विशेष प्रतिनिधी पुणे : मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्याची राजकीय हेतूंनी केली जाते आहे. ठाकरे – पवार सरकारने मध्यंतरी भरती प्रक्रिया सुरू करण्याचाही प्रयत्न केला. […]
वृत्तसंस्था अमृतसर : दिल्लीच्या वेशीवर श्रीमंत पंजाबी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे रेल्वेच्या माल वाहतूकीवर प्रतिकूल परिणाम झाला असून गेल्या महिनाभरात उत्तर रेल्वेला साधारणपणे २४०० कोटी रूपयांचा फटका […]
वृत्तसंस्था तिरअनंतपुरम : केरळात कोरोनाच्या मृत्यूचे तांडव सुरु असताना राज्य सरकारला कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी विशेष अ धिवेशन बोलावण्याचे सुचतेच कसे, तुमचा विरोध गेला चुलीत. […]
विशेष प्रतिनिधी चेन्नई: केंद्राच्या कृषी कायद्यांना कमल हसनने पाठिंबा दिला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या त्याचा शिलेदार भाजपच्या गोटात दाखल झाला. अरुणाचालम, असे त्या शिलेदाराचे नाव […]
वृत्तसंस्था कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान योजनेचा लाभ पश्चिम बंगालमधील ७० लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे देता येत नसल्याची खंत व्यक्त केली, […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या आत्तापर्यंत एकूण सात हप्त्यांमध्ये देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये १ लाख १४ हजार कोटी रूपये जमा करण्यात आले […]
महिला आणि बालकांवरील अत्याचारांना परिणामकारक आळा घालण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या प्रस्तावित शक्ती कायद्याचे सर्वांनी स्वागत करून तो लवकरात लवकर प्रत्यक्षात येईल ह्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. […]
विशेष प्रतिनिधी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात आकडेच बोलतात; पंतप्रधान शेतकरी सन्मान कार्यक्रमात तब्बल 8.02 कोटी शेतकरी – नागरिक ऑनलाइन सहभागी झाले. तसे ऑनलाइन […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आयआयटी, आयआयएम-बी आणि टीआयएफआरमधील यासारख्या सर्वोच्च संस्थांमधील 34 शिक्षणतज्ज्ञांनी नवीन ती कृषी कायद्याच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. इंडियन […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये डीडीसीच्या निवडणूका उत्तम संपन्न झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या प्रदेशाला २६ तारखेला अनोखी भेट देणार आहेत. PM […]
विशेष प्रतिनिधी सांगली : पवार साहेबांचे फार मनावर घेऊ नका, ते जे बोलतात त्याच्या नेहमी उलटे करतात, असे सांगत रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री […]
वृत्तसंस्था चेन्नई : हिंदू नावाचा कोणता धर्मच अस्तित्वात नाही, असे वादग्रस्त विधान उपदेशक कलैरासी नटराजन यांनी ख्रिशन धर्मियांच्या कार्यक्रमात केले. यावेळी द्रमुकचे नेते एम. के. […]
वृत्तसंस्था कोची : हाथरस प्रकरणाचा फायदा घेऊन यूपीत दंगली घडवायला आलेल्या रऊफ शरीफला काही दिवसांपूर्वी ओमानला पळून जाताना तिरूअनंतपूरम विमानतळावर पकडले… पण त्याच्या पोतडीतून वेगवेगळी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : MSP तर देणारच आहे, नवीन मुद्द्यावर चर्चा करायला या. शेतकऱ्यांच्या सर्व मुद्यावर चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार आहे. चर्चेसाठी कोणताही दिवस […]
विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नेमके झालेय तरी काय, त्यांचा खोटेपणा संपायलाच तयार नाही. विश्व भारती विद्यापीठाने शताब्दी समारंभाचे निमंत्रणाचे […]
विशेष प्रतिनिधी कोलकाता : भाजपला राजकीय शत्रू समजून त्याच्या विरोधात तोफा डागणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आज “प्रचंड राजकीय हादरा” बसला. ममतांच्या राजवटी […]
वृत्तसंस्था कोलकता : अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी विश्वभारती विद्यापीठातील प्लॉट बेकायदा बळकावला आहे, अशी तक्रार विद्यापीठाने बंगाल सरकारकडे लेखी केली. विद्यापीठाच्या जमिनी […]
विशेष प्रतिनिधी पुणे : मराठा समाजाने आर्थिक दुर्बल घटकामधून मिळणारे आरक्षण घेऊन विषय संपवावा, असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले आहे. खासदार […]
वृत्तसंस्था तिरुअनंतपुर : केंद्राच्या कृषी कायद्याला विधानसभेच्या ठरावांव्दारे विरोध करण्याच्या मुद्द्यावर केरळच्या डाव्या आघाडीचे सरकार अडूनच बसले आहे. यासाठी त्यांनी राज्यपालांकडे विशेष अधिवेशन बोलविण्याची शिफारस […]
विशेष प्रतिनिधी कोलकाता : याला म्हणतात, हात दाखवून अवलक्षण… गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांच्या सुप्रसिध्द विश्व भारतीय विद्यापीठाचा शताब्दी समारंभ… त्याचे निमंत्रण असूनही गेल्या नाहीत… वरती त्यांच्या […]
वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री कै. करूणानिधींचे दुसरे चिंरंजीव एम. के. अळगिरी यांनी वेगळा रस्ता निवडण्याची घोषणा केली आहे. कोणत्याही स्थितीत एम. के. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार गौतम गंभीरने एक रुपयात भोजन देणारी ‘जन रसोई’ सुरुवात करणार आहे. ‘ जन रसोई’ मध्ये, पूर्व […]
आंदोलक शेतकऱ्यांची केंद्राकडे आग्रही मागणी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाचा तिढा अद्यापी सुटला नाही. केंद्र सरकार आणि आंदोलक यांच्यात वाटाघाटीच्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतानाच काँग्रेसकडून दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचे पत्र काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी राष्ट्रपतींना सोपविले. त्याची माहिती राष्ट्रपती भवनासमोरच […]
विशेष प्रतिनिधी दिल्ली : केंद्राच्या तीन कृषी कायद्याचा अभ्यास न करताच आंदोलनाचे रान पेटविले जात असल्याचे मत शेतकरी चळवळीचे मार्गदर्शक हबीब अमर यांनी व्यक्त केले. […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App