विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नव्या कृषि कायद्यांना पाठिंबा दिला आहे. ‘सरकारने निर्णय मागे घेतला तर आपण दहा वर्षे मागे जाऊ’, असे मत […]
दहशतवादाविरोधात उभे राहण्याचे मनोबल तोडण्याचा डाव विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिेसेस इंटेलिजन्स (आयएसआय) खलिस्तानी आंदोलनाला काश्मीरमधील दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत […]
पोलिसांनी हॉटेलवर छापा; मात्र बोठे फरार,मदत करणाऱ्यांचा शोध सुरु विशेष प्रतिनिधी नाशिक : यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील […]
संजय राऊतांना मनसेचा खोचक सवाल विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिल्यानंतर भाजपाच्या काही मित्रपक्षांसह विरोधी बाकांवरील राजकीय पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला […]
शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवण्याची काँग्रेससह विरोधकांची मोहीम विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतमाल उत्पादनाच्या किमती यूपीए सरकारच्या कालावधीपेक्षा एनडीए सरकारच्या कालावधीत 200 टक्के ते 1000 टक्क्यांपर्यंत […]
मोदी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा कायदा तयार केला आहे. या कायद्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे काहीही झालं तरीही कायदा रद्द होणार […]
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवणाऱ्या आणि मोटारसायकलने दिल्लीला जाण्याची नौटंकी करणाऱ्या बच्चू कडू यांनी पहिले राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीकडे पाहावे. स्वत:च्या घरातील अंधार दूर […]
सर्वोच्च न्यायालयानाचे निर्णय दिल्यानंतर बाबरी मशीदीचा वाद आता संपला आहे. राममंदिराची उभारणीही सुरू झाली आहे. मात्र, मुस्लिमांना भडकाविण्याचे प्रकार सुरूच आहेत. एमआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी […]
दक्षिण भारतातील लेडी अमिताभ म्हणून ओळखली जाणारी प्रसिध्द अभिनेत्री विजयशांति यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसच्या हैैद्राबादमधील दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर कृषी कायद्यांचं समर्थन करावं की विरोध करावा, असा यक्षप्रश्न आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांच्या आधारे […]
पंजाब, हरियाणातील शेतकरी नव्या कृषि कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करत असताना महाराष्ट्रातील चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याच कायद्यामुळे तब्बल १० कोटी रुपये कमावले आहेत. मराठवाड्यातील लातूर, […]
शेतकरी आंदोलनाचा फायदा अनेकांना उचलायचा आहे आणि ते त्यात अडथळे आणत आहेत. ते शेतकऱ्यांचा अजिबात विचार करत नाहीत. यात त्यांचा स्वार्थही असू शकतो, अशी टीका […]
केंद्रीय कृषि मंत्री असताना कृषि कायद्यांमध्ये बदल व्हावा यासाठी शरद पवार वकीली करत होते. अनेक राज्यांतील मुख्यमंत्र्यांना त्यांनी त्यासाठी पत्रेही लिहिली होती. मात्र, आता हेच […]
आपल्या वाचाळपणामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अनेकदा अडचणीत आणणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कमी बोलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा सल्ला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे […]
कृषी कायद्यांना विरोध करणारे महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात त्या विरोधात विधेयक मंजूर का करत नाही? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला […]
कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी थेट शरद पवार यांना सुनावले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहूल गांधी यांच्याकडे […]
भारतीय जनता पक्षावर टीका करणाऱ्या अजित पवारांवर भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे. कुठेतरी अंत:करणात लाज नावाची गोष्ट असते, बघा शिल्लक […]
कर्नाटकात कॉंग्रेसच्या हातात हात घालून सरकार बनविल्यामुळे जनतेची सहानुभूती गमावून बसलो. राज्यातील जनतेच्या मनात १२ वर्षांपासून निर्माण केलेल्या विश्वासाला तडा गेला, असे प्रतिपादन कर्नाटकचे माजी […]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून मनधरणी होत असली तरी परिवहन मंत्री सुवेंदू अधिकारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत, असा असा दावा वरिष्ठ नेते […]
कृषी उत्पन्न बाजार समिती नियंत्रणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतो. (sharad pawar latest news) हे नियंत्रण काढून टाकले पाहिजे असे दहा वर्षे केंद्रीय कृषिमंत्री असलेल्या शरद पवार […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : उध्दव ठाकरे यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसारखी ओरिजिनल राहिली आहे की नाही याचा फैसला महाराष्ट्रातील जनताच करेल. परंतु, खासदार संजय […]
खडसे म्हणतात- माझा काही संबंध नाही, ठेवीदार म्हणतात,आमच्या ठेवी मिळवून द्या,बाकी माहित नाही विशेष प्रतिनिधी जळगाव : माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी बीएचआर पतसस्थेतील गैरव्यवहार प्रकरणाचा […]
१४ राष्ट्रीय महामार्गांची पायाभरणी वृत्तसंस्था नवी दिल्ली : ईशान्य भारताला केंद्रातील मोदी सरकारने विकासाची मोठी भेट दिली आहे. नागालँडमध्ये मोठ्या राष्ट्रीय महामार्गाचे उदघाटन तसेच १४ […]
विशेष प्रतिनिधी नाशिक : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या आर्थिक घोटाळ्याचे संशयित सुनिल झंवर यांचे नाशिकमध्ये बोरा व धान्य व्यापारी असे दुहेरी […]
विशेष प्रतिनिधी जालना : मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा घोळ महाविकास आघाडी सरकार घालत असताना काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंत्रीपद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App