महाराष्ट्रात मुख्यमंत्री फेलोशिपसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; प्रशासनाच्या बरोबर काम करायची मोठी संधी
राज्यातील युवक-युवतींना प्रशासनासोबत काम करण्याची आणि महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे
राज्यातील युवक-युवतींना प्रशासनासोबत काम करण्याची आणि महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे
महाराष्ट्रातल्या सहा तीर्थक्षेत्रांना लवकरच विकासाची नवी झळाळी मिळणार असून आज त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक झाली. त्यामध्ये पुढील विषयांवर चर्चा झाली.
भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी घुसखोरी केलेल्या लष्कर-ए-तैयबा (LeT) च्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिशन अर्धवट सोडले. दहशतवाद्याने श्रीनगरमध्ये हेअर ट्रान्सप्लांट केले आणि बनावट आधार-पॅन बनवून भारतातून पळून जाण्याचा कट रचला होता.
काँगोच्या पूर्वेकडील इटुरी प्रांतात इबोलामुळे आतापर्यंत 80 लोकांचा मृत्यू झाला आहे. 246 संशयित प्रकरणे समोर आली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे. तथापि, WHO चे म्हणणे आहे की हे साथीच्या रोगाच्या श्रेणीत येत नाही.
भाजपचे राष्ट्रीय माध्यम सह-प्रमुख आणि राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संजय मयूख यांनी NEET पेपरफुटी प्रकरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या वक्तव्याला अत्यंत दुर्दैवी, असंवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे सांगत तीव्र आक्षेप घेतला आहे.
केरळ मध्ये सरकारच्या शपथविधी समारंभात मंत्री शपथ घेत असताना राहुल गांधी आणि मुख्यमंत्री सतीशन स्टेजवर लहान मुलीबरोबर हास्यविनोदात दंग झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे राहुल गांधींना सरकारच्या शपथविधी समारंभाचे कोणतेही गांभीर्य नसल्याचेच स्पष्ट झाले.
तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी रविवारी सांगितले की, निवडणुकीच्या निकालानंतर स्टॅलिन यांच्याशी त्यांची भेट राजकीय नसून मैत्रीमुळे होती. त्यांनी विजयबद्दलच्या ईर्ष्याच्या चर्चाही फेटाळून लावल्या. रजनीकांत म्हणाले, हे खरे आहे की मी निवडणुकीच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांना भेटलो होतो, पण मी राजकारणासाठी कोणत्याही स्तरापर्यंत खाली उतरणारा माणूस नाही. स्टॅलिन गेल्या 30 वर्षांपासून माझे मित्र आहेत. आमची मैत्री राजकारणापलीकडची आहे.
अमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयएचे प्रमुख जॉन रॅटक्लिफ यांच्या हवाना भेटीनंतर क्युबामध्ये अमेरिकेच्या हल्ल्याची शक्यता वाढली आहे. क्युबा सरकारने संभाव्य लष्करी संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन युद्धासारखी तयारी वेगवान केली आहे.
जमीयत उलेमा ए हिंदचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी रविवारी सांगितले की, देशात मशिदी, दर्गे आणि मदरसे अवैध ठरवून पाडले जात आहेत. इस्लामला लक्ष्य केले जात आहे. धमकावले जात आहे. पण, मुसलमान कधीही झुकला नाही आणि कधीही झुकणार नाही. इस्लामला मिटवणारे स्वतःच मिटले.
अभिनेता आणि नेते कमल हासन यांनी शनिवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची भेट घेतली. त्यांनी तामिळ चित्रपट उद्योगाशी संबंधित सहा मागण्या विजय यांच्यासमोर मांडल्या.
