्यंत शरद पवारांचा पार्थ पवार वरचा राग कायम राहिल्याचे राजकीय सत्य शरद पवारांच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यातून आज समोर आले.
मी तर जामिनावर बाहेर आहे, असे सांगून राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला, की भाजपच्या आरोपांवरून स्वतःच कबुली देऊन टाकली??, असा सवाल राहुल गांधींच्या आजच्या केरळ मधल्या भाषणातून समोर आला.
देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतीने हादरवण्याचा ‘जैश-ए-मोहम्मद’ (JeM) या दहशतवादी संघटनेचा मोठा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुंबईतील कुर्ला आणि ठाणे जिल्ह्यातील खडवली परिसरात संयुक्त मोहीम राबवून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे दहशतवादी ‘टॉय कार’चा (खेळण्यातील कार) वापर करून भीषण स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत होते.
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्याने पवारांच्या मक्तेदारीला आव्हान दिल्याबरोबर पवारांचा तीळपापड झाला. काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल हे दिसेल,
निवडणुकीतील मोफत रेशन, महिलांना रोख रक्कम यांसारख्या ‘मोफतच्या रेवड्या’ (फुकटच्या योजना) राज्यांसाठी मोठा भार बनत आहेत. परिस्थिती अशी आहे की, या योजना पूर्ण करण्यासाठी राज्ये पुरेसे संसाधन (साधनसामग्री) गोळा करू शकत नाहीत आणि संतुलित अर्थसंकल्पही तयार करू शकत नाहीत.
भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, आता या वादात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ची (AI) एन्ट्री झाली आहे. अशोक खरातचे कॉल डिटेल्स (CDR) सार्वजनिक केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले आहेत. “सीडीआर कसा मिळवला याचे प्रात्यक्षिक मी माझ्या घरी करून दाखवते, उद्या सकाळी चहा प्यायला या,” असे खुले निमंत्रण त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले आहे.
राज्यातील सत्ताधारी बाकावरून पुन्हा एकदा ‘हिंदू अस्मिते’चा हुंकार घुमला असून, यावेळी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या अल्पसंख्याक दर्जावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “जैन धर्म हा मूळ हिंदू संस्कृतीचाच अविभाज्य भाग आहे. मुघल, इंग्रज आणि त्यानंतर काँग्रेसने आपल्या ‘फूट डालो आणि राज करो’ या कुटिल नीतीने हिंदू समाजाचे तुकडे केले. आता ही गुलामगिरीची मानसिकता आणि अल्पसंख्याक दर्जा झुगारून मूळ प्रवाहात येण्याची वेळ आली आहे,” अशा जळजळीत शब्दांत लोढा यांनी प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
खेळ बदलेल, दिशा बदलेल!” अशा उत्साहात महाराष्ट्र खो-खो विश्वात आज ऐतिहासिक क्षण घडला, जेव्हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर झाली! खो-खो, कबड्डी, कुस्ती आणि मल्लखांबसारख्या परंपरागत खेळांमध्ये राज्य असोसिएशनच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला विराजमान झाल्याने हा क्षण सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे.
बारामतीत पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सगळ्याच पवारांची धडपड; पण देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडूत जाऊन राहुरीचा विषय मिटवला!!, ही राजकीय घडामोड आज घडली.
पटेल + तटकरेंना शिव्या घाला बारामती सुनेत्रा पवारांचे नेतृत्व लादा!!, असला प्रकार आज बारामतीतून समोर आला.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीने केलेले प्रयत्न निष्फळ ठरले असून, काँग्रेसने या मतदारसंघात आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी आकाश विश्वनाथ मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून, आता बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध आकाश मोरे असा थेट सामना रंगणार आहे.
राज्यभरात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता एका निनावी पत्राने खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रूपाली ठोंबरे यांना बीडमधून पाठवण्यात आलेल्या या पत्रात थेट राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या पत्रामुळे चाकणकर यांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले आहे.
रविवारी पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, राज्यातील भ्रष्टाचार, घुसखोरी आणि महिलांवरील अत्याचारामुळे जनता भीती व असुरक्षिततेच्या वातावरणात लोटली गेली आहे.
अशोक खरातला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉल केले होते तसेच अनेक नेत्यांनी खरातला कॉल केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली होती. या संदर्भातील सीडीआर देखील त्यांनी समोर आणल्याचा दावा केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसने आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिंकी भुईया सरमा यांच्यावर दुहेरी नागरिकत्वाचा आरोप केला आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी रविवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडे इजिप्त, अँटिगुआ-बार्बुडा आणि यूएई या तीन देशांचे पासपोर्ट आहेत.
