डोनाल्ड ट्रम्पला “गुंडाळून” व्लादिमीर पुतिन अलास्का मधून पुन्हा मॉस्कोत; युद्ध थांबवायची जबाबदारी झेलेन्सकीवर!!, ही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातल्या बहुचर्चित अलास्का वाटाघाटींची फलश्रुती ठरली. दोन्ही नेते अलास्का मध्ये साधारण सहा तास भेटले. त्यातल्या तीन तास द्विपक्षीय वाटाघाटी केल्या. परंतु, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबविण्यासंदर्भात दोघांमध्ये कुठलाही करार झाला नाही. युद्ध थांबविण्यासंदर्भात चर्चेतून “प्रगती” झाली. आम्ही पुढचे पाऊल टाकले, एवढेच दोघांनी एकमेकांना आणि नंतर पत्रकारांना सांगितले. युद्ध थांबविण्यासंदर्भात पुतिन यांनी ट्रम्प यांना कुठलाही “शब्द” दिला नाही. उलट युरोपने युक्रेन मध्ये लुडबुड करणे थांबवावे, असे त्यांनी ट्रम्प यांच्या समोर सुनावून घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 79 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून आज रेकॉर्ड ब्रेक भाषण केले त्यामध्ये त्यांनी भाषणाची मिनिटेच फक्त ओलांडली नाहीत तर त्यांनी भाषणाचे विषय देखील “ओलांडले.” लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात कुठल्याही पंतप्रधानाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख केला नव्हता, तो उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. पण त्यामुळे काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांचा प्रचंड चडफडाट झाला. विरोधकांनी मोदींवर आणि संघावर वाटेल तशा दुगाने झोडल्या. विरोधकांचे दोघांवरचे आरोप मात्र जुनेच ठरले.
नाशिक : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भाषणे वेगवेगळ्या ठिकाणी केली, पण […]
केंद्रातले मोदी सरकार ज्यावेळी Make in India – Make for the World आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांचे प्रमोशन करण्यात गुंतले आहे, त्यावेळी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारला अनेकदा त्याच्या विपरीत सल्ला दिला. भारत उत्पादन क्षेत्रामध्ये नव्हे, तर सेवा क्षेत्रात आघाडीवर होता. तेच क्षेत्र आपण मजबूत केले पाहिजे. सेवाक्षेत्रा मध्येच जागतिक पातळीवर ठसा उमटवला पाहिजे. त्यातूनच भारताची आर्थिक प्रगती चांगली होऊ शकेल. आर्थिक प्रगतीचा वेग जगाच्या तुलनेत थोडा अधिक राहू शकेल, असा तो सल्ला होता आणि आहे.
भारताला जोडणाऱ्या दोन यात्रा मधून 12000 किलोमीटर पेक्षा जास्त फिरल्यावर 99 खासदार निवडून आले, तर बिहारमध्ये 1300 किलोमीटर फिरल्यावर आमदार निवडून येतील??, असा सवाल राहुल गांधींच्या नियोजित मतदार अधिकार यात्रेतून समोर आला आहे.
काका + पुतण्यांच्या पक्षांचे गुंडगिरीला सारखेच प्रोत्साहन; मारामाऱ्या करणाऱ्यांना दिले प्रमोशन!!, असला प्रकार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडल्याचे समोर आले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विधिमंडळात घुसून मारामारी करणाऱ्या नितीन देशमुखचे प्रमोशन केले
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी पाजळली राजकीय विद्वत्ता; 41 आमदारांचा पक्ष 10 आमदारांच्या पक्षात विलीन करायची केली सूचना!!, असं खरंच घडलं.
दुधाची तहान ताकावर भागवण्याचा लागला छंद; मोदी + शाहांचा पराभव केल्याचा विरोधकांना “आनंद”!!, असे म्हणायची वेळ विरोधी पक्षांच्या राजकीय वर्तणुकीतून पुढे आली.
स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 1988 मध्ये झाला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी Rahul Gandhi मतदानाच्या चोरीचा विषय तापवून निवडणूक आयोगाला सातत्याने टार्गेट केले.
मतांच्या चोरी विरोधात राहुल गांधींची वातावरण निर्मिती, काँग्रेस अध्यक्षांनी घातली 5 स्टार जेवणावेळी; पण पक्षातला असंतोष रोखण्यात दोन्ही ठरले अपयशी!!, हीच समोर आली काँग्रेस मधली कहाणी!!
