१७ खासदार अन् संसदेच्या दोन स्थायी समित्यांना मिळणार ‘संसदरत्न पुरस्कार’
हा पुरस्कार सोहळा जुलै २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात नवी दिल्ली येथे आयोजित केला जाईल
हा पुरस्कार सोहळा जुलै २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात नवी दिल्ली येथे आयोजित केला जाईल
operation Sindoor च्या यशस्वी मोहिमे दरम्यान जगभरातल्या देशांमध्ये संदेश देण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळात नेमका कुणाचा समावेश करायचा
operation sindoor चा मुकाबला करताना पाकिस्तानी लष्कराने किती आणि कोणते विषारी कारस्थान रचले होते आणि ते भारतीय सैन्याने कसे उधळून लावले, यांचे एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर आलेत.
भारतासोबत वाढत्या तणावाबद्दल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानला इशारा दिला आहे. जर परिस्थिती सुधारली नाही तर पाकिस्तानच्या १ अब्ज डॉलर्स (सुमारे ८,५४२ कोटी रुपये) च्या बेलआउट कार्यक्रमाचा पुढील हप्ता थांबवला जाऊ शकतो, असे आयएमएफने म्हटले आहे.
बसपा सुप्रीमो मायावती यांनी पुन्हा एकदा त्यांचा भाचा आकाश आनंदवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. आकाशला मुख्य राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हे दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. म्हणजेच मायावतींनंतर आता आकाश पक्षात असेल.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी रविवारी पश्चिम बंगाल, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, केरळ, झारखंड, पंजाब आणि जम्मू-काश्मीर या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. ज्यामध्ये त्यांनी राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयात मागितलेल्या संदर्भाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे.
भारतासोबतच्या अलिकडच्या तणावाबाबत पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जागतिक स्तरावर पाकिस्तानची बाजू मांडतील. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शनिवारी त्यांना ही जबाबदारी सोपवली.
भारताने शनिवारी व्यापार नियमांमध्ये बदल करत ईशान्येकडील भू-बंदरांमधून बांगलादेशातून फळे, कार्बोनेटेड पेये, प्रक्रिया केलेले अन्न, कापूस, प्लास्टिक आणि लाकडी फर्निचरच्या आयातीवर बंदी घातली.
रविवारी सकाळी हैदराबादमधील चारमिनारजवळील गुलजार हाऊसमधील एका इमारतीला आग लागली. या आगीत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात ८ मुलांचा समावेश आहे. त्याच वेळी, १० ते १५ लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी परळी तालुक्यात मारहाण झालेल्या शिवराज दिवटे या तरुणाची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात जाऊन माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी भेट घेत त्याच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच शिवराज व त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
लष्कर-ए-तैयबा आणि जमातचा दहशतवादी रजुल्लाह निजामानी उर्फ अबू सैफुल्लाह मारला गेला. पाकिस्तानातील सिंधमधील मतली फलकारा चौकाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी सैफुल्लाहची गोळ्या घालून हत्या केली
केंद्र सरकारने शनिवारी रात्री उशिरा ५९ सदस्यीय शिष्टमंडळाची घोषणा केली आहे. त्यात ५१ नेते आणि ८ राजदूतांचा समावेश आहे. एनडीएचे ३१ आणि इतर पक्षांचे २० आहेत, ज्यामध्ये ३ काँग्रेस नेते देखील आहेत.
भारताने operation sindoor चा पहिला भाग यशस्वी केल्यानंतर पुढच्या टप्प्यात भारत कोणती आक्रमक पावले टाकून पाकिस्तानला नेस्तनाबूत करेल??
आता आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला घाबरत नाही, आम्ही पाकिस्तानमध्ये १०० किमी आत घुसून प्रत्युत्तर दिलं आहे,” असा थेट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पाकिस्तान व दहशतवाद्यांवर कठोर शब्दांत हल्लाबोल केला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची सैनिकी ताकद पुन्हा एकदा जगासमोर अधोरेखित केली.
पाकिस्तानप्रेरित दहशतवादाचा जगभरात पर्दाफाश करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसमध्येच वादाची ठिणगी पडली आहे. महत्वाच्या राष्ट्रीय मुद्यावरही काँग्रेसने राजकारण सुरू केले आहे.
व्हेनेझुएलाच्या नागरिकांना हद्दपार करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला शुक्रवारी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ट्रम्प प्रशासनाला १७९८ च्या ‘एलियन एनिमीज अॅक्ट’ अंतर्गत टेक्सासच्या डिटेंशन सेंटरमध्ये ताब्यात घेतलेल्या लोकांना शक्य तितक्या लवकर हद्दपार करायचे होते.
सिंगापूरच्या एका न्यायालयाने एका भारतीय पर्यटकाला स्विमिंग कॉम्प्लेक्समध्ये १२ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याबद्दल आणि तिला इंस्टाग्रामवर अश्लील संदेश पाठवल्याबद्दल दोषी ठरवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रमेंदर (२५) नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
भारत युएई, इराण आणि इतर आखाती देशांमधून येणाऱ्या सर्व शिपमेंटची कसून तपासणी करत आहे. याद्वारे सरकार पाकिस्तानमधून येणारा कोणताही माल कोणत्याही मार्गाने भारतात पोहोचू नये याची खात्री करू इच्छिते. सरकार ट्रान्सशिपमेंट हबमधून येणाऱ्या वस्तूंची देखील तपासणी करत आहे.
operation sindoor च्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलाने ठिकठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये काही मेसेज पकडले गेले, त्यामुळे youtuber ज्योती मल्होत्र आणि अन्य सहा जणांचे पाकिस्तानातले हेरगिरीचे चाळे उघड्यावर आले.
भारताचा पाकिस्तानसोबतचा तणाव कमी झाला असला तरी, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय अजूनही भारतात अशांतता पसरवण्याच्या अजेंड्यावर काम करत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी सांगितले की, भारत कोणाशीही वैरभाव ठेवत नाही, परंतु जर कोणी काही करण्याचे धाडस केले तर तो त्याला धडा शिकवण्यापासून मागे हटणार नाही.
पाकिस्तान हा मूळात “ओरिजिनल” देशच नाही. तो भारताच्या द्वेषापोटी जन्माला घातला गेला. भारत द्वेषाने तो पोसला आणि पछाडला गेला.
सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश बीआर गवई यांनी शनिवारी म्हटले की, न्यायाधीश जमिनीवरील वास्तवाकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. बार कौन्सिल ऑफ इंडिया (बीसीआय) च्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी, सरन्यायाधीश गवई यांनी सामाजिक वास्तव समजून घेण्यात आणि त्यांना प्रतिसाद देण्यात न्यायाधीशांच्या भूमिकेवर भर दिला.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा शनिवारपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. ते शनिवारी गांधीनगरला पोहोचले, जिथे त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की- मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून तीन हल्ले झाले आहेत आणि मोदीजींनी तिन्ही दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. उरी सर्जिकल स्ट्राईकने उद्ध्वस्त केले, पुलवामा एअर स्ट्राईकने उद्ध्वस्त केले आणि आता ‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानी मुख्यालय उद्ध्वस्त केले.
Operation sindoor च्या सैन्य कारवाईत आणि सिंधू जल कराराच्या स्थगितीनंतर पाकिस्तानचे हात, पाय, डोके आणि अन्य सर्व अवयव आवळल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी वेगवेगळे हातखंडे आजमावायला सुरुवात केली आहे.
operation sindoor चा मुकाबला करताना पाकिस्तानी लष्कराने किती आणि कोणते विषारी कारस्थान रचले होते आणि ते भारतीय सैन्याने कसे उधळून लावले, यांचे एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर आलेत.
भारताने operation sindoor चा पहिला भाग यशस्वी केल्यानंतर पुढच्या टप्प्यात भारत कोणती आक्रमक पावले टाकून पाकिस्तानला नेस्तनाबूत करेल??
operation sindoor च्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलाने ठिकठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये काही मेसेज पकडले गेले, त्यामुळे youtuber ज्योती मल्होत्र आणि अन्य सहा जणांचे पाकिस्तानातले हेरगिरीचे चाळे उघड्यावर आले.
पाकिस्तान हा मूळात “ओरिजिनल” देशच नाही. तो भारताच्या द्वेषापोटी जन्माला घातला गेला. भारत द्वेषाने तो पोसला आणि पछाडला गेला.
Operation sindoor च्या सैन्य कारवाईत आणि सिंधू जल कराराच्या स्थगितीनंतर पाकिस्तानचे हात, पाय, डोके आणि अन्य सर्व अवयव आवळल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी वेगवेगळे हातखंडे आजमावायला सुरुवात केली आहे.
“बाल वाङ्मयाच्या” प्रकाशनात शरद पवारांची राजकीय फटकेबाजी; PMLA कायदा रद्द करून भ्रष्टाचारी नेत्यांच्या बचावाची तयारी!!, असा प्रसंग काल मुंबईत घडला.
भारतीय फौजांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर भारताने पाकिस्तान वरची सैन्य कारवाई सध्या थांबवली. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली.
7 सर्वपक्षीय शिष्टमंडळांमधून खासदारांची परदेशांमध्ये पाठवणी आणि कपिल सिब्बलांची (स्व)पाठ थोपटणी, असे राजकीय चित्र आज समोर आले.
भारताने operation sindoor यशस्वी केल्यानंतर पाकिस्तान वर diplomatic strike करण्यासाठी मोदी सरकारने वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांचे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवायचा निर्णय घेतला.