उध्दव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यापुर्वीच चक्क ‘बेरोजगार’ होते…आणि आता मुख्यमंत्री म्हणून मिळणारा पगार हाच त्यांचा काय तो एकमेव रोजगार (‘सर्व्हिस सेक्टर’) आहे, असे त्यांनी […]
० उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक ही भाजपाशासित राज्ये आघाडीवर आहेतच; पण काँग्रेसशासित राजस्थान व पंजाबही नाही मागे ० इन्स्पेक्टर राजचा खात्मा, कामगार संघटनांवर […]
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) कोविड-19 साठी अँटीबॉडी शोधण्यासाठी स्वदेशी आयजीजी एलिसा चाचणी कोविड कवच एलिसा विकसित […]
विशेष प्रतिनिधी पुणे : कोरोना एक अजार आहे. तो आटोक्यात आणण्यासाठी उपयुक्त वैद्यकीय उपचार व वैज्ञानिक विचार-दृष्टीची व व्यवहार्य उपायांची गरज आहे. त्याऐवजी महाभारत की […]
चांगले झाले तर आमच्या निर्णयांमुळे झाले आणि वाईट झाले तर अधिकार्यांनी अंमलबजावणी व्यवस्थित केली नाही, असे राजकारण्यांचे नेहमीच धोरण असते. परंतु, उध्दव ठाकरे यांच्यासारखा नवखा […]
विधानसभेला पराभूत झाल्यानंतर पक्षाबद्दल उलटसुलट मेसेज देणारया पंकजा मुंडे या पक्षादेश मानून गप्प बसणार? का शिवसेनेकडे झुकणार? का ‘एकला चलो रे’ चा मार्ग स्वीकारणार? एकनाथ […]
आमदार नितेश राणे यांनी मृतदेहांच्या शेजारीच कोविड रूग्णांवर उपचार करीत असल्याचा व्हीडीओ शेअर केला आहे. त्यांच्या त्या व्हीडीओत सत्य आहे, हे सांगण्यासाठी कोणत्याही तज्ञाची गरज […]
विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : जिल्ह्यातील सटाणा भागात रेल्वे रूळावर झोपलेल्या मजूरांवरून मालगाडी धडधडत गेली त्यात १६ मजूरांचा चिरडून मृत्यू झाला. पहाटे ५ – ५.१५ वाजण्याच्या […]
आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथील व्यंकटपूरम गावामध्ये गुरुवारी भीषण गॅसगळतीमुळे १० जणांचा मृत्यू झाला. हजारो जण यामुळे बाधित झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली […]
पुणे, मुंबईसह राज्यात विदारक चित्र निर्माण झाले आहे. गेल्या चाळीस दिवसांतील लॉकडाऊनमध्ये जे गमावले ते सगळं या दोन-तीन दिवसांत गमावल्याची स्थिती आहे. रस्त्यांवर लोंढेच्या लोंढे […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आधारद्वारे पेमेंट सेवेत दुपटीने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. लॉकडाऊन कालावधीत दररोज सुमारे 1.13 कोटी लोकांनी आधारद्वारे पेमेंट सेवेतून विविध […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनमुळे १३ देशांमध्ये अडकलेल्या १५ हजार भारतीयांना मायदेशी परत आणण्याचे नियोजन करण्यात आले असून ६४ विमाने उड्डाणे करण्यात येणार […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेल्या दरांचा लाभ घेत भारताने ३ कोटी २० लाख टन तेलसाठा करून ठेवला आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App