वृत्तसंस्था तिवा : आसाममधील तिवा स्वायत्त परिषदेच्या निवडणूकीत भाजपने जबरदस्त मुसंडी मारली असून भाजपचा स्कोअर ३६ पैकी ३४ जागांचा झाला आहे. आसाम गण परिषदेबरोबर युती […]
सर्व नेत्यांना काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी हवेत; राहुलना निवडणूक पाहिजे वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना पक्षाध्यक्षपदी राहुल गांधी हवे आहेत. तर खुद्द […]
वृत्तसंस्था मिदनापूर: केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसचे 11 आमदार, 1 खासदार आणि 1 माजी खासदार यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. […]
वृत्तसंस्था कोलकाता : ममता कोणाच्याच नाही. त्या फक्त स्वतःच्याच आहेत. मला १० वर्षांत हाच अनुभव आलाय, असा तडाखा तृणणूळ काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नेते सुवेंदू अधिकारी […]
काँग्रेस जागी झाली; बऱ्याच दिवसांनी मिटिंग घेतली अलिशान गाड्यांच्या वावराने आणली १० जनपथला जान विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस जागी झाली. बऱ्याच दिवसांनी मिटिंग […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी शनिवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचे पुत्र विवेक डोवल यांची मानहानी केल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयात […]
पडळकर यांनी साधला निशाणा काँग्रेसने आता सत्तेला लाथ मारावी विशेष प्रतिनिधी सांगली : मी हेच तर म्हणतोय. ठाकरे – पवार सरकार दलित – वंचित विरोधी […]
विशेष प्रतिनिधी मिदनापूर: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा पश्चिम बंगालचा दौरा सुरु झाला आहे. पश्चिम बंगालवर राज्य करण्याचा भाजपचा अधिकार आहे, अमार बांगला हे […]
रामनवमीला नको तेवढी प्रसिद्धी दिली जात असल्याचा कंगावाह वृत्तसंस्था कोलकत्ता : जय श्री राम, ही घोषणा बंगाली संस्कृतीचा भाग नाही, असे तारे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार […]
खुदिराम बोस यांच्या परिवाराची खंत; अमित शहांकडून शहीद परिवाराचा सन्मान वृत्तसंस्था कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आजच्या बंगाल दौऱ्यात स्वातंत्र्यसैनिक क्रांतिकारक खुदिराम बोस […]
अमित शहांचे बंगाल दौऱ्यात स्वामी विवेकानंद, रामकृष्ण, सिध्देश्वरी, महाकाली दर्शन विशेष प्रतिनिधी कोलकाता : माँ दुर्गा आणि जय श्रीराम यांच्या नावाने देण्यात घोषणा बंगाली संस्कृतीचा […]
सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून महाविकास आघाडी सरकारचा किमान समान कार्यक्रम राबविण्याची सूचना केली. विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्येष्ठ नेते शरद […]
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश विशेष प्रतिनिधी लखनौ : जमीन माफियांकडून जप्त केलेल्या जमिनीवर वकील, पत्रकार आणि गरीब लोकांसाठी घरे बांधावीत, असे आदेश उत्तर प्रदेशाचे […]
काँग्रेसची आज महत्वाची बैठक; ‘पुत्र की लोकशाही?’ विशेष प्रतिनिधी पाटणा : काँग्रेसचा राजकीय उत्तराधिकारी निवडताना पुत्रमोहाचा त्याग करावा, असा सल्ला बिहारमधली विरोधी पक्षांच्या महागठबंधनचे नेतृत्व करणारे […]
एशियन बँकेकडून 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या पॉवर फॉर ऑल या धोरणानुसार उत्तर प्रदेशातील ग्राहकांना विश्वासार्ह वीजपुरवठा करण्यात येणार […]
देशातील १४ कोटी शिख, एक कोटी काश्मीरी आणि ३० कोटी मुस्लिम एकत्र आल्यावर त्यांची संख्या ४५ कोटी होईल. ते मिळून देशातून हिंदूंचे नामोनिशान संपवून टाकतील, […]
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था भ्रष्टाचाराचे आगार बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार […]
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि व्यंगचित्रकार रचिता तनेजा यांना न्यायालयाचाच अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्याविरोधातील कारवाई आणि हे प्रकरण का हाताळलं जाऊ […]
लोकशाही मार्गाने अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याच्या वल्गना करणाऱ्या काँग्रेसमध्ये निवडणुकीआधीच हुजऱ्यांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. याच काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी अध्यक्षपदासाठी राहुल गांधी हेच […]
वक्फ बोर्डासारख्या संस्थेतही पक्षीय राजकारण आणून भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात बोर्डावर झालेल्या मुस्लिम वकीलाची नियुक्ती रद्द करण्याच्या अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक यांच्या निर्णयाला उच्च […]
सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या कॉँग्रेसची कृषि कायद्याबाबतची दुट्टपी भूमिका सर्वज्ञात आहे. आक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी ट्रॅक्टरवर बसून यांनी खेती बचाओ […]
अजित पवार यांचे संपूर्ण राजकारण शरद पवारांच्या जीवावर चालू आहे. ते स्वत:च्या कर्तुत्वावर एक ग्रामपंचायतीचा सदस्यदेखील निवडणून आणू शकत नाही याची आम्हाला खात्री आहे.आज त्यांना […]
राज्यातील काँग्रेस नेत्यांना दिल्ली दरबाराचा आदेश मिळाला नाही. त्यामुळे कृषि कायद्यांवर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या बोलावलेल्या बैठकीस कॉँग्रेसच्याच ज्येष्ठ मंत्र्यांनी दांडी मारली. विशेष […]
मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे. वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला! हे विरोधक? नव्हे हे तर मुंबईच्या […]
चाळीस इंचाचा बटाटा असतो, मिरचीचा रंग काय असतो हे देखील त्यांना माहित नाही असे राहूल गांधी शेतकºयांना न्याय काय देणार? अमेठीमध्ये पन्नास वर्षे राज्य करताना […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App