आतापर्यंत महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार कुठलाही विषय आपल्या अंगलट आला की केंद्रावर ढकलत होते. आता त्यामध्ये मशिदींवरच्या भोंग्यांचा विषय देखील सामील झाला आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ, […]
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संभाजीनगर सभेला विरोध वाढल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवसांपासून येत आहेत. राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात आवाज बुलंद केल्यानंतर राज […]
महाराष्ट्रात महापालिका आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पुढे ढकलण्यात आले असल्या तरी सगळे राजकीय पक्ष आपापल्या पातळीवर राजकीय गणिते मांडत आहेत. मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांमध्ये […]
या विषयाचे शीर्षक वाचून कुणालाही प्रश्न पडतीलल, ठाकरे – पवार सरकार आणि 2 पांडे यांचा संबंध काय…?? आणि त्यांचा रझा अकादमीची इफ्तार पार्टी आणि मनसेचे […]
राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या राजकीय वादात महाराष्ट्रात जेम्स लेन वाद पुन्हा उफाळला आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. शरद पवारांनी तर कै. […]
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. त्यांनी काँग्रेसला २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत विजयी करण्यासाठी ३७० ते ४०० जागांचे लक्ष्य निर्धारित केले आहे. या बातम्या […]
भव्य हिमालय तुमचा आमुचा ज्याची त्याची “बारामती” कोल्हापुरात चंदू पडता काकाभक्तां ये उकळी…!!” कविवर्य वसंत बापट यांच्या “भव्य हिमालय तुमचा आमुचा” या काव्यावर आधारित वरील […]
देशातील हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का?? असा सवाल खडा करणाऱ्या विरोधी पक्षांच्या 13 नेत्यांनी जरी मोदींवर “पत्रबाण” सोडून निशाणा साधला असला, तरी प्रत्यक्षात त्या […]
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत. एवढेच नाही, तर प्रशांत किशोर यांनी काँग्रेससाठी लोकसभा निवडणूक २०२४ साठी एक […]
एकच लय.. एकच हुंकार.. ढोल पथकांचा, महावादनाने दुमदुमला तीर गोदामातेचा विशेष प्रतिनिधी राष्ट्रीय विकास मंडळ, संचलित नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात […]
आजच्या हनुमान जयंतीच्या दिवशी सायंकाळी झाली हनुमंताची महाआरती आणि त्याच वेळी ठाकरे परिवारातच हिंदुत्वाच्या लागल्या शर्यती…!!, असे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे. मनसे प्रमुख राज […]
आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा नेमका अर्थ काय काय हे कळतंय का…??, हे मनसे आणि भाजपने समजून घेण्याची गरज आहे. एकीकडे मनसे आणि भाजपचे नेते […]
राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा संजीवन मेळाव्यात अयोध्या दौरा जरूर जाहीर केला, पण त्याची तारीख सांगितली नाही. पण आता या आपल्या चुलत काकाला काटशह देण्यासाठी […]
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत भाजपच्या नगरसेविका जयश्री जाधव या काँग्रेसच्या तिकिटावर जिंकल्या आहेत आणि शिवसेनेने आपला कायमचा बालेकिल्ला गमावून देखील शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आनंदाच्या […]
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत जो निकाल आला आहे, त्यातली आकडेवारी आणि मताधिक्य यांच्या पलिकडे जाऊन बघितले असता काँग्रेस जिंकली, भाजप हरला, पण दणका मात्र शिवसेनेचा […]
मुंब्रा – ठाणे – अमरावती – मातोश्री; मनसे – पीएफआय; राणा ‘ शिवसेना धमक्या सगळ्यांनीच एकमेकांना दिल्या आहेत, पण आपापल्या एरियातून…!! आज हनुमान जयंती निमित्त […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट मधले एक माजी सेलिब्रिटी मंत्री एम. जे. अकबर बऱ्याच दिवसांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसले. तेही पंतप्रधानांबरोबर…!!M. J. Akbar: Many days […]
गुढीपाडवा मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ निर्माण केली. त्याच वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांना दिल्लीत Sigma “सिग्मा” जयशंकर हे नामाभिधान मिळाले आहे. त्यांच्यासाठी हा सामान्य गौरव असला तरी भारतीय कूटनीतीच्या […]
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या मेळाव्यात मशिदींवरचे भोंगे उतरवण्याचा विषय काढून ठाकरे – पवार सरकारला चांगलेच डिवचल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातही शरद पवारांच्या पक्षाने हा […]
चारा झाला, चिक्की झाली, खिचडी झाली “खाऊन”; राऊत म्हणतात, घोटाळा केला सोमय्यांनी टॉयलेट बांधून…!! अशी आज महाराष्ट्रातील किंबहुना देशातली अवस्था आहे. According to Raut, Somaiya […]
राज ठाकरे यांच्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचे रंग “आज”पासून “उद्या”कडे जाण्याऐवजी “आज” पासून “काल”कडे गेलेले दिसत आहे. राजकीय कालचक्र उलटे फिरवण्याचा सर्वच राजकीय पक्षांचा […]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अखंड भारताची संकल्पना प्रश्न येत्या 15 वर्षात प्रत्यक्षात येईल, असे वक्तव्य करून संबंधित विषय देशाच्या मुख्य राजकीय […]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येत्या 15 वर्षांत अखंड भारत साकार होईल आणि त्या साकारण्यामध्ये जे अडथळे आणतील ते नष्ट होतील, अशी […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App