केरळ मध्ये काँग्रेस प्रणित संयुक्त लोकशाही आघाडीने डाव्या लोकशाही आघाडीच्या पराभव करून तब्बल १० वर्षानंतर सत्ता मिळविल्यानंतर तब्बल बारा दिवसांनी व्ही. डी. सतीशन यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आज शपथ घेतली. त्यावेळी काँग्रेसने मुस्लिम लीगला “धर्मनिरपेक्षतेचे” “सर्टिफिकेट” देऊन तब्बल 5 आमदारांना मंत्रीपदे बहाल केली.
NEET-UG 2026 पेपर लीक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नवव्या आरोपीला CBI ने राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केले. जिथे कोर्टाने बॉटनी शिक्षिका मनीषा मांढरेला 14 दिवसांच्या कोठडीत पाठवले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमवेत आज ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’मध्ये सहभागी झालेल्या स्टार्टअप्स, नवउद्योजक आणि उपक्रमशील शेतकऱ्यांना विविध विभागांतील विजेते व उपविजेत्यांना धनादेश आणि पुरस्कारांचे वितरण केले.
केरळममध्ये युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) च्या नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह २१ मंत्री असतील. शपथविधीपूर्वी रविवारी २० मंत्र्यांची नावे निश्चित झाली. यामध्ये मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त ११ मंत्री काँग्रेसचे आहेत. इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) च्या ५ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. केरळम काँग्रेस, केरळम काँग्रेस (जेकब), रेव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी (RSP) आणि CMP (कम्युनिस्ट मार्क्सिस्ट पार्टी) मधून प्रत्येकी १ मंत्री असतील.
देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत थेट ३ रुपयांची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर अत्यंत गंभीर भाष्य केले आहे. “आज ९६ रुपयांना मिळणारा डॉलर महिन्याभरात १०० रुपयांवर जाईल, तर पेट्रोलचे दर १२० ते १३० रुपयांवर पोहोचतील,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
युक्रेनने शनिवारी रात्री रशियाच्या अनेक भागांवर 1000 हून अधिक ड्रोनने हल्ला केला. अहवालानुसार, यात किमान 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 1 भारतीय मजुराचाही समावेश आहे. रशियातील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली.
कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. बेल्हेजवळील गुंजाळवाडी फाटा परिसरात प्रवाशांनी गच्च भरलेली भिवंडी डेपोची एसटी बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याशेजारील खोल खड्ड्यात कोसळली. या दुर्दैवी अपघातात बस चालकासह एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातामध्ये २० प्रवासी गंभीर जखमी झाले असून काही जण थोडक्यात बचावले आहेत.
“राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, येत्या ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल,” अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. पुणे ॲग्री हॅकेथॉनच्या पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कर्जमाफीसह पार्थ पवार यांची भेट, कथित ऊर्जा संकट, ड्रग्जविरोधी मोहीम आणि मराठा समाजाच्या कल्याणकारी योजना अशा विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.
स्वीडनमध्ये पंतप्रधान मोदींना ‘रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा स्वीडनचा कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांना किंवा सरकार प्रमुखांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे.
संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) अल धाफ्रा भागातील बरका अणुऊर्जा प्रकल्पाबाहेर ड्रोन हल्ल्यानंतर एका वीज जनरेटरला आग लागली. अबू धाबी मीडिया ऑफिसनुसार, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. शिवाय, अणुऊर्जा प्रकल्पाची सुरक्षा आणि किरणोत्सर्गाच्या पातळीवर कोणताही परिणाम झाला नाही.
भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी सांगितले की, जर पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि भारताच्या विरोधात दहशतवाद सुरू ठेवला, तर त्यांना स्वतःच ठरवावे लागेल की ते येत्या काळात भूगोलाचा भाग राहणार की इतिहासाचा.
मुख्य न्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी शनिवारी त्यांच्या परजीवी आणि झुरळांच्या टिप्पणीवर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, माध्यमांच्या एका वर्गाने माझ्या टिप्पणीचा चुकीचा अर्थ लावला. CJI म्हणाले, माझी टिप्पणी विशेषतः अशा लोकांसाठी होती, जे बनावट आणि खोट्या पदव्यांच्या आधारावर वकिलीसारख्या व्यवसायात आले आहेत. माध्यम, सोशल मीडिया आणि इतर प्रतिष्ठित व्यवसायांमध्येही असे लोक घुसले आहेत. ते परजीवींसारखे आहेत.
