वृत्तसंस्था नवी दिल्ली : आयआयटी, आयआयएम-बी आणि टीआयएफआरमधील यासारख्या सर्वोच्च संस्थांमधील 34 शिक्षणतज्ज्ञांनी नवीन ती कृषी कायद्याच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. इंडियन […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये डीडीसीच्या निवडणूका उत्तम संपन्न झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या प्रदेशाला २६ तारखेला अनोखी भेट देणार आहेत. PM […]
विशेष प्रतिनिधी सांगली : पवार साहेबांचे फार मनावर घेऊ नका, ते जे बोलतात त्याच्या नेहमी उलटे करतात, असे सांगत रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री […]
वृत्तसंस्था चेन्नई : हिंदू नावाचा कोणता धर्मच अस्तित्वात नाही, असे वादग्रस्त विधान उपदेशक कलैरासी नटराजन यांनी ख्रिशन धर्मियांच्या कार्यक्रमात केले. यावेळी द्रमुकचे नेते एम. के. […]
वृत्तसंस्था कोची : हाथरस प्रकरणाचा फायदा घेऊन यूपीत दंगली घडवायला आलेल्या रऊफ शरीफला काही दिवसांपूर्वी ओमानला पळून जाताना तिरूअनंतपूरम विमानतळावर पकडले… पण त्याच्या पोतडीतून वेगवेगळी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : MSP तर देणारच आहे, नवीन मुद्द्यावर चर्चा करायला या. शेतकऱ्यांच्या सर्व मुद्यावर चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार आहे. चर्चेसाठी कोणताही दिवस […]
विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नेमके झालेय तरी काय, त्यांचा खोटेपणा संपायलाच तयार नाही. विश्व भारती विद्यापीठाने शताब्दी समारंभाचे निमंत्रणाचे […]
विशेष प्रतिनिधी कोलकाता : भाजपला राजकीय शत्रू समजून त्याच्या विरोधात तोफा डागणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आज “प्रचंड राजकीय हादरा” बसला. ममतांच्या राजवटी […]
वृत्तसंस्था कोलकता : अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी विश्वभारती विद्यापीठातील प्लॉट बेकायदा बळकावला आहे, अशी तक्रार विद्यापीठाने बंगाल सरकारकडे लेखी केली. विद्यापीठाच्या जमिनी […]
विशेष प्रतिनिधी पुणे : मराठा समाजाने आर्थिक दुर्बल घटकामधून मिळणारे आरक्षण घेऊन विषय संपवावा, असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले आहे. खासदार […]
वृत्तसंस्था तिरुअनंतपुर : केंद्राच्या कृषी कायद्याला विधानसभेच्या ठरावांव्दारे विरोध करण्याच्या मुद्द्यावर केरळच्या डाव्या आघाडीचे सरकार अडूनच बसले आहे. यासाठी त्यांनी राज्यपालांकडे विशेष अधिवेशन बोलविण्याची शिफारस […]
विशेष प्रतिनिधी कोलकाता : याला म्हणतात, हात दाखवून अवलक्षण… गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांच्या सुप्रसिध्द विश्व भारतीय विद्यापीठाचा शताब्दी समारंभ… त्याचे निमंत्रण असूनही गेल्या नाहीत… वरती त्यांच्या […]
वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री कै. करूणानिधींचे दुसरे चिंरंजीव एम. के. अळगिरी यांनी वेगळा रस्ता निवडण्याची घोषणा केली आहे. कोणत्याही स्थितीत एम. के. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार गौतम गंभीरने एक रुपयात भोजन देणारी ‘जन रसोई’ सुरुवात करणार आहे. ‘ जन रसोई’ मध्ये, पूर्व […]
आंदोलक शेतकऱ्यांची केंद्राकडे आग्रही मागणी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाचा तिढा अद्यापी सुटला नाही. केंद्र सरकार आणि आंदोलक यांच्यात वाटाघाटीच्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतानाच काँग्रेसकडून दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचे पत्र काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी राष्ट्रपतींना सोपविले. त्याची माहिती राष्ट्रपती भवनासमोरच […]
विशेष प्रतिनिधी दिल्ली : केंद्राच्या तीन कृषी कायद्याचा अभ्यास न करताच आंदोलनाचे रान पेटविले जात असल्याचे मत शेतकरी चळवळीचे मार्गदर्शक हबीब अमर यांनी व्यक्त केले. […]
मराठा समाजाला EWS चा लाभ देण्याचा निर्णय विशेष प्रतिनिधी पुणे : मराठा समाजासाठी ठाकरे – पवार सरकारने EWS चा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, […]
कॉंग्रेसच्याच मुख्यमंत्र्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचा विरोध असताना तत्कालिन संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आंध्र प्रदेशाच्या विभाजनाचा निर्णय घेतल्याबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केली होती. […]
सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे? कशी आणणार गुंतवणूक ज्यांचे विकासाशी सदैव वाकडे! असा टोला भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी सरकारला लगावले आहे. विशेष […]
जैतापुरमध्ये मोबदला मिळाल्याने प्रकल्प होऊ शकतो, असे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. त्यांच्या भूमिकेत झालेला हा बदल पाहून आनंद वाटतो, मात्र, हा मोबदला कोणाला मिळाला, हे […]
महाविकास आघाडी सरकारमध्ये आपल्याला डावलले जात असल्याच्या भावनेमुळे आता कॉंग्रेसच्या मनात दोन्ही सहकारी पक्षांबाबत संशय वाढला आहे. राज्यातील मोठ्या ‘डिल’पासून आपल्याला दूर ठेवले जाते. त्यामुळे […]
तुम्ही नाईट पार्ट्या करता, ते चालते, मग लोकांना बंधन का? कोण कुठे पार्ट्या करते, हे सर्वांना माहीत आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणिस संदीप […]
तुम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहे की विरोधात, हे काँग्रेसने स्पष्ट करावे, असा थेट सवाल शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. नितीन राऊत […]
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नावावर 12 सातबारे असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी थेट अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) दिली आहे. 112 Satbare […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App