अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बरेच काही स्पष्ट झाले आहे. आता एक गोष्ट निश्चित आहे की 2024 मध्ये हा निवडणुकीचा मुद्दा नक्कीच बनणार नाही. 2019च्या […]
नाशिक : अयोध्यातल्या राम मंदिराच्या लोकार्पणाचा भव्य दिव्य सोहळा जवळ येतोय तसतसे कर्नाटकातल्या काँग्रेस नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये वाढत जाऊन, “कर्नाटकी कशिदा त्यांनी काढिला, काँग्रेसची बोट […]
नाशिक : हिट अँड रन संदर्भात केंद्र सरकारने केलेल्या कठोर कायद्याला विरोध करत ट्रक चालकांनी पुकारलेल्या आंदोलनाचा 10 राज्यांमध्ये प्रभाव पडल्याचे दिसून येत असून अनेक […]
नाशिक : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आपल्या पूर्व – पश्चिम भारत न्याय यात्रेतून अत्यंत चलाखीने अरुणाचल प्रदेशला वगळले आहे, परंतु त्यामुळेच काँग्रेसच्या चीनविषयक […]
राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोडलेले “अदानी मिसाईल” शरद पवारांनी ऐन मोक्यावर INDI आघाडीवरच उलटवले, असे म्हणण्याची वेळ शरद पवारांच्या कुठल्या वक्तव्याने नव्हे तर प्रत्यक्ष […]
नाशिक : अयोध्येतील बाबरी मशिदी विरुद्धच्या संघर्ष काळात राम मंदिराला विरोध आणि आता राम मंदिर बनताच “प्रॉपर्टी” आणि “बापाच्या जहागिरीची” भाषा, अशी अवस्था शिवसेनेचा ठाकरे […]
काँग्रेसचे वायनाडचे खासदार 2022 मध्ये 3570 किलोमीटर दक्षिणोत्तर चालले. कर्नाटक आणि तेलंगण ही राज्ये काँग्रेसने जिंकली, पण पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश यांच्यासह पाच राज्ये काँग्रेसने […]
तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री भाजपने निवडले बिबोभाट, जे. पी. नड्डांपाठोपाठ अमित शाहांनी देखील घेतला माध्यमांचा क्लास!!, असे म्हणायची पाळी गेल्या काही दिवसांतल्या राजकीय घडामोडींनी आणली आहे. […]
2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले तेव्हा काँग्रेसने संसदेत याला कडाडून विरोध केला होता. मात्र, काही वर्षांत त्याच काँग्रेसचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. सोमवारी […]
लोकसभा निवडणूक 2024 जवळ येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप तिसऱ्यांदा बहुमत मिळवणार की नाही??, याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू असताना पंतप्रधान […]
इंदिरा गांधींनंतर देशातल्या जनतेची नाडी कोणी ओळखली असेल, तर ती मोदींनीच!!, हे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे, तर दस्तूरखुद्द माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी लिहिले आहे!!, प्रणवदांसारख्या […]
राजस्थानमध्ये पुन्हा एकदा रिवाज जिंकल्याची चर्चा चहुकडे सुरू आहे. राजस्थानमध्ये 1993 पासून एक प्रथा सुरू आहे. इथे दर 5 वर्षांनी सरकार बदलते, ही प्रथा यावेळीही […]
नाशिक : सेमी फायनल निवडणुकांमध्ये तीन राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला, पण तेलंगणात विजय झाला त्याचा परिणाम महाराष्ट्रात होईल, अशी अटकळ सर्वच पक्षांनी बांधली आणि माध्यमांनी […]
तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आपला मुलगा के. टी. रामा राव यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्रे सोपवून राष्ट्रीय राजकारणात झेप घेणार होते, […]
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जत मधल्या चिंतन शिबिरात अजित पवारांचे दमदार भाषण मीडिया आणि सोशल मीडियामध्ये प्रचंड चर्चेचा विषय ठरले. अजितदादांनी आपले काका शरद पवारांचे […]
नाशिक : सत्ता गेल्याची मळमळ आणि काका पुतण्यांचे वस्त्रहरण; दोघांच्याही अनुयायांचा एकच कार्यक्रम!!, असे म्हणायची वेळ शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांच्या अनुयायांनी […]
भुजबळ – जरांगेंचा जाती आरक्षणाचा अजेंडा; पण कोण उभारतेय हिंदुत्वाच्या एकजूटीविरुद्ध झेंडा??, असा सवाल छगन भुजबळ आणि जरांगे यांच्या गेल्या काही दिवसांमधल्या भाषणावरून आणि राजकीय […]
सुप्रिया सुळे म्हणतात, दिल्लीतली “अदृश्य शक्ती” महाराष्ट्र कमकुवत करते!!, पण मग त्यांचे राजकीय पूर्वज दिल्लीत जाऊन का सरपटले??, हा सवाल विचारण्याची वेळ सुप्रिया सुळे यांच्याच […]
महाराष्ट्रात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण असा संघर्ष तयार झाल्यानंतर प्रत्यक्षात मराठा प्रस्थापित मराठा नेते मनोज जरांगे पाटलांच्या अडून लढत आहेत, तर प्रस्थापित ओबीसी नेते […]
प्रतिनिधी नवी मुंबई : दिवाळीचे औचित्त्य साधत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा बोनस एनएमएमटीने दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असलेल्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटी […]
विशेष प्रतिनिधी नाशिक : Diwali Laxmi Pujan Muhurat : दिवाळी हिंदूंचा एक प्रसिद्ध सण. आश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीस आनंदकारक घटना घडल्या […]
विशेष प्रतिनिधी पुणे : अभिनेते उदय टिकेकर यांची लेक म्हणजेच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिने काही महिन्यांपूर्वीच प्रेमाची कबुली देत सर्वांना आश्चर्यचकित केले होते. स्वानंदीने इंडियन […]
वृत्तसंस्था सेऊल : दक्षिण कोरियामध्ये रोबोटने एका व्यक्तीची हत्या केली. यंत्रमानव पेटी आणि मानव यात फरक करू शकला नाही. दक्षिण कोरियाची न्यूज एजन्सी योनहापने दिलेल्या […]
तिमिरातून तेजाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी!! चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले, त्या वेळी प्रजेने दीपोत्सव केला. तेव्हापासून दीपावली उत्सव सुरू आहे. […]
महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने भाजप – अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांना मेजर बूस्टर डोस दिला असला तरी काँग्रेससाठी देखील ग्रामीण मतदारांनी एक […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App