चित्रपट अभिनेत्री कंगना रनौतच्या देशाला ‘भिकेत स्वातंत्र्य’ मिळाल्याच्या वादग्रस्त विधानामुळे देशभरात वाद सुरू झाला आहे. कंगनाच्या विरोधात अनेक ठिकाणी पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली आहे. […]
देशातील लहान मुलांना कोरोनाची लस देण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केली नसली तरी अनेक रुग्णालयांनी तयारी सुरू केली […]
त्रिपुरामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात महाराष्ट्रातील अमरावती येथे निदर्शने करण्यात येत आहेत. काल काही संघटनांनी केलेल्या निदर्शनांदरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी दुकानांवर दगडफेक केल्याने परिसरातील […]
मध्य प्रदेशातील भोपाळच्या हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नाव बदलून राणी कमलापती रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे. शिवराज सरकार यांनी यासाठी केंद्राला पत्र लिहिले होते.त्याला केंद्र […]
२४ एप्रिल २०२० रोजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री स्वामित्व योजनेची सुरुवात केली होती. Benefit of Modi Government’s ‘Pradhan Mantri Swamitva Yojana’; Villagers will get land ownership […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी वाढती आहे. शेजरच्या राज्यांमध्ये शेतातील आगीपासून होणारा धुर यामुळे दिल्लीत जास्त प्रदूषण होत आहे.धुरातील घातक मिश्रणामुळे आणि […]
कोलकत्ता येथील एक स्वयंसेवी संस्था शाळांमध्ये चक्क समलैंगिकतेवर आधारित चित्रपट दाखविण्याची योजना आखत आहे. विशेष म्हणजे त्यासाठी युनिसेफ सहकार्य करणार आहे. यावर राष्ट्रीय बाल हक्क […]
विशेष प्रतिनिधी लखनौ – रामायणातील राक्षसांचा संदर्भ देताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रशीद अल्वी यांनी जय श्रीरामच्या नावाने घोषणा देणारी सगळीच मंडळी ही काही साधूसंत नसल्याचे […]
नोटबंदीच्या दुर्दैवी निर्णयाला पाच वर्ष पूर्ण झाले आहेत. या निर्णयामुळे लोकांचा किती फयादा झाला असा सवाल उपस्थित चिदंबरम यांनी केला आहे.One decision made you cashless […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंदू धर्मीयांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करण्याची कॉँग्रेस नेत्यांनी मालिकाच सुरू केली आहे. सलाम खुर्शीद यांनी हिंदूत्वाची तुलना आयसीस आणि बोकोहरम या […]
विशेष प्रतिनिधी वर्धा : कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांचाच कॉँग्रेस जनांवर विश्वास राहिलेला नाही. आपणच आपली विचारधारा बाजुला ठेवल्याने भाजप आणि संघ यांनी कॉँग्रेसच्या […]
विशेष प्रतिनिधी भोपाळ – मध्य प्रदेशची राजधानी भोपाळजवळील हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नाव बदलावे आणि त्यास दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भाजपच्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कोरोना संसर्गामुळे रेल्वेने बंद केलेल्या गाड्या आता पुन्हा नियमितपणे धावणार आहेत. त्याचबरोबर या रेल्वे गाड्यांसाठी विशेष गाडीचे भाडेही प्रवाशांना द्यावे लागणार […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – आपल्या देशासमोर चीनने मोठे सुरक्षाविषयक आव्हान निर्माण केले असून भारताने देखील खबरदारीचा उपाय म्हणून दहा हजारांपेक्षाही अधिक तुकड्या आणि अन्य […]
विशेष प्रतिनिधी आग्रा – समाजवादी पक्षाने त्यांच्या नावाने पर्फ्युम काढला असला तरी त्यास त्यांच्या राजवटीमधील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीचा दुर्गंधी आहे, जी कोणत्याही सुवासामुळे नष्ट होणार […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील पुढील निवडणुका भाजपच जिंकणार असून योगी आदित्यनाथ यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती असल्याचे एबीपी सी-वोटरच्या सर्व्हेतून पुढे आले आहे. मात्र, […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: गोव्यामध्ये आम आदमी पक्ष आणि तृणमूल कॉँग्रेसने हवा करण्याचा प्रयत्न केला असला तरी भारतीय जनता पक्षच आगामी विधानसभा निवडणुकीत बाजी मारणार […]
विशेष प्रतिनिधी चंदिगड: पंजाबमधील पक्षातील कलह आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोवण्याची शक्यता आहे. कॉँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर असून आम आदमी पक्ष (आप) बाजी मारण्याची शक्यता एबीपी-सी […]
अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान संबंधित क्रुझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचे मोहोळ उठविण्यात आले आहे. वानखेडे यांच्याकडून या प्रकरणाचा […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : अदानी उद्योग समुहाचे गौतम अदानी हे जगातील चौदावे श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. अदानी समूहाच्या कंपन्यांचे मार्केट कॅप वर्षभराच्या उच्चांकावर पोहोचले आहे. […]
प्रियंका गांधी यांच्या अचानक राजकारणात सक्रीय होण्याच्या मुद्यावर संबित पात्रा यांनी निशाणा साधला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तीन दिवस मला समजलेच नाही की प्रियंका […]
नक्षलवादी संघटनेचा बडा नेता आणि कम्युनिस्ट पार्टी इंडियाच्या (माओवादी) सर्वोच्च समजल्या जाणाºया पॉलिट ब्युरोचा सदस्य प्रशांत बोस उर्फ किशनदा याला पोलीसांनी जेरबंद केले आहे. त्याच्यावर […]
पेटीएम कंपनी शेअर बाजारात लवकरच नोंदणीकृत होणार आहे. मात्र, नोंदणीच्या पूर्वीच कंपनीचे ३५० कर्मचारी चक्क करोडपती होणार आहेत. याचे कारण म्हणजे या कर्मचाऱ्यांनी पूर्वीच कंपनीमध्ये […]
नवी दिल्ली येथे गेल्या वर्षी झालेल्या दंगलीप्रकरणी चार आरोपींवर दिल्ली न्यायालयाने खून, दंगल आणि गुन्हेगारी कट रचण्याचे आरोप निश्चित केले. अल्ला हो अकबरच्या घोषणा देत […]
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन केंद्राचा व्हॅट कमी केला. त्यानंतर केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनाही विनंती केली होती. […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App