मतांच्या चोरी विरोधात राहुल गांधींच्या पुढाकाराने सकाळी 300 खासदारांचा दिल्लीच्या रस्त्यावर मोर्चा; संध्याकाळी मल्लिकार्जुन खरेदींची ताज पॅलेस हॉटेलमध्ये 5 स्टार डिनर पार्टी!!,
लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे नेतृत्व INDI आघाडीवर लादण्यासाठी पुढाकार; पण निवडणूक आयोगाला सहीचे प्रतिज्ञापत्र द्यायला राहुलची माघार!!, हे सोनिया गांधी प्रणित राजकीय सत्य आजच्या मत चोरी प्रकरणाच्या खासदारांच्या मोर्चावरून सिद्ध झाले.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या घरी झालेल्या मतचोरीच्या प्रेझेंटेशनच्या वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार यांना शेवटच्या रांगेत बसवल्याची बातमी महाराष्ट्रभर गाजली.
मतदान चोरी प्रकरणावरून निवडणूक आयोगाला टार्गेट करायचा बहाणा आहे; INDI आघाडीवर नेतृत्व लादायचा खरा निशाणा आहे!!, असेच राहुल गांधींच्या आत्तापर्यंतच्या राजकीय खेळींवरून स्पष्ट होते. राहुल गांधींनी ज्या प्रकारे मतदान चोरीचा विषय लावून धरला आणि त्यांच्या पाठोपाठ सगळ्या प्रादेशिक नेतृत्वाची फरफट केली, ते पाहता वर उल्लेख केलेलाच मुद्दा खरा आहे.
बेरजेचे राजकारण करताना वजाबाकी नाही झाली म्हणजे मिळवली!! किंबहुना ओबीसींना जवळ करताना हाती असलेल्या मराठ्यांना गमावले नाही म्हणजे मिळवले!!, असे म्हणायचे वेळ शरद पवार यांच्या मंडल यात्रेने आणली.
भारतावर जादा टेरिफ लादून दादागिरी करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज जोरदार टोला हाणला. सब के बॉस तो हम है!!, असे समजणाऱ्यांना भारताचा विकास सहन होत नाही, पण भारत वेगाने प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. जागतिक आर्थिक महासत्ता बनल्याशिवाय थांबणार नाही, अशा शब्दांमध्ये राजनाथ सिंह यांनी ट्रम्प तात्यांना सुनावले.
श्रीमंत मराठ्यांना ओबीसी समाजाने विरोध करू नये, यासाठी शरद पवारांनी मंडल यात्रा काढली, अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पवारांच्या जातीय राजकारणाची पोलखोल केली.
महिला आणि मराठा राजकारण करून थकले; ओबीसी राजकारणाच्या आश्रयाला पोहोचले!!, हेच आजपासून सुरू झालेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडल यात्रेचे वर्णन करावे लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आजच्या नागपूर मधल्या पत्रकार परिषदेत दोन माणसे भेटल्याची स्टोरी सांगितली. पण त्यामुळे पवारांच्या पुड्या सोडण्याच्या जुन्या सवयीची आठवण झाली.
शरद पवार आणि राहुल गांधींना 160 जागांची गॅरंटी दिली कुणी??; दोन माणसे भेटल्याची पवारांनी सोडली नवी पुडी??, असा सवाल शरद पवारांच्या आजच्या नागपूर मधल्या पत्रकार परिषदेमुळे समोर आला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दररोज संजय राऊत यांच्यासारखी बडबड करून आंतरराष्ट्रीय संबंधांमधल्या गंभीर चर्चेची चव घालवली असली
राहुल गांधींना कर्नाटकातल्या महादेवपुरा मतदारसंघातली दिसली मतदार यादीची “चोरी”; पण मालेगावातली नाही दिसली शिरजोरी!!, हे सत्य राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर उघड झाले.
राहुल गांधींना कर्नाटकातल्या महादेवपुरा मतदारसंघातली दिसली मतदार यादीची “चोरी”; पण मालेगावातली नाही दिसली शिरजोरी!
राहुल गांधींना महादेवपुरा मतदारसंघातली दिसली “चोरी”; पण मालेगावातली नाही दिसली शिरजोरी!!, असेच राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर उघड झाले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App