भारत माझा देश

BJP New President Election

BJP New President Election : भाजपच्या नवीन अध्यक्षाची निवड 21 जुलैपर्यंत होण्याची शक्यता; 10 राज्यांमध्येही नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड होणार

भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड २१ जुलै रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी होऊ शकते. पुढील आठवड्यापासून या दिशेने हालचाली तीव्र होतील. सुमारे १० राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाईल. त्यानंतर लवकरच राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे.

Congress

Congress : काँग्रेसने म्हटले- भारताला अमेरिकेकडून 3 मोठे झटके; पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावावी

काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी गुरुवारी सांगितले की – भारताच्या राजनैतिकतेला बुधवारी एकाच दिवसात अमेरिकेकडून तीन मोठे धक्के बसले आहेत. हे भारताच्या परराष्ट्र धोरणावर आणि भारत-अमेरिका संबंधांवर गंभीर प्रश्न उपस्थित करतात.

Telangana Engineer

Telangana Engineer : तेलंगणा सरकारी अभियंत्याकडे 19 भूखंड-व्हिला, 3 इमारती; 13 ठिकाणी कोट्यवधींची मालमत्ता जप्त

मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तेलंगणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नूने श्रीधर यांच्या १३ ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्यात आली. एसीबीने बुधवारी या प्रकरणाची माहिती दिली.

Vijay Rupani,

Vijay Rupani, : अहमदाबाद विमान अपघातात विजय रुपाणी यांचे निधन; म्यानमारमध्ये जन्म, आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेले; दोनदा गुजरातचे मुख्यमंत्री

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे अहमदाबाद विमानतळाजवळ विमान अपघातात निधन झाले. प्रवाशांच्या यादीत ते १२ व्या क्रमांकाचे प्रवासी होते. रुपाणी त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. त्यांची मुलगी विवाहित आहे आणि ती तिच्या कुटुंबासह लंडनमध्ये राहते.

Ahmedabad Plane Crash

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद प्लेन क्रॅश- 60 परदेशी प्रवाशांचा मृत्यू; त्यापैकी 52 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले. विमानात २४२ प्रवासी होते, ज्यात ५२ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता. या अपघातातून एक ब्रिटिश प्रवासी बचावला.

Laxman Singh

Laxman Singh ‘’राहुल गांधी पंतप्रधान बनतील’’, असं न म्हटल्याने पक्षातून काढलं – लक्ष्मण सिंह

मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रीय अध्यक्ष कसे बनले आणि काँग्रेस पक्ष कोण चालवत आहे हे कोणापासूनही लपलेले नाही. असंही म्हणाले आहेत.

Amit Shah

Amit Shah अहमदाबादेतील विमान दुर्घटनास्थळी अमित शहांनी केली पाहणी अन् म्हणाले…

गुजरातमधील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आणि राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी पीडितांच्या डीएनएची तपासणी करेल.

विमान अपघातात दगावलेल्यांच्या वारसांना टाटा ग्रुपची प्रत्येकी 1 कोटींची मदत; सर्व जखमींचा उचलणार खर्च आणि बांधणार मेडिकल कॉलेजचे वसतिगृह!!

अहमदाबाद मधल्या विमान अपघाताबद्दल टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांनी पत्रक जारी करत विमान दुर्घटनेवर शोक व्यक्त केला.

Ahmedabad plane crash अहमदाबाद विमान अपघाताचे गांभीर्य आणि संशयी भूतांचे हवेत पतंग!!

अहमदाबाद विमान एवढा गंभीर आहे की त्यामुळे संपूर्ण देशच नाही तर जग सुन्न झाले आहे. B – 787 ड्रीम लाइनर सारखे अत्याधुनिक आणि सुरक्षित विमान एवढ्या सहजपणे अपघातग्रस्त कसे होऊ शकते

Baba Ramdev

International Yoga Day 2025: कर्करोगावर योगाने होईल मात? ; जाणून घ्या, रामदेव बाबा काय म्हणाले.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे विशेषतः तरुणांमध्ये कर्करोगाचा धोका वाढत आहे. कर्करोग हा एक असा प्राणघातक आजार आहे, ज्यावर उपचार करणे कधीकधी कठीण होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, पुढील 2 दशकांत कर्करोगाचे रुग्ण 60 टक्के वाढण्याची शक्यता आहे. असेही म्हटले आहे की 10 पैकी 1 कर्करोगाचा रुग्ण भारतीय आहे. आजच्या काळात केवळ तरुणच नाही तर मुले देखील या आजाराला बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत, या गंभीर आजारापासून दूर राहणे खूप महत्वाचे आहे.

