मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र आळंदी, पुणे येथे आयोजित ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव)’ कार्यक्रम येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी जमलेल्या वारकरी भाविकांशी संवाद साधला.
ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली भोपाळ, मध्य प्रदेश येथे ‘संयुक्त सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांसाठी महाराष्ट्र – मध्य प्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची 28वी बैठक’ पार पडली.
मागील काळात अडीच वर्षे अडचणी आल्या होत्या. त्या काळात मेट्रो शेडचा देखील वाद उभा राहिला होता. त्या सर्व अडचणींवर मात करून आता आपली मेट्रो अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तो अडीच वर्षांचा काळ नसता तर मुंबईची मेट्रो किमान एक ते दिड वर्षे आधी पूर्ण झाली असती, असा टोला देखील त्यांनी लगावला. या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्य काळावर निशाणा साधला आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्कालीन सुरक्षा बैठक घेतली. या बैठकीचा उद्देश सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेणे आणि राज्यभरातील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेणे होता. दरम्यान महाराष्ट्राला अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याआधी ऑक्टोबर 2024 मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो मार्ग 3 – ‘ॲक्वा लाइन टप्पा 1 सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता.
मुंबईतील भारतातील आघाडीचे कर्करोग उपचार केंद्र असलेल्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलला शुक्रवारी सकाळी एक धमकीचा ईमेल मिळाला, ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की रुग्णालयाच्या आवारात बॉम्ब ठेवण्यात आला आहे आणि तो उडवून दिला जाईल. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासन आणि स्थानिक पोलिसांना तात्काळ सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे ‘महाराष्ट्र सायबरच्या नाविन्यपूर्ण नागरिक केंद्रित उपक्रमां’चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅट बॉट आणि सायबर जागरुकता माहितीपटाचे उद्घाटन करत उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृह येथे महाराष्ट्र शासन आणि विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा उद्देश उद्योग व्यवसाय सुलभ करणे आणि नागरिकांचे जीवन अधिक सुरक्षित, सुलभ व सोयीचे बनवणे हा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘नागपूर महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळा’शी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत बैठक पार पडली. यावेळी नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रकल्पांना तत्वतः मंजुरी देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘महाराष्ट्र शासनाची 16व्या वित्त आयोगा’समवेत बैठक संपन्न झाली. यावेळी 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया यांनी महाराष्ट्राच्या वित्तीय शिस्तीचे तसेच देशाच्या एकूण आर्थिक प्रगतीत राज्याच्या मोलाच्या सहभागाचे कौतुक केले.
देशात सगळीकडे भारताच्या ऑपरेशन सिंदूरची आणि भारत – पाकिस्तान यांच्यातल्या तणावाची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची “चव्हाण + रेड्डी काँग्रेस” करून टाकली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय, मुंबई येथे ‘100 दिवस सुधारणा कार्यक्रमातील विजेत्यांचा गुणगौरव सोहळा’ कार्यक्रम येथे 100 दिवसांच्या सुधारणा उपक्रमांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभाग आणि अधिकाऱ्यांचा गौरव केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय, मुंबई येथे ‘गुगल मॅपवर बसमार्गाची माहिती’ या प्रणालीचे उदघाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांसमवेत संवाद साधला.
भारतीय सैन्य दलांनी पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा आज बदला घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक आणि ठोस कारवाई करत
मॉक ड्रिल दरम्यान, युद्धकाळातील परिस्थितींचा सराव केला जाईल. विशेष प्रतिनिधी मुंबई : युद्धसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात मॉक ड्रिल करण्याचा निर्णय घेतला आहे. […]
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढेल. एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज चौंडी (अहिल्यानगर) येथे झालेल्या ऐतिहासिक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महाबळेश्वर, जि. सातारा येथे ‘महापर्यटन उत्सव – सोहळा महाराष्ट्राचा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप (ताडीवाल रोड, पुणे) यास ATS ने अटक केली. लॅपटॉप एक दोन नव्हे, तर तब्बल 15 वर्षे फरार होता.
देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय – सामाजिक जीवनात मोठी उलथापालथ होत असताना दोन अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांची भेट झाल्याची बातमी आज समोर आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी एनएससीआय डोम, वरळी, मुंबई येथे ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनिया (WXM)’ कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
बीड जिल्ह्यातील काही घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी होत आहे. दुधात खडा टाकण्याचे पातक झाले आहे पण आता हे चित्र बदलले पाहिजे
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या महाराष्ट्र महोत्सवात माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायचे ठरविले, पण त्या सत्काराला शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत.
वय झालंय आता रिटायरमेंट घ्या, असा सल्ला अजित पवारांनी काकांना देऊन पाहिला, पण काकांनी तो सल्ला ऐकता फाट्यावर मारला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ‘वेव्हज् 2025’ परिषदेत एकूण ₹8000 कोटींचे विविध सामंजस्य करार झाले. हे करार शिक्षण, चित्रपटसृष्टी आणि गुंतवणूक या क्षेत्रांमध्ये भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या जागतिक स्तरावर होत असलेल्या प्रगतीचे द्योतक आहेत. सिडकोमार्फत युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या जगप्रसिद्ध विद्यापीठांशी प्रत्येकी ₹1500 कोटींचे करार झाले
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App