प्रतिनिधी
पुणे : त्रिपुरा मध्ये झालेल्या कथित हिंसाचाराच्या घटनेवरून महाराष्ट्रात अमरावती, मालेगाव, नांदेड, भिवंडी आदी शहरांमध्ये रझा अकादमीने मोर्चे काढले. त्या मोर्चांमध्ये दगडफेक करण्यात आली. दंगल झाली. Devendra Fadnavis tells chronology and modus operandi of riots in Maharashtra !! Who behaved how
या दंगलीची नेमकी मोडस ऑपरेंडी आणि त्याच्या आगेमागेची क्रोनोलॉजी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट करून सांगितली आहे. त्रिपुरा आणि त्यानंतरच्या घटनेच्या वेळी नेमके कोण कसे वागले?, याचा तपशील त्यांनी सादर केला आहे.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण !
त्रिपुरात काय झाले?
मंदिरे बंद होती, पण दारू सुरू होती ना! त्यातून तुम्ही कमाई केलीच ना!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App