लव्ह जिहाद प्रकरणे रोखण्यासाठी महाराष्ट्रात कायदा आहेच, मात्र अशा प्रकरणांमध्ये घरवापसी केलेल्या मुलींच्या अपत्यांना यापुढे हिंदू कायदा लागू होईल, वारसा हक्क कायद्यात त्यासाठी बदल करण्याच्या दिशेने शासन कार्यरत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे रविवारी अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषदेत दिली.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या कृत्याने राज्य हादरलेले असतानाच आता नवी मुंबई कळंबाेलीतील अब्दुल रशीद ऊर्फ बाबाजान या भोंदूबाबाचे काळे कारनामे उघड झाले आहेत. या नराधमाने खालापूर येथील फार्महाऊसवर महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, दोन धाडसी महिलांच्या तक्रारीनंतर खालापूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. सोमवार, ६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आपला अर्ज दाखल करणार आहेत. एकीकडे महायुती ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे काँग्रेसने अॅड. आकाश विश्वनाथ मोरे यांना उमेदवारी जाहीर केली.
गेल्या पाच आठवड्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांनंतरही इराणची लष्करी क्षमता पूर्णपणे नष्ट झालेली नाही. सीएनएनने तीन सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या अमेरिकन गुप्तचर अहवालानुसार, इराणचे सुमारे अर्धे क्षेपणास्त्र लाँचर अजूनही सुरक्षित आहेत आणि त्याच्याकडे हजारो आत्मघाती ड्रोन आहेत.
वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद घेऊन देशभरातील गॅस सिलेंडर तुटवड्याचा विरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी उद्या 6 एप्रिल 2026 रोजी “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर?” या राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली.
देशात २२ कोटी लोक फीचर फोन वापरत आहेत. त्यांना स्मार्टफोनवर शिफ्ट व्हायचे आहे. पण बजेट आणि महागडे हँडसेट मोठी अडचण आहेत. एक विश्वासार्ह स्मार्टफोन आणि एंट्री-लेव्हल फीचर फोनमध्ये ₹४-६ हजार रुपयांचा फरक आहे.
बारामती आणि राहुरी; पवारांची दिसली भूमिका दुटप्पी!!, हेच राजकीय चित्र आज महाराष्ट्रातून समोर आले. अजित पवारांच्या अकाली एक्झिट मुळे बारामती विधानसभेची आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली एक्झिट मुळे राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लागली. पण यापैकी फक्त बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी ती बिनविरोध व्हावी म्हणून पवार कुटुंबीयांनी धाय मोकलली.
आम आदमी पार्टी (AAP) च्या आरोपांवरून खासदार राघव चड्ढा यांनी शनिवारी दुसरा व्हिडिओ जारी केला. राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर (X) व्हिडिओ पोस्ट करत लिहिले – मला बोलायचे नव्हते, पण मी गप्प राहिलो असतो तर वारंवार बोललेलं खोटंही खरं वाटू लागलं असतं. 3 आरोपांमध्ये शून्य सत्यता आहे.
कवडीची किंमत देत नाही” इथपासून ते “परिपक्वता किती ते माहिती नाही”, या शब्दांतपर्यंत शरद पवारांचा पार्थ पवार वरचा राग कायम राहिल्याचे राजकीय सत्य शरद पवारांच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यातून आज समोर आले.
मी तर जामिनावर बाहेर आहे, असे सांगून राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला, की भाजपच्या आरोपांवरून स्वतःच कबुली देऊन टाकली??, असा सवाल राहुल गांधींच्या आजच्या केरळ मधल्या भाषणातून समोर आला.
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्याने पवारांच्या मक्तेदारीला आव्हान दिल्याबरोबर पवारांचा तीळपापड झाला. काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल हे दिसेल,
बारामतीत पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सगळ्याच पवारांची धडपड; पण देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडूत जाऊन राहुरीचा विषय मिटवला!!, ही राजकीय घडामोड आज घडली.
पटेल + तटकरेंना शिव्या घाला बारामती सुनेत्रा पवारांचे नेतृत्व लादा!!, असला प्रकार आज बारामतीतून समोर आला.
बारामती आणि राहुरी; पवारांची दिसली भूमिका दुटप्पी!!, हेच राजकीय चित्र आज महाराष्ट्रातून समोर आले. अजित पवारांच्या अकाली एक्झिट मुळे बारामती विधानसभेची आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली एक्झिट मुळे राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लागली. पण यापैकी फक्त बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी ती बिनविरोध व्हावी म्हणून पवार कुटुंबीयांनी धाय मोकलली.
पश्चिम आशियात सध्या सुरू असलेला संघर्ष हा फक्त दोन-तीन देशांमधील पारंपरिक युद्ध नाही. हा संघर्ष हळूहळू जागतिक सत्ता, ऊर्जा नियंत्रण आणि राजकीय हस्तक्षेपाचा मोठा खेळ बनत चालला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्या नेतृत्वाखालील प्रशासन इराणविरुद्ध कठोर भूमिका घेत आहे आणि या संघर्षाच्या केंद्रस्थानी आता एक नवीन शब्द वारंवार ऐकू येतो — “रेजीम चेंज”.
बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणूक संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच पक्षांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.
सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे हजारो एकर जमीन असल्याप्रकरणी सोशल मीडियावर चुकीची माहिती दिल्याप्रकरणी नागपूरच्या कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.