महाराष्ट्रातील राजकीय नाट्य थांबवण्यासाठी ठाकरे कुटुंबीय सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचीही महत्त्वाची भूमिका […]
एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांना सर्वोच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात तीन याचिका दाखल केल्या होत्या. पहिल्या याचिकेत शिंदे गटातील 16 […]
एकनाथ शिंदे यांचे बंड झाल्यानंतर त्यांच्या खालोखाल गेल्या 4-5 दिवसांत जो एक चेहरा महाराष्ट्रभर आणि देशभर चर्चेत आला आहे, त्यांचे नाव दीपक केसरकर!!Deepak kesarkar, a […]
गुवाहाटीमध्ये बसून महाराष्ट्राच्या राजकीय नाटकाची पटकथा तयार करणे दिसते तितके सोपे नाही. एकीकडे शिवसेनेविरोधात बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे आमदारांचा आकडा पूर्ण केल्याचा दावा करत आहेत. […]
बुलंद वारसा दुबळे हात घड्याळाची साथ घेताच होई विश्वासघात साथीदार सोडून जातात उरत नाही कोणी मातोश्री वर बसायची एकटेच येते पाळी आधीच अंध धृतराष्ट्र त्यात […]
महाराष्ट्राच्या राजकारणात रोज बदल होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीसोबतच त्यांचा पक्ष शिवसेनाही त्यांच्या हातातून जाताना दिसत आहे. विधानसभेतील शिवसेनेचे संख्याबळ सातत्याने कमी होत आहे. […]
एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एबीपी माझाच्या कट्ट्यावर अनेक खळबळजनक विधाने केली आहेत. त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या “मनातले […]
पहिले होते नाथ आता झाले दास कोण कुणाला नादी लावून सेनेची लावतोय वाट? जनतेच्याही मनात नसता बसला खुर्चीवरी हातात घेऊन हात बांधले घड्याळ मनगटावरी बापाचा […]
फसवणूक करणारे राजकीय पक्ष आता निवडणूक आयोगाच्या रडारवर आले आहेत. निवडणूक आयोगाने अशा पक्षांवर कारवाईची तयारी केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात […]
18 जुलै रोजी देशात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुका होणार आहेत. 21 जुलै रोजी त्याचे निकाल लागणार असून 25 जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा होणार आहे. दरम्यान, […]
शिवसेनेचे बंडखोर नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय भूकंप झाला. दुसरीकडे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने […]
शिवसेनेत लागले वर्चस्वाचे भांडण; मंत्रालयातून मात्र राष्ट्रवादीचे आर्थिक भरण-पोषण अशी आजची 24 जून 2022 ची स्थिती आहेEknath shinde : Shivsena struggles for dominance but NCP […]
महाराष्ट्रातील सत्तांतर जवळजवळ अटळ असल्याचे बोलले जात आहे. हे संकट अधिकच गडद झाले आहे. यात गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाकारता येणार नाही. गृह विभाग राज्याच्या गृहमंत्रालयाच्या […]
महाराष्ट्रातील अभूतपूर्व सत्तांतरासाठी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील आमदारांचा गट गुरुवारी दुपारनंतर अधिक सक्रिय झाला. रविवार सायंकाळपर्यंतच नवे सरकार सत्तेवर विराजमान करण्यासाठी जोरदारी तयारी चालवली जात आहे. […]
एकनाथ शिंदे यांचे बंड आता ठाकरे – राऊतांच्या चुचकारण्या आणि पवारांच्या धमकावण्या पलिकडे गेले आहे. हेच काल रात्रीच्या ट्विट मधून त्यांनी सिद्ध केले आहे. 2019 […]
महाराष्ट्रातील सतत वाढत चाललेल्या राजकीय आणि घटनात्मक संकटात राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. महाराष्ट्रात सरकार चालवणाऱ्या महाविकास आघाडीच्या (एमव्हीए) तीन प्रमुख गटांमध्ये […]
उद्धव ठाकरे, शशिकला आणि यशवंत सिन्हा यांच्यात साम्य काय?? सगळे गेले उरले काय?? हे शीर्षक सुरुवातीला थोडे विचित्र वाटेल, पण तरी देखील या तिघांमध्ये एक […]
महाराष्ट्रात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे अडीच डझन आमदारांनी बंडाचा झेंडा रोवला आहे. अशा स्थितीत या बंडखोरांचे कायद्याच्या दृष्टीने काय-काय चालू शकते? हे जाणून […]
उद्धव ठाकरेंनी “वर्षा” सोडले ते “मातोश्री”वर दाखल झाले. मुंबईत त्यावेळी झालेल्या पावसाबरोबर शिवसैनिकांच्या डोळ्यातले इमोशनल पाणी देखील वाहिले!! मराठी प्रसार माध्यमांनी त्यातल्या पाण्याचा प्रत्येक थेंब […]
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. सत्ताधारी शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 5 वर्षे पूर्ण होण्याआधीच पायउतार व्हावे लागणार […]
शिवसेनेला खिंडार पाडताना एकनाथ शिंदे यांची बंडखोरी घडविण्याची स्क्रिप्ट कशी लिहिली?? कोणी लिहिली??, वगैरे बातम्या आणि विश्लेषणे प्रसार माध्यमांमध्ये खूप आली आहेत. पण प्रत्यक्षात ही […]
शिवसेनेचे 15 – 21 नव्हे तर तब्बल 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे हे गुजरात मधल्या सुरत मधून थेट आसाममधल्या गुवाहाटीत दाखल झाले आहेत. शिवसेनेतल्या आतापर्यंतची […]
शरद पवार यांच्या भरवशावर 25 वर्षे सरकार चालवण्याच्या गप्पा करणारे ठाकरे – पवार सरकार अवघ्या 2.5 वर्षात संपुष्टात आल्याचा धोका उत्पन्न झाला आहे. बरोबर 30 […]
येत्या 1 जुलैपासून भारतात सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमुळे फ्रूटी, अॅपीसारख्या उत्पादनांमध्ये प्लास्टिक स्ट्रॉचा वापर केला जाणार नाही. त्यामुळे शीतपेय […]
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 20 जून 2022 संदर्भात विश्लेषण करताना, “इंदिराजी राजीवजी यांच्या काळातल्या द्रष्टेपण 2022 मध्ये सिद्ध झाले”, हे शीर्षक जरा विचित्र वाटेल… पण […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App