राज्य सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे आणखी एक उदाहरण; भाजपची टीका वृत्तसंस्था मुंबई : सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या महिलेवर गुन्हा […]
वृत्तसंस्था चंडीगड : हरियाणात देखील लव्ह जिहाद विरोधातील कायदा लागू होण्याच्या मार्गावर असताना हिंदू तरुणीशी विवाह करण्यासाठी एका मुस्लीम तरूणाने धर्मांतर केले आहे. या तरूणाने […]
शीतल यांच्या सासऱ्यांचा आमटे कुटुंबाला पत्रातून तिखट सवाल वृत्तसंस्था मुंबई : आमटे कुटुंबियांच्या वारसासाठी मुलगा-मुलगी असा भेदभाव करण्यात येत होता का?, त्यातूनच डॉ. शीतल यांची […]
असहिष्णुते विरोधातील आंदोलनात अवॉर्ड वापसी केली, पुढे त्याचे काय झाले? पदक वापसी करून खेळाडूंना शेतकरी आंदोलनाचा विचका करायचाय का? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी […]
अर्जुन पुरस्कार विजेते सज्जनसिंग चीमा करताहेत खेळाडूंचे संघटन वृत्तसंस्था नवी दिल्ली – मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पंजाबमधील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय […]
हिमाचलातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ; केरळमध्ये एकजुटीमुळेच पिकांना योग्य भाव महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पंजाबमधील शेतकरी करार शेतीवर समाधानी नाहीत सरकारपेक्षा करार करणाऱ्या कंपन्यांवर शेतकऱ्यांचा कटाक्ष विशेष […]
शिवसेना हा आता बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष राहिला नाही. शिवसेनेने आता हिंदुत्व सोडलं आहे. आता ती सुडो सेक्युलर झाली आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे […]
भारतातील शेतकरी आंदोलनावर टिप्पणी करणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांना भारताने सुनावले आहे. या संदर्भात भाष्य करण्याचा अधिकार कॅनडाच्या नेत्यांना नाही, असे भारताने म्हटले आहे. canada pm justin […]
पदवीधर- शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारला जनतेचा कल कोणाच्या बाजूने आहे, याची जाणीव नक्कीच होईल. ही निवडणूक महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास भारतीय […]
आपण मुख्यमंत्री असताना त्यावेळेस सैनिकांच्या जागेवर आदर्श इमारत उभी करताना महाराष्ट्राची प्रगती आठवली नाही? महाराष्ट्रात उद्योग येणारच इथे प्रगती होणारच फक्त जरा आदर्श पलीकडे पहा. […]
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ गुजरातमधील केवडिया येथे उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला पर्यटक जास्त पसंती देत आहेत. अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा येथे येणाऱ्या पर्यटकांची […]
राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने भारतीय जनता पक्षाला आत्मविश्वास आला आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला महाविकास आघाडीमध्ये मात्र धास्तीचे वातावरण आहे. bjp […]
राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई अध्यक्षपदाची आणि काँग्रेसची आमदारकीची नाकरली ऑफर विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरने काँग्रेस पक्ष सोडल्यानंतरही पक्षाने तिला विधान परिषदेवर राज्यपाल […]
शेतकऱ्यांना दिवसाही वीज मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : वाढीव वीज बिलांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. आता शेतकऱ्यांना दिवसा वीज […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळेंच्या टीकेनंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया वृत्तसंस्था मुंबई : उत्तर प्रदेश सरकारच्या गुंतवणुकीच्या नावाखाली बॉलिवूडचे लचके आम्ही तोडू देणार नाही, अशी गर्जना […]
शेतकरी आंदोलनावरून त्रूडोंनी कॅनडातील शीख मंत्र्यांशी संवादात भारतातील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला होता वृत्तसंस्था नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी भारतातील शेतकरी आंदोलनाचा […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
वृत्तसंस्था मुंबई : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबई फिल्म इंडस्ट्रीच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्येही फिल्मसिटी बांधत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आज मुंबईमध्ये काही अभिनेते, दिग्दर्शक […]
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे दिल्ली आणि आसपासच्या परिसरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर विचारविनिमय करण्यासाठी रविवारी रात्री उशिरा भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी […]
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अवघी ४ कोटी रूपयांची भरपाई म्हणजे जखमेवर मीठ : आमदार दिलीप बोरसे विशेष प्रतिनिधी नाशिक : अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी यांच्यामुळे झालेल्या नुकसानीची […]
आत्मनिर्भर भारत हे मोदींचे मिशन आहे. आम्ही १०० लाख कोटीचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारायचे ठरवले आहे. इंधनाला पर्याय ठरणाऱ्या इथेनॉल, बायोफ्युल, बायोसीएनजीवर काम करत आहोत. क्रूड ऑईलची […]
अजान स्पर्धेच्या आयोजनावरुन वाद निर्माण झाल्यानंतर पांडुरंग सकपाळ यांचा खुलासा विशेष प्रतिनिधी मुंबई : बांग उर्फ अजान स्पर्धेवरून सगळीकडून थपडा खाल्ल्यावर शिवसेनेचे मुंबई विभाग प्रमुख […]
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले नसते तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे भाजपात असते, असा गौप्यस्फोट भाजपा नेते नारायण राणे यांनी केला आहे. विशेष […]
एमएसपी (किमान आधारभूत किंमत) आणि युरियाच्या नावावर शेतकऱ्यांचा छळ करणारे आता कृषी कायद्याबाबत भीती पसरवत आहेत. जे कधी होणार नाही त्याबद्दल संभ्रम पसरविला जात आहे, […]
सागर कारंडे नवी दिल्ली : पीएमकेअर निधीची (पीएम सिटीझन्स असिस्टन्स अँड रिलीफ इन ईमर्जन्सी सिच्युएशन्स) माहिती ही माहिती अधिकारामध्ये (आरटीआय) बसत नाही, असे स्पष्ट करीत […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App