Waris Pathan

Waris Pathan : असदुद्दीन ओवैसी पंतप्रधान मोदींना का भेटले नाहीत? वारिस पठाण यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, भारतीय शिष्टमंडळ जगातील अनेक देशांना भेट देऊन आणि भारताची बाजू मांडल्यानंतर परतले आहे. ९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिनिधींना भेटून त्यांचे अनुभव जाणून घेतले.

Ahmedabad

Ahmedabad : अहमदाबादमध्ये कोसळलेल्या ‘787-8 ड्रीमलाइनर’ विमानाची खासियत नेमकी काय आहे?

गुजरातमधील अहमदाबाद येथे एक मोठा विमान अपघात झाला, ज्यामध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमान कोसळले. विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि त्यात एकूण २४२ प्रवासी होते. टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि ते एका निवासी भागात कोसळले. अपघातानंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि आगीच्या भयंकर ज्वाळा दूरवरून दिसत होत्या. अपघात झालेले विमान ७८७-८ ड्रीमलाइनर विमान आहे.

उड्डाणानंतरही अपघातग्रस्त विमानाचा लँडिंग गिअर डाऊन कसा??; शंका आणि सवालांचे काहूर

अहमदाबाद विमान अपघाताबद्दल सोशल मीडिया वरून शंका आणि सवाल यांचे काहूर उठले असताना काही तज्ञ मंडळींनी काही तांत्रिक शंका उपस्थित केल्या आहेत.

Priyanka Gandhi

Priyanka Gandhi : केरळ हायकोर्टाची प्रियांका गांधींना नोटीस; वायनाडमधील विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मागितले उत्तर

केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांना नोटीस बजावली आहे. वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर त्यांनी उत्तर मागितले आहे.

UPI Transaction

UPI Transaction : UPI ​​व्यवहारांवर कोणतेही शुल्क लागणार नाहीत; ₹3000 पेमेंटवर दुकानदारांना ₹9 रुपये आकारण्याच्या बातम्या खोट्या

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अर्थ मंत्रालयाने बुधवारी (११ जून) X वर पोस्ट केले आणि UPI व्यवहारांसाठी शुल्क आकारण्याच्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या आणि निराधार असल्याचे म्हटले.

Ahmedabad plane crash.

अपघातग्रस्त विमानात 242 प्रवासी, 169 भारतीय, 3 महाराष्ट्रीय, 53 ब्रिटीश नागरिक, 11 लहान मुलांचा समावेश; हेल्पलाइन नंबर जारी

अहमदाबादमध्ये तब्बल 242 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळलं. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील मेघानी नगर परिसरात झालेल्या विमान दुर्घटनेत मोठी मनुष्यहानी झाली. या विमानातून तब्बल 242 प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये, 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते.

Ahmedabad Air India plane Crash

Ahmedabad Air India plane Crash : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचा अपघातग्रस्त विमानातूनच प्रवास!!

गुजरातच्या अहमदाबाद शहरात गुरुवारी मोठा विमान अपघात घडला. अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI171 या फ्लाइटने टेकऑफ घेतल्यानंतर हा अपघात झाला.

S. Jaishankar

S. Jaishankar : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद एक दिवस तुमच्या घरापर्यंत येईल, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा पाश्चिमात्य राष्ट्रांना इशारा

नवी दिल्ली व भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष हा केवळ दोन देशांमधील वाद नाही, तर तो जागतिक दहशतवादाविरुद्धचा निर्णायक लढा आहे. पाकिस्तानने ज्या प्रकारे दहशतवादाला खतपाणी घातले आहे त्याकडे दुर्लक्ष केले तर एक दिवस हा दहशतवाद तुमच्या घरापर्यंत येईल असा इशारा भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांना दिला आ

Sidhu Moosewala

Sidhu Moosewala : पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची हत्या नेमकी का केली?

पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवालाची मे २०२२ मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. गँगस्टर गोल्डी ब्रार आणि त्याच्या टोळीवर ही हत्या केल्याचा आरोप होता. मूसेवाला पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावाजवळ कारमधून जात होता आणि त्याचवेळी त्याच्या कारवर १०० हून अधिक गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्याला ३ वर्षे उलटल्यानंतर आता गोल्डी ब्रारने हल्ल्यामागील गुपित उघड केले आणि सांगितले की त्याने मूसेवालाची हत्या का केली?

Swami Prasad

मोठी बातमी! उत्तरप्रदेशात तिसरी आघाडी स्थापन, स्वामी प्रसाद मुख्यमंत्रिपदाचा चेहरा!

उत्तर प्रदेशच्या राजकारणात २०२७ची राजकीय वीण विणण्यास सुरुवात झाली आहे. भाजप सत्तेची हॅटट्रिक करून इतिहास घडवू इच्छित आहे

मोठी बातमी! अहमदाबादमध्ये भीषण विमान दुर्घटना; एअर इंडियाचे विमान कोसळले

गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. प्रवाशांना घेऊन लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. अहमदाबादमध्ये टेकऑफ दरम्यान हा अपघात झाला.

Bangladesh

Bangladesh : मोहम्मद युनूसची लंडनमध्ये बसून बडबड; बांगलादेशात रवींद्रनाथ टागोरांच्या ऐतिहासिक घराची तोडफोड; पण ममता बॅनर्जी गप्प!!

बांगलादेशचा नोबेल पुरस्कार विजेता अर्थतज्ञ हिंसक राज्यकर्ता मोहम्मद युनूस याने लंडनमध्ये बसून ब्रिटिश सरकार आणि भारत सरकार यांच्या विरोधात बडबड केली.

Indian Railways,

Indian Railways : खुशखबर: वेटिंग तिकीट कन्फर्म झाले की नाही, 24 तास आधी कळणार; लवकरच लागू होणार नियम

भारतीय रेल्वेने प्रतीक्षा यादीतील प्रवाशांसाठी नवीन नियम आणले आहेत. आता प्रवाशांना त्यांची सीट कन्फर्म आहे की नाही हे ट्रेन सुटण्याच्या एक दिवस आधी कळेल.

Railway Tatkal Ticket

Railway Tatkal Ticket : रेल्वेच्या तत्काळ तिकिटासाठी आता आधार अनिवार्य, 1 जुलैपासून लागू होणार हे महत्त्वाचे बदल

आता तत्काळ तिकिटांसाठी आधार आवश्यक असेल. आयआरसीटीसीच्या अ‍ॅप किंवा वेबसाइटवर आधार पडताळणी करावी लागेल. हा नियम १ जुलैपासून लागू होईल. आयआरसीटीसीने म्हटले आहे की, पहिल्या ३० मिनिटांसाठी फक्त आधार प्रमाणित वापरकर्तेच तात्काळ तिकिटे बुक करू शकतील. या काळात एजंट तिकिटे बुक करू शकणार नाहीत.

t AC Temperature

द फोकस एक्सप्लेनर: सरकारचा नवा निर्णय- आता एसीचे तापमान 20°C पेक्षा कमी ठेवता येणार नाही

गेल्या काही वर्षांत भारतात उन्हाळा प्रचंड वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान ४५°C पेक्षा जास्त जात आहे. त्यामुळे लोक जास्तीत जास्त एअर कंडिशनर (AC) वापरत आहेत. पण हे AC चालवण्यासाठी खूप वीज लागते. त्यामुळे विजेचा खर्चही वाढतो आणि पर्यावरणावरही परिणाम होतो. यामुळेच सरकारनं आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात