विशेष प्रतिनिधी
अमरावती : त्रिपुरात न घडलेल्या घटनांचे निमित्त करून रझा अकादमीने काढलेल्या मोर्चांकडे दुर्लक्ष करुन फक्त दुसऱ्या दिवशीच्या मोर्चेकऱ्यांवरच महाविकास सरकार कारवाई करत आहे. त्यांचा हा राजकीय व्यवहार दुटप्पी आहे. महाविकास आघाडी सरकारची हिंमत असेल तर त्यांनी रझा अकादमीवर बंदी घालून दाखवावी, असे आव्हान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App