हिंदुंचे संघटन हाच हिंदुत्वाचा शाश्वत धर्म आहे. मात्र, बदलत्या काळानुसार सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, स्वबोध आणि नागरी कर्तव्यांचे पालन हा ‘पंचपरिवर्तनाचा’ मंत्र आता हिंदुत्वाचा युगधर्म आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी शनिवारी राहुल गांधींना 2029 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याची वकिली केली आहे. ते म्हणाले की, काँग्रेस आधी राहुल गांधींच्या नावाची घोषणा करेल आणि नंतर I.N.D.I.A. ब्लॉकच्या मित्रपक्षांना पाठिंब्यासाठी मनवले जाईल.
राष्ट्रीय महिला आयोगाने संपूर्ण देशातील महिलांना सन्मान, सुरक्षा आणि समान संधीचा अधिकार देण्यासाठी सुरू केलेला शक्ती संवादाचा उपक्रम आज जम्मू – काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे पोहोचला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा शक्ती संवादाचा उपक्रम श्रीनगर येथे संपन्न झाला.
केरळ मध्ये सरकारच्या शपथविधी समारंभात मंत्री शपथ घेत असताना राहुल गांधी आणि मुख्यमंत्री सतीशन स्टेजवर लहान मुलीबरोबर हास्यविनोदात दंग झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे राहुल गांधींना सरकारच्या शपथविधी समारंभाचे कोणतेही गांभीर्य नसल्याचेच स्पष्ट झाले.
हिंदुंचे संघटन हाच हिंदुत्वाचा शाश्वत धर्म आहे. मात्र, बदलत्या काळानुसार सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, स्वबोध आणि नागरी कर्तव्यांचे पालन हा ‘पंचपरिवर्तनाचा’ मंत्र आता हिंदुत्वाचा युगधर्म आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.
राष्ट्रीय महिला आयोगाने संपूर्ण देशातील महिलांना सन्मान, सुरक्षा आणि समान संधीचा अधिकार देण्यासाठी सुरू केलेला शक्ती संवादाचा उपक्रम आज जम्मू – काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे पोहोचला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा शक्ती संवादाचा उपक्रम श्रीनगर येथे संपन्न झाला.
राष्ट्रवादीतली भांडणे कमी पडली, म्हणून “कळलाव्यां”नी भाजप – शिवसेनेत काल्पनिक भांडणे सुरु केली!!
शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा शिवसंवाद दौरा हा नाशिक आणि धुळे जिल्ह्या येत्या २१ मे ते २२ मे रोजी पार होणार आहे.
15 मे रोजी रुपया डॉलरच्या तुलनेत 30 पैशांनी घसरून 96.14 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. यापूर्वी गुरुवारी रुपया 95.64 च्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला होता. गेल्या काही दिवसांपासून रुपयामध्ये सातत्याने घसरण सुरू आहे.
ब्रेक के बाद मनोज जरांगे पुन्हा मैदानात आले. म्हणूनच राष्ट्रवादीत बिनसले की शिंदेंचे काही बिघडले??, असे सवाल विचारायची वेळ आली.
राहुल गांधी आणि शरद पवारांमध्ये साम्य काय??; तर ते लाडक्या नेत्यांना मुख्यमंत्री पद देऊ शकत नाय!!, हे राजकीय वास्तव केरळ मधल्या विधानसभा निवडणुकीनंतर समोर आले.
पवारांच्या राजकारणाची हीच खरी खासियत; घरातल्या नेत्यांचे बस्तान बसवायसाठी अनुयायांची फरफट; पण निर्णायक विजय मिळविण्यात नेहमीच अपयश!!