वृत्तसंस्था आगरतळा : गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरा हे छोटे राज्य देशभरातल्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. तिथल्या कथित हिंसाचारा वरून महाराष्ट्रात अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आदी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : 26 /11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि चीनचे अरुणाचल प्रदेशातील अतिक्रमण हे दोन्ही हल्ले भारतीयांविरुद्धच असताना या मुद्द्यांवरून मात्र दोन काँग्रेस […]
यूपीच्या गाझियाबादमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे आजूबाजूचे लोक संतप्त झाले आहेत त्यांनी शेतकऱ्यांना इशाराही दिलाय. शेतकऱ्यांनी आता रस्ता मोकळा करावा, असे लोकांचे म्हणणे आहे. वर्षभरापासून लोक पर्यायी […]
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भीषण ट्रक अपघातात १८ जणांचा शनिवारी मृत्यू झाला. काही लोक अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ट्रकमधून घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली आहे. […]
मेघालयातील एका छोटसं गाव कोंगथोंग केंद्राने पर्यटनाला चालना देऊन गाव नकाशावर आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गावाला भारताच्या पर्यटन मंत्रालयाने सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कारासाठी संयुक्त राष्ट्रांच्या […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता राष्ट्रीय पातळीवर देखील काँग्रेसची पूर्णपणे राजकीय पंगा घेण्यासाठी तयार झाल्याचे दिसत आहे. आज तृणमूल काँग्रेसने […]
नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, हिमाचल प्रदेशमधील कार्यक्रम, राणी दुर्गावतीचं योगदान याचं स्मरण मन की बातच्या माध्यमातून केलं आहे. मन की बातच्या माध्यमातून […]
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या व्हेरिएंचे भय जगभर पसरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन देशात सतर्कतेचे आदेश दिले. […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठ टीचर्स युनियनच्या निवडणुकीत तब्बल 30 वर्षांनी डाव्या गटाचा पराभव झाला आहे युनियनच्या अध्यक्षपदी प्रोफेसर ए. के. बाघी यांची बहुमताने […]
विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : सुबत्तेची देवता असलेली लक्ष्मी समुद्राची कन्या आहे. मासेही समु्रदाचीच कन्या आहे. त्यामुळे सागरी माशांना लक्ष्मीच्या बहिणी मानल्या पाहिजेत. लक्ष्मीचा आशिर्वाद मिळविण्यासाठी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारच्या योजनांमुळे गरीबीमध्ये घट झाली असली तरी अद्यापही देशातील २५ टक्के जनता गरीबीत जगत असल्याचे निती आयोगाच्या अहवालात म्हटले […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळात महिला सक्षमीकरणाचे नवे पर्व सुरू झाले आहे. मोबाईल वापरणाऱ्या, स्वत:च्या नावावर बॅँक खाते असणाऱ्या आणि घर किंवा […]
विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर – ओडीशात बिजू जनता दलाच्या खासदार अपराजिता सारंगी यांच्या गाडीवर बानामलीपूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंड्याचा मारा केला तसेच त्यांना काळे झेंडे दाखविले.Women […]
विशेष प्रतिनिधी बंगळूर – धारवाड येथील एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची संख्या आता १८२ वर गेली असून गुरुवारी हा […]
विशेष प्रतिनिधी इंदूर : एका युवतीकडून ब्लॅकमेल होत असल्यानेच भय्यू महाराज यांनी आत्महत्या केल्याचे व्हॉटसअॅप चॅटमधून उघड झाली आहे. भोपाळच्या फॉरेन्सिक अधिकाºयांनी 109 पानांचे व्हॉट्सअॅप […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत हा जगातील सर्वाधिक धर्मनिरपेक्ष देश आहे, असे असूनही, पाश्चिमात्य माध्यमे धर्मनिरपेक्षता आणि भाषण स्वातंत्र्याच्या मुद्दय़ांवर भारत सरकारला कमी लेखतात, […]
विशेष प्रतिनिधी पाटणा : जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड (विलंबाने न्याय म्हणजे न्याय नाकारणे) असे म्हटले जाते. मात्र, बिहारमधील अररिय न्यायालयाने संपूर्ण देशापुढे आदर्श ठेवला […]
विशेष प्रतिनिधी लखनऊ: आम्ही कोणाला छेडणार नाही. पण कोणी आम्हाला छेडले तर त्याला सोडणार नाही. कोणत्याही देशाच्या एक इंच जमिनीवर आम्ही कब्जा केलेला नाही. पण […]
विशेष प्रतिनिधी श्रीनगर: दहशतवादी संघटनांचा मोठा मार्गदर्शक हाजी आरिफचा भारतीय लष्कराने खात्मा केला. हाजी आरिफ हा आधी पाकिस्तानच्या सैन्यात होता. पण दहशतवादी संघटनांशी असलेले त्यांचे […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील लोकांना विनाअडथळा आणि कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता मानवतेच्या आधारावर सहाय्य मिळणे अपेक्षित आहे. यासाठी रशिया, भारत आणि चीन […]
वृत्तसंस्था पणजी : गोव्यात काँग्रेस पक्ष भाजप सरकारला पराभूत करू शकत नाही. भाजपशी राजकीय टक्कर घेण्याची काँग्रेसची क्षमताच नाही, असा हल्लाबोल तृणमूळ काँग्रेसच्या नेत्या खासदार […]
विशेष प्रतिनिधी कोलकाता : उत्तर प्रदेश देशातील सर्वाधिक गुंतवणुकीचे राज्य बनले आहे. उत्तरप्रदेशात सर्वाधिक गुंतवणूक होत असून, औद्योगिकीकरण आणि आर्थिक प्रगती या दोन्ही क्षेत्रांत दुसऱ्या […]
विशेष प्रतिनिधी दिल्ली : भारतात कोरोना आटोक्यात येत असल्याचे वातावरण तयार झाले होते. परंतु या विषाणूच्या एका नवीन प्रकाराने जगात प्रवेश केला आहे. ओमिक्रोन व्हेरीएंट या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: 29 नोव्हेंबर पासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की सोमवारी तीन कृषी कायदे […]
वृत्तसंस्था जौनपूर : भारत विरोधी दहशतवादाशी लढण्यात काँग्रेस कमजोर पडली आहे. त्या पक्षाच्या सरकारांनी दहशतवादाशी कठोरपणे कधी मुकाबलाच केला नाही, असा हल्लाबोल संरक्षण मंत्री राजनाथ […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App