विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र असो की अन्य कुठले राज्य, मुली-महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत असेल तर ते चिंताजनकच आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार श्रीमती सुप्रिया सुळे व त्यांच्याच गोटातील काही मंडळींनी अशा थाटात हा विषय मांडला, की जणू काही राज्य सरकार बदलले आणि मुली बेपत्ता व्हायला लागल्या!!, अशी घणाघाती टीका भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि राजस्थानच्या सहप्रभारी विजया रहाटकर यांनी केली आहे. Vijaya Rahatkar says, Missing girls are serious issue; but don’t policitise
विजयाताई महाराष्ट्रात महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. त्यांनी अनेक संवेदनशील विषय हाताळले आहेत, त्यामुळे मुली बेपत्ता होण्याच्या विषयाचे गांभीर्य ओळखून त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यावर भाष्य केले आहे.
यात विजयाताई म्हणतात :
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App